Headlines

किशोरवयीन मुलींसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम:साई हेरिटेजमध्ये 'तुमचं भविष्य, तुमचे निर्णय' विषयावर व्याख्यान

अमरावती येथे बालरंगभूमी परिषद आणि सोमेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साई हेरिटेजमध्ये किशोरवयीन मुलींसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘तुमचं भविष्य, तुमचे निर्णय’ या विषयावर प्रसिद्ध समुपदेशक संजय उताणे यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानात संजय उताणे यांनी किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी, सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय, एच.पी.व्ही. लसीकरणाचे महत्त्व आणि…

Read More

पोदार स्कूलच्या शरण्या मोरेला रौप्य पदक:डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पटकावले यश

अमरावती, बडनेरा रोड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या सातवीतील विद्यार्थिनी शरण्या एस. मोरे हिने प्रतिष्ठित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. तिच्या या यशाने शाळेचे आणि पालकांचे नाव उज्वल झाले आहे. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे (MSTA) आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांतून जावे लागते. यात सैद्धांतिक लेखी परीक्षा, प्रायोगिक कौशल्य चाचणी आणि प्रकल्प…

Read More

CM Eknath Shindes Strong Reply on Ashok Kharat Case

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि चालू राजकीय घडामोडींवर आपली परखड मते मांडली. यावेळी विशेषतः गाजलेल्या अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना, “मी जे काही करतो ते मोकळेपणाने कर . आमदार दीपक केसरकर आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा कार्यकर्त्यांच्या…

Read More

ट्रोलिंगनंतर राहुल रॉयच्या समर्थनार्थ बॉलिवूड पुढे आले:फराह खान, सोनू सूद आणि अनुपम खेर म्हणाले- आम्ही तुमच्यासोबत आहोत

‘आशिकी’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेले राहुल रॉय यांच्या कठीण काळात आता बॉलिवूड त्यांना पाठिंबा देताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या काही रील्सची खिल्ली उडवल्यानंतर जेव्हा राहुलने आपली आर्थिक अडचण आणि काम नसल्याचे दुःख सांगितले. आता इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांनी उघडपणे त्यांना पाठिंबा दिला आहे. फराह खानपासून ते सोनू सूदपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राहुलप्रती आपला आदर आणि पाठिंबा…

Read More

जलतरण तलाव प्रकल्पातील भ्रष्टाचार भोवला:सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर निलंबित, क्रीडा संचालनालयाची कारवाई

सोलापूर व सातारा येथील जलतरण तलाव प्रकल्पांमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, सोलापूर आणि सातारा येथील जलतरण तलावांशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार समोर आली होती….

Read More

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्या, गोहत्येवर बंदी करा:महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानची केंद्राकडे मागणी

अमरावती येथील श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची आणि गोहत्येवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीच्या हितासाठी गायीला राष्ट्रीय सन्मान मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्तीजी महाराज यांनी म्हटले आहे. या मागणीसाठी प्रतिष्ठानने ‘गौमाता सन्मान यात्रा’ काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर…

Read More

12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली!:2 तारखेला होणार निकाल जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा रिझल्ट?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर होणार असून, गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची ही उत्सुकता आता संपणार आहे. बोर्डाच्या परंपरेनुसार, निकालाच्या एक दिवस आधी अधिकृत सूचना जारी केली जाते आणि त्यानुसार 2 मे रोजी सकाळी 11 वाजता मंडळाची पत्रकार परिषद पार पडणार आहे….

Read More

दाभा गावात तीव्र पाणीटंचाई:ग्रामस्थांना 20 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा, महिलांचे निवेदन

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून शासकीय नळयोजनेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांनी थेट नांदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नळ योजनेद्वारे २० दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत…

Read More

उमेदवारी नाकारताना पक्षाने साधे विचारलेही नाही:अजितदादांच्या अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्याचे हे फळ, अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. बाबा सिद्दीकी यांचे दुःखद निधन आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर, वांद्रे पूर्व परिसरात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर हा मोठा विश्वास टाकण्यात आला आहे. या जागेसाठी…

Read More

कौंडण्यपूर-पंढरपूर बस सेवा सुरू करण्याची मागणी:अधिक मासामुळे भाविकांना थेट प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर येथून थेट पंढरपूरसाठी एस.टी. बस सेवा सुरू करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पुरातन तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनानंतर भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी ही सेवा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येत्या १७ मे ते १७ जून या कालावधीत अधिक मास येत आहे. या काळात पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या…

Read More