नोकरशाहीचे लोकशाहीकरण झाले पाहिजे:प्रा. विजय माकणीकर
सोलापूर | लोकशाहीत प्रत्येक व्यक्ति भिन्न आहे, त्यांचे स्वातंत्र्यही भिन्न आहे. पण, प्रत्येकाचे प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये दिसले पाहिजे असे मत प्रा. विजय माकणीकर यांनी व्यक्त केले. वसुंधरा महाविद्यालयात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीने आयोजित केलेल्या बौद्धिक व्याख्यानमालेत ते बोलत होते. नोकरशाहीचे लोकशाहीकरण झाले पाहिजे, सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित व्हावी. यासाठी संवैधानिक नैतिकता पाळली…