Headlines

Admin

रमाई घरकुल योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट पावत्या, अंबादास दानवेंची कठोर कारवाईची मागणी

रमाई आवास घरकुल योजनेत बोगस कागदपत्रे, हाताने तयार केलेल्या लाभार्थी याद्या, अपात्र लाभार्थ्यांना मंजुरी, खोटी रेशनकार्डे व बनावट करपावत्या यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर…

Read More

'होय, आम्हीच ढगफुटी केली!':हर्षवर्धन सपकाळांच्या आरोपांवर मंत्री गिरीश महाजनांचा खोचक टोला, म्हणाले- यांच्या डोक्याची कीव येते

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी दरड कोसळणे, झाड कोसळणे तसेच मिसिंग लिंकवर झालेली दुर्घटना यामुळे सर्वत्रच पावसाने हाहाकार माजवला आहे. या सगळ्याची पाहणी सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी पाहणी करताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे….

Read More

Jr. NTR च्या नवीन चित्रपटावर वाद सुरू:बंदीची मागणी, भगवान मुरुगन यांच्यापासून प्रेरित असू शकते कथा

साउथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा नवीन चित्रपट एक पौराणिक नाटक असेल. हा अजून फ्लोरवर पोहोचलेला नाही, पण एका पोस्टरने आणि त्याच्या टॅगलाइनने याला देशभरात चर्चेचा विषय बनवले आहे. भगवान मुरुगनच्या कथित चित्रणावर आणि पोस्टरमध्ये केलेल्या ‘उत्तरेत जन्म’ संबंधी दाव्यावर तामिळनाडूमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘नाम तमिळर काची’चे प्रमुख सीमान यांनी चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याची मागणी करत…

Read More

पुणे पोलिसांकडून बिश्नोई गँगचे खंडणी रॅकेट उद्ध्वस्त:आंतरराज्य कारवाईत 4 आरोपी ताब्यात, 3 शस्त्रे जप्त

पुणे पोलिसांनी बिश्नोई गँगच्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. व्यावसायिक आणि उद्योजकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या या टोळीतील चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या चार आरोपींपैकी दोघांना पंजाबमधील भटिंडा येथून अटक करण्यात आली. हे आरोपी मूळचे सिरसा (हरियाणा) आणि हनुमानगड (राजस्थान)…

Read More

नवी मुंबईत भीषण अपघात:तळोजामध्ये सुसाट कारने 10 जणांना दिली धडक; 2 ठार, 8 जखमी, चालक फरार

नवी मुंबईतील तळोजा परिसरात सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. तळोजा सेक्टर 10 येथे भरधाव कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नियंत्रण सुटले, भरधाव कारने उडवले प्राथमिक माहितीनुसार, तळोजा सेक्टर 10 परिसरातून…

Read More

जयपूर- रस्त्याच्या कडेला कुटुंबावर ट्रेलर चढला, 4 जणांचा मृत्यू:मुलांच्या मृतदेहाचे तुकडे नाल्यात पडले, सर्वत्र मांस विखुरले होते, आईचे दोन्ही पाय कापले गेले

जयपूरमध्ये भरधाव ट्रेलरने फूटपाथवर बसलेल्या एका कुटुंबातील ५ जणांना चिरडले. या अपघातात तीन मुलांचा आणि वडिलांचा मृत्यू झाला. आईचे दोन्ही पाय तुटले. अपघात इतका भीषण होता की मुलांच्या मृतदेहांचे तुकडे झाले. एका मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. सर्वजण नाल्यात पडले. श्याम नगर पोलीस स्टेशन हद्दीतील २०० फूट बायपासवरील कमला नेहरू नगरमध्ये मंगळवारी सकाळी ८:४६ वाजता…

Read More

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा ई-कॉमर्स सांभाळणार

टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन ‘वेस्टसाइड’च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश वेस्टसाइडची ऑनलाइन उपस्थिती वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करणे हा आहे. तथापि, कंपनीकडून यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. नोएल टाटा ट्रेंटचे अध्यक्ष आहेत आणि ते नोव्हेंबर 2026 मध्ये हे पद…

Read More

सांगली जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा:नोकरभरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द; खोत-पडळकरांना दणका

राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतरही ही प्रक्रिया सुरू न झाल्याने शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना, ‘सरकारने आपले म्हणणे मांडावे, परंतु त्यासाठी नोकरभरती थांबवता येणार नाही,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने बँकेतील…

Read More

केरलमच्या वायनाडमध्ये भूस्खलन, एकाचा मृत्यू, अनेकजण अडकले:ढिगारा पाण्यासोबत वाहून रस्त्यावर आला; बोगद्याच्या बांधकाम स्थळावर अपघात

केरलममधील वायनाडमध्ये पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक अडकल्याची माहिती आहे. ही दुर्घटना कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडली. येथे मलप्पुरम-वायनाड बोगदा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. बोगद्यातून माती काढून बाहेर जमा करण्यात आली होती. पावसामुळे माती सरकली, त्यामुळे झाडे उन्मळून पडली आणि बॅरिकेड्सही वाहून गेले. पोलीस…

Read More

Patil Slams CM Over Nashik Temple Protest; Congress Satyagraha Begins

अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने राज्यभर ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाची घोषणा केली असून, या आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरातून होत आहे. आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश . पाहा काँग्रेसच्या आंदोलनाचे फोटोज… ‘ढगफुटी’च्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा सपकाळ म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती असली तरी आंदोलनाला मर्यादित स्वरूप देण्यात आले आहे….

Read More