राज्य सरकारची कर्जमाफी फसवी:ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली योजना; आमदार अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप
राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026 ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना आहे. या योजनेतील अटी-शर्ती पाहता शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार याबाबत मोठी शंका आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी केला. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम 260…