Headlines

Admin

झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवा नेता पुरस्कार':म्हणाले – "सध्या जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण"

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना नुकताच ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या संपूर्ण जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण आहे, जिथे द्वेष पसरवणारे तग धरतात, तर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना समाजाबाहेर फेकले जाते. हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार…

Read More

निरहुआच्या एंट्रीमुळे वाढतील अडचणी:झोलाछाप डॉक्टर, बदलते गाव आणि सिस्टीमची आव्हाने, ‘ग्राम चिकित्सालय 2’ बद्दल अमोल-आकांक्षाने उघड केले रहस्य

वेब सिरीज ‘ग्राम चिकित्सालय सीझन 2’ यावेळी फक्त गाव आणि आरोग्य व्यवस्थेची कथा नाही, तर व्यवस्था, विश्वास आणि बदलालाही दाखवेल. दिव्य मराठीशी बोलताना अमोल पराशर, आकांक्षा रंजन कपूर आणि दिनेश लाल यादव निरहुआ यांनी आपल्या भूमिका, गावातील आव्हाने आणि सीझनच्या नवीन ट्विस्टबद्दल सांगितले. अमोलने सांगितले की, प्रभात आपल्या तत्त्वांमध्ये आणि जमिनीवरील वास्तवामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न…

Read More

दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् काळाने घातला घाला:17 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू

श्रावस्ती जिल्ह्यातील इकौना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी एका रस्ते अपघातात 17 वर्षीय शमशाद या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. पुरुषोत्तमपूर गावाजवळ भरधाव वेगाने येणारी दुचाकी पुलाला धडकली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याने प्राण सोडले. खरं तर, पटखौली रिहरवा येथील रहिवासी शमशाद आपल्या दुचाकीवरून सिसवारा चौकाकडे जात होता. पुरुषोत्तमपूरजवळ त्याची भरधाव…

Read More

नंदगावचा अ‍ॅश बंड ठरतोय घातक:महाजेनकोच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पर्यावरण, पशुधनाचा जीव धोक्यात

महाजेनकोच्या नंदगाव येथील अ‍ॅश बंड (राखेचा बंधारा) मधील अयोग्य आणि अशास्त्रीय राख विल्हेवाटीमुळे स्थानिक पर्यावरण, नागरिक आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात राखेचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य नियोजन नसल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे. नंदगाव परिसरातील पाळीव जनावरांना चरण्यासाठी याच अ‍ॅश बंड ओलांडून जावे लागते. राख साचलेल्या दलदलीतून आणि प्रदूषित पाण्यातून…

Read More

पाचोडजवळ जांभूळ भरलेले पिकअप पलटी:रस्त्यावर पडलेल्या जांभुळांसाठी नागरिकांची झुंबड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जांभूळ वाहतूक करणारे एक पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातानंतर रस्त्यावर विखुरलेली जांभळे गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हा अपघात पाचोडजवळील मुरमा शिवारात पहाटेच्या सुमारास घडला. आंध्र प्रदेशातून खान्देशातील जळगावकडे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीची जांभळे घेऊन जाणारे हे पिकअप वाहन होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने…

Read More

सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव रखडवला कुणी?:सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर; थेट हक्कभंगाची मागणी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेत चांगलाच तापला आहे. सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरून स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर देत प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ५ मार्च २०२६ रोजी सभागृहात दिलेल्या आश्वासनानंतरही सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव केंद्र सरकारकडे का पाठवला गेला नाही, असा संतप्त…

Read More

लोहगड बिल्डर मृत्यू प्रकरण, भावी पत्नीने केली हत्या:प्रियकरासोबत मिळून दरीत ढकलले, दोघांनाही अटक; नोव्हेंबरमध्ये होते लग्न

पुण्यातील ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. केतन अग्रवाल १८ जून रोजी आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत ट्रेकिंगला गेले होते. नंतर त्यांचा मृतदेह दरीतून सापडला…

Read More

Omraje Nimbalkar Clarifies MP Funds; Dharashiv

विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह . 2019 ते 2024 चा 100% निधी खर्च! विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ओमराजे म्हणाले की, खासदार निधीचे मूल्यमापन हे मुदत संपण्यापूर्वी करणे…

Read More

नैसर्गिक तलाव अन् जलाशयांचे पुनरुज्जीवन करा:पावसावरील अवलंबित्व कमी करा; आमदार अमीत साटमांची BMCकडे मागणी

मुंबई शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी बृहन्मुंबई महापालिकेने केवळ पावसावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे, तसेच त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्प उभारून उपलब्ध पाण्याचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात साटम यांनी आज महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी…

Read More

Sana Malik Polygamy Statement Sparks BJP Uproar in Maharashtra Assembly

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्य . देवयानी फरांदेंची लक्षवेधी आणि UCCची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील तिहेरी तलाकच्या एका प्रकरणाचा उल्लेख करत लक्षवेधी सूचना मांडली….

Read More