Headlines

रिया चक्रवर्ती@34, 'डायन' म्हणून नाकारले गेले:बॉलिवूडचे दरवाजे बंद झाल्याने वाटले अभिनय करता येणार नाही, आता 7 वर्षांनी पुनरागमन

एक काळ असा होता, जेव्हा रिया चक्रवर्ती चित्रपटांपेक्षा जास्त वादांमुळे चर्चेत होती. तिच्याशी संबंधित बातम्यांमध्ये अभिनय कमी आणि आरोप, वादविवाद, ट्रोलिंग आणि चौकशी जास्त दिसत होती. पण या कथेची सुरुवात तिथून होत नाही. याची सुरुवात एका अशा मुलीपासून होते, जी लष्करी कुटुंबातून मुंबईत आली होती आणि अभिनेत्री बनू इच्छित होती. मग प्रवासात नकार मिळाला. यशराजचा…

Read More

सीमावर्ती परिसरात कारहुणवीचा उत्सव, अलंकारांनी सजवून बैलांच्या मिरवणुका:सलगरमध्ये बैल पळविण्याचा मोठा थरार; कर तोडण्याची प्रथा‎

वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरासह तालुक्यात सोमवारी पारंपरिक कारहुणवी सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सलगर येथे बैल पळविण्याचा थरार अनुभवण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. सोमवारी पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची आकर्षक सजावट करून विधिवत पूजा, नैवेद्य, आरती, मिरवणुका आणि सायंकाळी पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर तालुक्यात…

Read More

गोदावरी पात्रात वाळू तस्करांवर छापा; 12.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त:विनाक्रमांकाचा डंपर जप्त, निफाडचा चालक पोलिसांच्या ताब्यात‎

तालुक्यातील सांगवीभुसार शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून डंपरच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या तस्करांवर कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकाला ताब्यात घेतले आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना सांगवीभुसार शिवारामध्ये गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची…

Read More

MP-बिहारमध्ये वीज पडून 8 जणांचा मृत्यू:उत्तराखंडमध्ये राफ्टिंगवर बंदी; IMD चा जुलैमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज

मध्य प्रदेशात मान्सून सक्रिय होताच वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला आहे. हरदा आणि खरगोनमध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला, तर बैतूलमध्ये एकाच कुटुंबातील चार जण जखमी झालेत. चंपा नदीला आलेल्या पुरात दुचाकीसह दोन तरुण वाहून गेले. बिहारमध्येही वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पिकनिकसाठी गेलेले 3…

Read More

कजगावजवळ टँकरची धडक;‎ एकाचा मृत्यू, पंधरा जण जखमी‎:ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे, महिंदळे गावावर शोककळा‎

भडगाव तालुक्यातील महिंदळे येथून पंढरपूर वारीसाठी निघालेल्या पदयात्रा दिंडीतील भाविकांना चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी येथे सोडून परतणाऱ्या ग्रामस्थांच्या ट्रॅक्टरला कजगावजवळ गॅस टँकरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिलांसह १५ जण जखमी झाले आहेत. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत….

Read More

शिऊर येथील संत बहिणाबाईंच्या वंशजांचा पुणे शहरामध्ये सन्मान:तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी व संतांच्या वंशजांचा होतो सत्कार‎

वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शिऊर येथील संत बहिणाबाई महाराजांचे वंशज पवन गुरुजी पाठक यांचा पुण्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. . गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी आणि संतांचे वंशज यांचे पूजन आषाढी एकादशीपूर्वी करण्यात येत असून, यंदाचे हे चौथे वर्षे आहे. पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या या माऊलींचा प्रवास सुसह्य व्हावा…

Read More

पशुपालकांची गैरसोय:औराळ्याचा पशुवैद्यकीय दवाखाना 15 दिवसांपासून बंद, खासगी उपचारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट

कन्नड तालुक्यातील औराळा येथे शासनाने ३० लाख खर्च करून पशुवैद्यकीय दवाखान्याची सुसज्ज इमारत उभारली खरी, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे गेल्या १० ते १५ दिवसांपासून हा दवाखाना बंद अवस्थेत आहे.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांचे आजार वाढत असतानाच दवाखान्याला कुलूप असल्याने औराळा आणि परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत. या दवाखान्यात एक महिला अधिकारी आणि एक कम्पाऊंडर…

Read More

Good new facilities for devotees during Amarnath Yatra, reach Srinagar directly if registered

Marathi News National Good New Facilities For Devotees During Amarnath Yatra, Reach Srinagar Directly If Registered बृजेंद्र सरवरिया2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यंदा अमरनाथ यात्रेसाठी आगाऊ नोंदणी नसलेल्या भाविकांना थेट जम्मूमधील ‘तवी रिव्हरफ्रंट’ या नव्या हबवर आधार कार्डद्वारे केवळ दोन दिवसांत नोंदणी करता येणार आहे. यंदा पहिल्यांदाच श्रीनगरचे ५ मजली हायटेक यात्री निवास आणि तवी रिव्हरफ्रंट…

Read More

नोकरीच्या आमिषाने तरुणांना फसवणारे रॅकेट जळगावसह पाच जिल्ह्यात सक्रिय:जळगावात विनापरवाना खतांचा साठा केला होता कृषी विभागाने जप्त

कृषी मित्र पदभरतीच्या नावाखाली महाराष्ट्रभरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा कृषी विभागाने भंडाफोड केला आहे. नूतन मराठा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने रविवारी धाड टाकून हा . नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक यांच्या सूचनेवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता…

Read More

बालगुन्हेगार ठरवण्याचे वय घटवून 16वर्षे करण्यासाठी राज्य केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार:75% बालगुन्हेगार 16 ते 18 वयोगटातील, 5 वर्षांत 21 हजारांहून अधिक बालगुन्हे

राज्यात वेगाने वाढणाऱ्या बालगुन्हेगारीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. बालगुन्हेगारांची सध्याची १८ वर्षांची वयोमर्यादा घटवून ती . जालना आणि लातूरमधील अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत आमदार अर्जुन खोतकर, सुधीर मुनगंटीवार व इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते. गंभीर गुन्ह्यांत…

Read More