शासनाचा तरुणांच्या आयुष्याशी खेळ!:पोलिस भरतीच्या पेपर प्रकरणावरून रोहिणी खडसेंची टीका; कामचुकारपणा की तोडपाणी?- रोहित पवार
महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत SRPF गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेचा पेपर नुकताच पार पडला. मात्र, या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले प्रश्न हे एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील असल्याचे समोर आले आहे. 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत विचारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी…