ज्ञानेश विद्या मंदिरात अनोखे रक्षाबंधन:झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
उन्नती शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक शाळा व हेरंब प्राथमिक शाळेमध्ये रक्षाबंधनसणा निमित्त सर्व पाचवी ते दहावीतील प्रत्येक वर्गाच्या तुकड्यांनी ‘टाकाऊतून टिकाऊ’ अशा वस्तूंपासून तसेच पर्यावरणाचा विविध प्रकारचा संदेश देत दोन दोन राखी स्वतः तयार केल्या. तसेच या राखी तयार करून त्या प्रत्येक झाडाला बांधून अनोखा असा रक्षाबंधन आणि एक नवीनच विक्रम प्रस्थापित…