Headlines

शासनाचा तरुणांच्या आयुष्याशी खेळ!:पोलिस भरतीच्या पेपर प्रकरणावरून रोहिणी खडसेंची टीका; कामचुकारपणा की तोडपाणी?- रोहित पवार

महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत SRPF गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेचा पेपर नुकताच पार पडला. मात्र, या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले प्रश्न हे एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील असल्याचे समोर आले आहे. 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत विचारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी…

Read More

तामिळनाडू निवडणुकीत थलापतींचा विजय:बॉलिवूड आणि साऊथच्या कलाकारांनी केले अभिनंदन; टायगर श्रॉफ म्हणाला- लोकांचा तुमच्यावरील हा विश्वास पाहणे अद्भुत

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये आणि कलांमध्ये तमिळ अभिनेता थलापती विजय यांचा ‘तमिळगा वेत्री कडघम’ (TVK) पक्ष आपल्या पहिल्याच निवडणुकीत ११० जागांवर आघाडी घेऊन सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या विजयाबद्दल बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी विजय यांना अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने लिहिले, “विजय सर यांना खूप खूप…

Read More

बंगाल-आसाम, पुद्दुचेरीमध्ये भाजपचा विजय निश्चित:मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात जातील; बिहार विजयावर म्हणाले होते – इथून बंगाल विजयाचा मार्ग तयार झाला

भाजपचे 5 पैकी 3 राज्यांमध्ये (पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी) सरकार स्थापन करणे निश्चित आहे. केरळममध्ये काँग्रेस आणि तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांचा TVK सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज संध्याकाळी 6:30 वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचतील आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील. मोदींनी गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर रोजी बिहारमधील विजयानंतर म्हटले…

Read More

पुण्यात भीषण अपघात, एकाचा मृत्यू:मुंबई-बंगळुरू महामार्गावर पिकअपला कंटेनरची धडक, एक गंभीर जखमी

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे परिसरात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने पिकअप व्हॅनला धडक दिल्याने २२ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी ८:०५ वाजताच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हॉटेल पिगारासमोर घडला. टाटा आयशर कंटेनर (एम एच 04 एम एच…

Read More

Nambudiripads Legacy Ends in 2026

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळम विधानसभा निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील लेफ्ट अलायन्स LDF ला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF ने 140 पैकी 90 पेक्षा जास्त जागा जिंकून 10 वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केले आहे. केरळममधील या पराभवानंतर 49 वर्षांत असे पहिल्यांदाच घडणार आहे, जेव्हा देशातील कोणत्याही राज्यात डाव्यांचे सरकार नाही. जाणून घेऊया…

Read More

‘मोदी है तो मुमकिन है!’:पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन नाही तर ‘महापरिवर्तन’; विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद

आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. तसेच बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिले की बंगालचा खरा पक्ष कोणता आहे, असे म्हणत ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मे जेव्हा…

Read More

राजा शिवाजी चित्रपत करमुक्त करा:अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; हिंदवी स्वराज्याचा दाखला देत शिवरायांचे केले कौतुक

शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अभिनेते रितेश देशमुख लिखित – दिग्दर्शित “राजा शिवाजी” हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंबंध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, त्यांचे अद्वितीय शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा महान इतिहास हा महाराष्ट्राच्या तसेच संपूर्ण…

Read More

पोलिस भरती, सरळसेवा परीक्षा अनिश्चित:लाखो तरुण चिंतेत; मंत्र्यांच्या आश्वासनांमुळे विद्यार्थी समन्वय समितीची वार्षिक कॅलेंडरची मागणी

महाराष्ट्र राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सध्या पोलिस भरती आणि इतर सरळसेवा परीक्षांच्या अनिश्चिततेमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. शासनाच्या नियोजनाअभावी ही परिस्थिती निर्माण झाली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) धर्तीवर या परीक्षांचेही वार्षिक कॅलेंडर (वेळापत्रक) तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी ‘विद्यार्थी समन्वय समिती’ने केली आहे. विद्यार्थी समन्वय समितीचे प्रतिनिधी विठ्ठल बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

पश्चिम बंगालचा विजय सरळ मार्गाने नाही मिळवला:संजय राऊत यांची भाजपवर टीका, म्हणाले- दिवा विझताना मोठा होत असतो

आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर केरळमध्ये कॉंग्रेसला अधिक मत मिळतंय दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पश्चिम बंगालचा विजय हा सरळ मार्गाने मिळवलेला नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे. संजय…

Read More

ओमानच्या शिष्टमंडळाची सिंबायोसिसला भेट:भारत-ओमान संबंधांना नवी गती देण्यावर भर

ओमान केवळ गुंतवणुकीच्या शोधात नसून, शिक्षण, संस्कृती आणि नवोपक्रम या क्षेत्रांत समान मूल्ये निर्माण करू शकतील अशा अर्थपूर्ण भागीदारीसाठी उत्सुक आहे, असे प्रतिपादन ओमानच्या वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्रालयाचे परकीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य सल्लागार पंकज खिमजी यांनी केले. ओमानच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सिंबायोसिसला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी सिंबायोसिसचे संस्थापक…

Read More