Headlines

Admin

तरुणाईमध्ये भारतीयत्व नाही; डॉ. पटवर्धन यांची खंत:गुरुकुल प्रतिष्ठान पुरस्कार सोहळ्यात शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला प्रश्न

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन यांनी आजच्या तरुणाईमध्ये भारतीयत्व कोठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित आदर्श माता-पिता आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. पटवर्धन यांनी युवा पिढीच्या विचार, आचार, विहार आणि आहारात भारतीयत्व आढळत नसल्याची खंत व्यक्त केली. या पिढीचा पाया नेमक्या…

Read More

आषाढी वारीत विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या:महावितरण संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश; हयगय झाल्यास कारवाई

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी पालखी मार्गावर चोख विद्युत सुरक्षा ठेवण्यासाठी विविध कामांचा आढावा घेतला. सुरक्षेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान काही दिवसांवर आले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती, 'आरोग्य संपन्न वारी' मोबाईल ॲपचे लाँचिंग

आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या…

Read More

Golden Temple Nihang Beats Hotel Staff Over Tourist Harassment

Marathi News National Golden Temple Nihang Beats Hotel Staff Over Tourist Harassment | Heritage Street VIDEO मानव, अमृतसर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गोल्डन टेंपलच्या हेरिटेज स्ट्रीटवर निहंगने हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण केली. निहंगने त्यांना ओरडून चापट मारल्या. निहंगचे म्हणणे आहे की, हे गोल्डन टेंपलमध्ये येणाऱ्या भाविकांना खोल्या मिळवून देण्याचे सांगून त्रास देतात. निहंगने ही कारवाई एका कुटुंबाच्या…

Read More

संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे वर्ष

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पायी पालखी सोहळयाचे रविवारी ता. ५ पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून सोमवारी हिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे. पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. नर्सी नामदेव येथून दुपारी रामकृष्ण हरीच्या गजरात पालखी निघाली. यावेळी संस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन…

Read More

रामद्रोह म्हणजे देशद्रोह:राम मंदिरातील देणगी चोरीविरोधात ठाकरे गटाचे दादरमध्ये रामरक्षा आंदोलन, अयोध्येतील साधू-संतांचा सहभाग

अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरी आणि निधी अपहाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आता कमालीचा आक्रमक झाली आहे. या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात (पुरातन वटवृक्ष मंदिर) ठाकरे गटाच्या वतीने ‘रामरक्षा आंदोलना’ची हाक देण्यात आली आहे. या ठिकाणी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाच्या पठणासह महाआरती करून या राज्यव्यापी…

Read More

Fadnavis Slams Uddhav Thackeray Over Ram Raksha Protest

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरी आणि निधी अपहाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकाराचा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज, रविवारी (५ जुलै) . ठाकरे गटाच्या या ‘रामरक्षा आंदोलना’वर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “मला आनंद आहे की…

Read More

Kalyan Kale Alleges Dhanashakti Win

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयावर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी गंभीर आरोप केला आहे. ही निवडणूक ‘धनशक्ती’च्या जोरावर जिंकली असून, मतदारांना कंटाळा येईपर्यं . रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत मतमोजणीला सुरुवात झाली. महायुतीने संचालक मंडळ निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले….

Read More

शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन हुकली:जुलै उजाडला तरी प्रत्यक्ष लाभ का नाही? कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितले कारण

राज्य सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला होत असलेला विलंब आणि त्यातील कथित जाचक अटींवरून सध्या विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. ३० जून आणि त्यानंतर दिलेली ५ जुलैची मुदत उलटूनही लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना सरकारची नेमकी अडचण आणि भूमिका स्पष्ट केली. “घाईगडबडीत…

Read More

रुपुर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:नैराश्‍येतून उचलले टोकाचे पाऊल, औंढा नागनाथ पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

औंढा नागनाथ तालुक्यातील रुपुर येथील तरुणाने मावशीच्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ता. ५ दुपारी उघडकीस आली आहे. नैराश्‍येतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा असून औंढा नागनाथ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालु्क्यातील रुपुर येथील अर्जुन शिवाजीराव…

Read More