मनाची शांतता केवळ भगवंताच्या नामातच…:ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांचे निरुपण, पैशाने भौतिक सुख मिळते
आजच्या युगात माणसाकडे धनदौलत, सौंदर्य, उच्च शिक्षण आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य असले, तरी जर मनात घमेंड असेल, तर तो कधीही भगवंताचे नाम घेऊ शकत नाही. दुर्योधनासारखा अहंकार बाळगणाऱ्यांचा नाश निश्चित असतो, हे इतिहासाने दाखवून दिले आहे. पैसा तुम्हाला भौतिक सुख-साधने मिळवून देईल, मात्र शाश्वत सुख आणि मनाचे समाधान केवळ भगवंताच्या भक्तीतच मिळू शकते, असे निरुपण…