Headlines

Admin

पूरस्थितीमुळे देहू-आळंदीत गर्दी टाळा:वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे: डॉ. नीलम गोऱ्हे

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे वारकऱ्यांनी सध्या या ठिकाणी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. शक्य असल्यास, वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी म्हटले. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पूल, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था…

Read More

India Mandates Health Declaration for All International Travelers; Air Suvidha 2.0 Launched

Marathi News Business India Mandates Health Declaration For All International Travelers; Air Suvidha 2.0 Launched नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एअर सुविधा पोर्टल ‘एअर सुविधा 2.0’ या नवीन नावाने पुन्हा सुरू केले आहे. आता यूएईसह जगातील कोणत्याही शहरातून भारतात येणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला विमान प्रवासाला निघण्यापूर्वी हा ऑनलाइन आरोग्य घोषणापत्र फॉर्म…

Read More

लोणावळ्यात भीषण भूस्खलन:मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ‘नॉर्थ पॉइंट’ आणि ‘थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वाढत्या पावसामुळे…

Read More

तेलंगणा डीएसपीकडे ₹300 कोटींची मालमत्ता सापडली:नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली

तेलंगणामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता सापडली आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली. आरोपीची ओळख संकीरेड्डी भीम रेड्डी अशी झाली आहे. भीम रेड्डी हैदराबादमधील पोलीस कॉम्प्युटर सर्व्हिसेसमध्ये पोलीस उपअधीक्षक (डिप्टी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस) पदावर कार्यरत आहेत. मित्र-सहकाऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता तपासात असे समोर आले आहे की, रेड्डीने…

Read More

यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- मुली शिक्षणादरम्यान गर्भवती होतात:जबाबदारी सरकारवर येते, प्रेम करा पण लग्न आत्मनिर्भर झाल्यावर

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी सांगितले की, अभ्यासादरम्यान मुली गर्भवती होतात. काहींना बाळही होते. त्या बाळाची जबाबदारी कोणावर येते, हे तुम्हाला माहीत आहे का? सरकारवर येते. असे पराक्रम तुम्ही करू नका. या पराक्रमांपासून दूर राहा. लखनऊ येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राविधिक विद्यापीठाच्या (AKTU) २४ व्या दीक्षांत समारंभात कुलाधिपती म्हणून उपस्थित असलेल्या राज्यपालांनी सांगितले की,…

Read More

Mahabaleshwar Rain 393mm; Koyna Dam 34% Filled

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्रा भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता 105.25 टीएमसी असून यामध्ये 7 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी . 7 जुलै अखेर जिल्ह्यात 288.7 मि.मी. पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. 7 जुलै रोजी…

Read More

Swargate Metro Station Leaks; Pune Metro Faces Criticism After First Rain

पुण्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपाठोपाठ थेट मेट्रो सेवेलाही बसल्याचे समोर आले आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीचे आणि नुकतेच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेले ‘स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानक’ पहिल् . मुसळधार पावसामुळे स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या छताला आणि अंतर्गत भिंतींना मोठी गळती लागली आहे. छतातून पडणारे पाणी संपूर्ण स्थानकात पसरून…

Read More

ब्रह्मपुरी वेगळा जिल्हा करण्यात यावा:सरकारकडे सकारात्मक प्रस्ताव; स्मार्ट मीटरमुळे जनता त्रस्त, सरकारने लक्ष द्यावे – विजय वडेट्टीवार

विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील विविध गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीपासून ते मुद्रांक शुल्क घोटाळा, स्मार्ट मीटर, शासकीय जमिनींची लूट, SRA आणि AMRUT योजनेतील कथित अनियमितता अशा अनेक विषयांवर सरकारला धारेवर धरले. विधानसभेत आज विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर भाषण करताना वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरीला स्वतंत्र…

Read More

कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला:विधानसभेत भावुक झाले राम कदम, कबुतरखाने नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी

मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत अत्यंत भावनिक पद्धतीने उपस्थित केला. आपल्या आईचे निधन फुफ्फुसांच्या इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) या गंभीर आजारामुळे झाल्याचे सांगताना ते भावुक झाले. कबुतरांच्या विष्ठेमुळे (ड्रॉपिंग्ज) हवेत पसरणाऱ्या घटकांमुळे हा आजार बळावतो, असा दावा करत त्यांनी सरकारने तज्ज्ञ समिती नेमून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी…

Read More

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 50 लाखांचा 'रेट'?:विधान परिषदेत अनिल परबांचा गंभीर आरोप; भाजप आमदारानेही दिला दुजोरा

मुंबईत नगरसेवक होण्यासाठी आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. जात पडताळणी समितीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांचा ‘रेट’ असल्याचा दावा करत त्यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही अशा प्रकारचे…

Read More