Headlines

अंदाज समितीने अधिकाऱ्यांना फटकारले:कोणार्क, पोषण आहार, कंपोस्ट डेपो आगीच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले

विधीमंडळ अंदाज समितीने गुरुवारी जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांची पुन्हा एकदा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या या बैठकीत शहरातील कचरा विल्हेवाट लावणारी कोणार्क कंपनी, शालेय पोषण आहार आणि सुकळी येथील कंपोस्ट डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीचे मुद्दे केंद्रस्थानी होते. आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एकूण २९ सदस्य आहेत. अमरावतीत ११ प्रतिनिधी दाखल झाले होते,…

Read More

Anil Ambani Arrest Questioned in SC; ED Responds

नवी दिल्ली34 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अनिल अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित ४०,००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. याचिकाकर्ते वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयात विचारले की, जेव्हा सेबीने (SEBI) स्वतः अनिल अंबानी यांना या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार म्हटले आहे, तर मग त्यांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही? या प्रश्नावर अंमलबजावणी संचालनालयाच्या…

Read More

इच्छामरणाचा सल्ला नाकारला:पुण्यातील डॉक्टरांनी 85 टक्के किडनी निकामी 'शेल्बी'ला दिले जीवदान

८५ टक्के किडनी निकामी झाल्याने इच्छामरणाचा सल्ला दिलेल्या ‘शेल्बी’ नावाच्या ५ वर्षांच्या जर्मन शेफर्डला पुण्यातील डॉक्टरांनी डायलिसिसच्या मदतीने नवे आयुष्य दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. बेळगावी येथील डोड्डनवर कुटुंबाचा सदस्य असलेला शेल्बी काही दिवसांपासून अशक्त आणि शांत दिसत होता. त्याला उलट्या होणे, खाणे-पिणे बंद…

Read More

Bihar CM Orders Strict Action on Crimes Against Girls

Marathi News National Bihar CM Orders Strict Action On Crimes Against Girls | Samrat Chaudhary Meeting पाटणा31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी गुरुवारी अधिवेशन भवनात DM-SP सोबत बैठक घेतली. यावेळी सम्राट म्हणाले- मुलींशी संबंधित गुन्ह्यांमध्ये त्वरित कारवाई करा. मृत मुलींच्या तेराव्यापूर्वी गुन्हेगारांच्या फोटोला हार घाला. यासोबतच मुख्यमंत्री सम्राट म्हणाले की, उद्योजकांना सुरक्षा…

Read More

शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबावी, राजू शेट्टींची कृषी आयुक्तांना मागणी:खतांचा सुरळीत पुरवठा; आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि त्यांची आर्थिक लूट थांबावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांची पुण्यात भेट घेतली. औषध कंपन्यांकडून आंबा बागायतदार शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आणि त्यांना नुकसानभरपाई मिळावी, यावरही त्यांनी भर दिला. राज्यात सध्या शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत….

Read More

हिंगोलीत वनविभागाचे दोन ठिकाणी छापे:दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यात वन विभागाचे पथकाने दोन ठिकाणी शुक्रवारी तारीख 29 टाकलेल्या छाप्यामध्ये दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभाग अंतर्गत औंढा वनपरिक्षेत्रातील मौजे जवळा बाजार येथील एका पेट्रोल पंपाजवळ आमराई मध्ये सागवान व इतर अधिसूचित वृक्ष प्रजातीचे वृक्ष तोड करुन लाकडांचा साठा केला…

Read More

महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचा धडाका:अनेक जिल्ह्यांना मिळाले नवीन पोलिस अधीक्षक, 1 मेच्या पूर्वसंध्येला गृह विभागाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या गृह विभागाने पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून, अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या शासन निर्णयानुसार जालना, अमरावती ग्रामीण, नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, परभणी, नंदूरबार, चंद्रपूर, ठाणे ग्रामीण आणि वाशिम या जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तसेच ‘फोर्स वन’चे पोलिस अधीक्षक गजानन…

Read More

एमपीच्या जबलपूरमध्ये क्रूझ बुडाले, 6 मृतदेह सापडले:15 हून अधिक बेपत्ता, 18 जणांना वाचवले; वादळामुळे नर्मदेच्या बरगी धरणावर अपघात

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नर्मदा नदीवरील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी पर्यटकांना घेऊन जाणारे एक क्रूझ जहाज उलटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १८ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. १५ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. बरगी शहराचे पोलिस अधीक्षक (CSP) अंजुल मिश्रा यांनी सांगितले की, एमपी टुरिझमच्या क्रूझमध्ये ४० ते ४५…

Read More

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच:उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुणे बाल पुस्तक जत्रेत घोषणा

पुण्यात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुणे बाल पुस्तक जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी गुरुवारी त्यांनी ही माहिती दिली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या संमेलनाबाबत कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन पाटील यांनी केले. लहान मुलांना आणि…

Read More

आमच्यात कसलीही स्पर्धा नाही:आम्ही 'इन्फ्रा फॅमिली' आहोत, एकनाथ शिंदेंसोबतच्या श्रेयवादाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्राच्या विकासावर तसेच येथील पायाभूत सुविधांवर भाष्य केले. तसेच महायुतीमधील अंतर्गत राजकारणावरही त्यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्र पुढील 4-5 वर्षात इतका पुढे जाईल, देशात कोणीच स्पर्धा करू शकणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच येथील पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने होत असलेल्या श्रेयवादाच्या लढाईवर बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

Read More