Headlines

मुंबईच्या नालेसफाईचा 'राडारोडा':गाळाऐवजी मलब्याचा खेळ, 250 कोटींच्या बजेटवर कंत्राटदारांचा डल्ला, आयुक्तांच्या नाकाखाली भ्रष्टाचाराचा 'स्लॅब'

मुंबईकरांना पावसाळ्यात ‘तुंबई’पासून वाचवण्यासाठी दरवर्षी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपये पाण्यात सोडणाऱ्या मुंबई महापालिकेचा कारभार किती ‘सडलेला’ आहे, याचे जिवंत उदाहरण बोरिवलीत उघड झाले आहे. प्रशासनातील भ्रष्टाचाराची हिंमत इतकी वाढली आहे की, नाल्यातून गाळ उपसण्याऐवजी तिथे चक्क सिमेंट रस्त्यांचे अख्खे ‘स्लॅब’ आणि ‘डिव्हायडर’ गाडले जात आहेत. स्वपक्षाच्याच सत्ताकाळात कंत्राटदारांचे हे ‘डेअरिंग’ पाहून भाजप आमदार…

Read More

डिझेलवरील निर्यात शुल्क ₹34 ने वाढले:आता प्रति लिटर ₹55.5 कर लागेल, जेट इंधनाची निर्यातही ₹42 महाग; देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

केंद्र सरकारने डिझेल आणि एअर टर्बाइन फ्युएल (ATF) वरील निर्यात शुल्क म्हणजेच विंडफॉल टॅक्स वाढवला आहे. डिझेलवरील निर्यात शुल्क ₹34 प्रति लिटरने वाढवून ₹55.5 करण्यात आले आहे, जे आधी ₹21.5 होते. तर, ATF म्हणजेच जेट फ्युएलवरील शुल्क ₹29.5 वरून वाढवून ₹42 प्रति लिटर करण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने शनिवार (11 एप्रिल) रोजी अधिसूचना जारी करून…

Read More

अमरावतीतील सुरेश भट स्मारक, गजल गुरुकुलला सरकारची अनुकूलता:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या नावाने अमरावतीत स्मारक आणि जिल्ह्यात गजल गुरुकुल स्थापन करण्यासाठी सरकार अनुकूल असून त्यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अमरावतीचे भूमीपुत्र गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या सत्कार समारंभात पालकमंत्र्यांनी ही घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या स्थापना कार्यक्रमात हा सत्कार आयोजित…

Read More

जिल्हा परिषदेचे सीईओ गांधींनी सुटीच्या दिवशी घेतली बैठक:गाव-खेड्यांतील योजनांच्या अंमलबजावणीची जाणून घेतली वास्तविकता

अमरावती: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व १४ गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीओ) बैठक घेतली. केंद्र आणि राज्य शासनाच्या विकास योजनांची गाव-खेड्यांमधील अंमलबजावणी आणि त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सीईओ गांधी यांनी बीडीओंकडून गाव-खेड्यांची सध्याची वास्तविकता आणि विविध लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीचे सूत्र समजून घेतले. सीईओंच्या…

Read More

महात्मा फुले यांचे विचार स्त्री शिक्षण, शेतकरी उन्नतीसाठी मार्गदर्शक:काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे प्रतिपादन

महात्मा फुले यांचे विचार स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (आज) काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा फुले यांनी समाजातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. शिक्षण…

Read More

Swiggy Co-Founder Lakshmi Reddy Resigns; Kishan-Rahul Appointed Directors

नवी दिल्ली13 तासांपूर्वी कॉपी लिंक फूड आणि ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचे सह-संस्थापक लक्ष्मी नंदन रेड्डी ओबुल यांनी कंपनीच्या बोर्डातून राजीनामा दिला आहे. स्विगीने शुक्रवारी नियामक फाइलिंगमध्ये याची माहिती दिली. ओबुल कंपनीत पूर्णवेळ संचालक आणि हेड ऑफ इनोव्हेशनची जबाबदारी सांभाळत होते. त्यांचा राजीनामा आज (10 एप्रिल) पासून प्रभावी होईल. कंपनीने सांगितले की ओबुल आता त्यांच्या इतर…

Read More

अमरावती भूमी अभिलेखला अत्याधुनिक उपकरणे मिळाली:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते वितरण, कामाचा वेग वाढणार

अमरावती येथील भूमी अभिलेख कार्यालयाला आता अत्याधुनिक उपकरणे मिळाली आहेत, ज्यामुळे कामकाजाचा वेग वाढणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत भूमापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या उपकरणांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यांच्यासह…

Read More

मेळघाटातील आमझरी मधाला नवी ओळख:देशभरात उपलब्ध होणार; खादी-ग्रामोद्योग, वन विभाग, ग्रामपंचायतमध्ये सामंजस्य करार

मेळघाटातील ‘मधाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमझरी येथील मध आता देशभरात उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग आणि खादी-ग्रामोद्योग महामंडळ या तीन संस्थांनी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. हा सामंजस्य करार अमरावती येथील महसूल भवनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मेळघाटातील…

Read More

गांधी चौक-ओसवाल भवन मार्गाला अंबादासपंत वैद्य यांचे नाव:पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते नामफलकाचे लोकार्पण

अमरावती येथील गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाला आता गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नाव देण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नामफलकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात (हव्याप्र) आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कुस्ती मॅटचे वितरणही करण्यात आले. यावेळी हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी…

Read More

तुमच्या नोकरीत पेन्शन नाही का?:वृद्धापकाळासाठी आत्तापासूनच बचत करा, निवृत्ती निधी तयार करा, तज्ञांकडून तपशील समजून घ्या

भारतात निवृत्ती नियोजनाबद्दल जागरूकता खूप कमी आहे. देशात असे लाखो लोक आहेत, जे वेळेत निवृत्तीचे नियोजन करत नाहीत. यामुळे त्यांना वृद्धापकाळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. भारतातील आघाडीची व्यावसायिक सेवा फर्म ‘ग्रांट थॉर्नटॉन’ च्या एका सर्वेक्षणानुसार, मोठ्या संख्येने लोक निवृत्तीसाठी पुरेशी बचत करत नाहीत. 2025 मध्ये झालेल्या या सर्वेक्षणानुसार, खाजगी क्षेत्रातील सुमारे 50% कर्मचारी निवृत्तीसाठी…

Read More