Headlines

Admin

"आता 93 आलं, आता जायचं..":चारच दिवसांपूर्वी आशाताई सुधीर गाडगीळ यांना फोनवर म्हणाल्या- 'आम्ही यापेक्षा अधिक टिकतो असं नाही'

आपल्या दैवी सुरांनी अनेक दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि भारतीय संगीत परंपरेत अढळ स्थान प्राप्त केलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून, सोमवारी दुपारी 4 वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत….

Read More

CBSE 10th Students Get Second Chance; May Exam Planned

अजमेर2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या वर्षी (सत्र 2025-26) 10वी आणि 12वीचे निकाल 20 ते 25 एप्रिल दरम्यान जाहीर करू शकते. CBSE ने आतापर्यंत आपले निकाल मे किंवा त्यानंतरच्या महिन्यात जाहीर केले आहेत. एप्रिलमध्ये निकाल येण्याची ही पहिलीच वेळ असेल. मंडळाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण केले आहे. सध्या ‘गुण नोंदणी’ची प्रक्रिया…

Read More

लासीना पाटीजवळ भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू:कर्ता मुलगा गेल्याने वृध्द आई, वडिलांवर कोसळला दुःखाचा डोंगर

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर लासीना पाटी जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी ता. १३ मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला आहे. घरातील एकुलता एक कर्ता पुरुष गेल्याने वृध्द आई, वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया…

Read More

भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा:समाधान महाराज शर्मा यांचे प्रतिपादन, गंगापूर येथील श्रीराम कथा‎

प्रतिनिधी | गंगापूर देवाने सर्व दु:खे द्यावीक, परंतु दरिद्रीसारखं दु:ख कोणाला देऊ नये. भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. सत्संगाच्या माध्यमातून भाविकांमध्ये आत्मसाक्षात्कार, ईश्वरभक्ती आणी जीवनात सुधारणा घडवून आणणे या उद्देशासाठी रामकथेचे आयोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने भाविकांनी कथेचे स्रवण करावे, असे मतही…

Read More

विनोदकुमार जैस्वाल यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार:वीस वर्षे भारतीय वायुदलात देशाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त

प्रतिनिधी | नाचनवेल कन्नड तालुक्यातील सारोळा येथील सैनिक विनोदकुमार जगदीश जैस्वाल हे वीस वर्षे भारतीय वायुदलात देशाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यासह कुटुंबाचाही सन्मान करण्यात आला. सन २००६ मध्ये भारतीय सैन्यामध्ये भरती झाले होते. गावातील पहिले वायुदलातील सैनिक आहेत. १२ एप्रिल रोजी सकाळी त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व देशभक्तीच्या…

Read More

Skill training and employment have changed the fate of transgenders, the hands of beggars are now taking over the reins of corporate business

Marathi News National Skill Training And Employment Have Changed The Fate Of Transgenders, The Hands Of Beggars Are Now Taking Over The Reins Of Corporate Business डॉ. मनीष जैन, सह-संस्थापक, किनीर गरिमा फाउंडेशन1 तासापूर्वी कॉपी लिंक बँकेत एचआर मॅनेजर एमी चौहान. १२०० हून अधिक ट्रान्सजेंडर्सना मुख्य प्रवाहात जोडणाऱ्या किनीर फाउंडेशनला वर्ल्ड ५० इम्पॅक्ट अवॉर्ड कानपूरची…

Read More

डोणगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती

प्रतिनिधी | ढोरकीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी झाली. सहशिक्षक सुग्रीव मुंडे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षक सतीश वैद्य, अन्नदाते, रुळे, आडकर, पडघन यांनी मनोगत व्यक्त केले. स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा, कर्मकांड, जुलमी व्यवस्थेविरुद्ध…

Read More

Asha Bhosle Passes Away at 92

1 तासापूर्वी कॉपी लिंक ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्यावर आज दुपारी 4 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. आशा यांना अनेक वैद्यकीय समस्या असल्याने शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे (शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले…

Read More

जलविद्युत केंद्राच्या पिचिंगसाठी तीन वर्षांपूर्वी केलेला ७० लाख खर्च पाण्यात:कामांकडे अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप‎

प्रतिनिधी | पैठण जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र अनेक वर्षांपासून बंद आहे. तीन वर्षांपूर्वी या केंद्राच्या पिचिंगचे काम ७० लाखांहून अधिक निधीतून करण्यात आले. पाणी सोडल्यानंतर ही पिचिंग वाहून गेली. आता काम अतिनिकृष्ट झाल्याचा आरोप होत असून पुन्हा आता ६ कोटीचा खर्च करून या पिचिंगवथ गार्ड वाँलचे काम सुरू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे…

Read More

मावसगव्हाणच्या शेतकऱ्यांनी केला शेताकडे जाणारा रस्ता काटेरी मुक्त:शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला

प्रतिनिधी | लोहगाव प्रकल्पग्रस्त मावसगव्हाण गावापासून जवळच असलेल्या नाथसागर जलफुगवटा क्षेत्राकडे जाणारा रस्ता काटेरी झाडांपासून मोकळा करण्यात आला असून या कामासाठी मावसगव्हाण येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत नाथसागराच्या जलफुगवटा क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झाडांचा प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला. हा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून अनेक दिवसांपासून काट्यांमुळे…

Read More