Headlines

Admin

सातारा-सांगली विधानपरिषद:महायुतीतील वादावर पडदा! एकही मत फुटता कामा नये, एकनाथ शिंदेंचा शंभुराज देसाईंना आदेश

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस अखेर संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे सर्व मतदार महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. “शिवसेनेचे एकही मत फुटू नये आणि प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवाराच्याच पारड्यात पडले पाहिजे,” असे थेट आणि कडक…

Read More

Shirdi Sai Trust Income Sees Dip; Asset Donations Rise in FY 2025-26

शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा मंदिरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे भाविक मोठ्या श्रद्धेने दानपेटीत रोख रकमेसह सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात सढळ हाताने दान अर्पण करून आपली इच्छापूर्ती . शिर्डी येथी साईबाबा ट्रस्टच्या 2025-26 आर्थिक उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत संस्थानच्या एकूण उत्पन्नात घट झाल्याचे समोर आले…

Read More

ममतांनी आपल्या पराभवाला HCत आव्हान दिले:भवानीपूरमध्ये सुवेंदूंकडून 15,105 मतांनी हरल्या होत्या, मतमोजणीदरम्यान मारहाणीचा आरोप केला होता

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाला कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी आपल्या याचिकेत न्यायालयाला निकालाच्या वैधतेवर विचार करण्याची मागणी केली आहे. ममता स्वतः मंगळवारी याचिका दाखल करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात पोहोचल्या होत्या. भवानीपूर जागेवर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,105 मतांच्या फरकाने पराभव केला…

Read More

खाकी वर्दी आता होणार अधिक 'हायटेक'!:महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडून 733 कोटींची योजना मंजूर

बदलत्या काळातील गुन्हेगारीचे आव्हान मोडून काढण्यासाठी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दल आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ७३३.२८ कोटी रुपयांच्या भव्य योजनेला मंजुरी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती केली असून, एवढा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी…

Read More

गिरिबाला म्हणाल्या- वकिलांना भेटण्याची वेळ वाढवा:ट्विशाच्या कुटुंबीयांना माध्यमांमध्ये विधान करण्यापासून रोखा; न्यायालयाने 30 जूनपर्यंत वाढवली रिमांड

अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी पती समर्थ सिंह आणि सासू निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांची न्यायालयीन कोठडी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, रिमांड पूर्ण झाल्यावर मंगळवारी दोन्ही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी गिरिबाला सिंह यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना तुरुंगात जे हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे दिली जात आहेत, त्यातून त्यांच्या…

Read More

कर्जमुक्तीसाठी सरकारविरोधात संतापाचा उद्रेक!:आंदोलक शेतकऱ्याने दुचाकी पेटवली; नेत्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, या कर्जमाफीत लादण्यात आलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याच आरोप केला जात आहे. कोणत्याही अटीविना ‘सरसकट कर्जमाफी’ मिळावी, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनांचे लोण पसरत असून, वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे एका संतप्त शेतकऱ्याने शासनाचा निषेध करत भररस्त्यात स्वतःची दुचाकी…

Read More

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये; गायक मान खाली घालून उभे राहिले

हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून आली. मंचावर तिने हरियाणवी सिंगर मासूम शर्मासोबत गाणे गाण्यास नकार देत म्हटले- “आजकाल माझे पुरुषांशी पटत नाहीये.” अर्थात, तिने हे विनोदी शैलीत म्हटले, जे ऐकून मंचावर उपस्थित कलाकार आणि प्रेक्षक हसू लागले….

Read More

12 वर्षांनंतर बांगलादेशी महिलेला परत पाठवण्याची तयारी:फेसबुकवर भेटल्यानंतर गुजराती तरुणाशी लव्ह-मॅरेज केले होते, पती म्हणाला- तिथे तिला मारून टाकतील

गुजरातच्या आणंद शहरात पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीला अटक केली आहे. काजुली (आता काजल) 12 वर्षांपूर्वी आणंदमध्ये राहणाऱ्या तरुणशी लग्न करण्यासाठी भारतात दाखल झाली होती. तरुण आणि काजलने लग्न केले होते. आता त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, काजुली बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाली होती. त्यामुळे आता तिला परत बांगलादेशात पाठवण्याची (डिपोर्टेशन) तयारी सुरू आहे. पतीने भारत सरकारकडे…

Read More

कृषी विद्यापीठ अन् बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रात सामंजस्य करार:हळद संशोधन, प्रशिक्षण आणि प्रक्रियेला गती मिळणार

राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत (जि. हिंगोली) यांच्यात मंगळवारी ता. १६ सामंजस्य करार झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता केंद्रा सोबतच विद्यापीठाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे….

Read More

मस्क म्हणाले- सरकारी मदतीने यश मिळाले नाही:स्पेसएक्स-टेस्लाच्या एकूण मूल्यात प्रोत्साहन फक्त 2%; अलीकडेच जगातील पहिले ट्रिलिनियर बनले

टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांनी, त्यांचे यश सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणणाऱ्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अमेरिकन सिनेटर्समध्ये सुरू असलेल्या चर्चेत हस्तक्षेप करत एका ताज्या लेखाला पूर्णपणे खोटे ठरवले. मस्क यांचे म्हणणे आहे की, कंपन्यांना मिळालेली सरकारी मदत म्हणजेच सवलत स्पेसएक्स आणि टेस्लाच्या एकूण मूल्याच्या…

Read More