Headlines

Admin

Omraje Nimbalakar Loses 15K Followers Post-Thackeray Exit

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आण . दोन दिवसांत 15 हजार फॉलोअर्स घटल्याचा दावा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून अनेक समर्थकांनी त्यांना अनफॉलो करण्यास…

Read More

न्यायालयाच्या बंदीनंतरही 'बेस्ट' कर्मचाऱ्यांचे मध्यरात्रीपासून आंदोलन:23 हजार कामगार आजपासून संपावर, मुंबईकरांचे अतोनात हाल

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाणारी ‘बेस्ट’ (BEST) बस सेवा काल (१८ जून) मध्यरात्री १२ वाजेपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. बेस्ट संयुक्त कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपाचा मुंबईतील लाखो प्रवाशांना मोठा फटका बसला असून, ऐन सकाळी नोकरदार आणि सर्वसामान्यांचे प्रचंड हाल पाहायला मिळत आहेत. औद्योगिक न्यायालयाने संपावर तात्पुरती बंदी घातलेली असतानाही, तब्बल २३…

Read More

हिमाचलमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता:कुल्लू-मंडी आणि शिमला येथे गारपिटीचा इशारा; लोकांना सतर्कता बाळगण्याचा सल्ला

हिमाचलची राजधानी शिमलासह राज्याच्या बहुतांश भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस सुरू राहील. कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यांत आज जोरदार गारपीट आणि वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे,…

Read More

100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका:बीबीएफ व टोकण पद्धतीचा अवलंब करा, कृषी अधिकारी कोयले यांचे आवाहन‎

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. विशेषतः ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अन्यथा उगवण कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, असे बार्शी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी सांगितले. यावर्षी मान्सूनचे आगमन झाले असले तरी अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नाही. काही…

Read More

मी सुषमा अंधारेंना उत्तर द्यायला बांधील नाही!:अशा नेत्यांमुळेच वीट आला असावा; वडिलांच्या बंडखोरीनंतर कृष्णा आष्टीकरांचा संताप

ठाकरे गटातून बंडखोरी करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आष्टीकर यांच्यावर केलेल्या अत्यंत तिखट टीकेला आता त्यांचे सुपुत्र आणि विधान परिषदेचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच खंबीरपणे…

Read More

Nifty Falls 200 Points, Trades at 23,950; Sensex Down 800 Points to 76,600

मुंबई9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 19 जून रोजी शेअर बाजारात घसरण आहे. सेन्सेक्स सुमारे 800 अंकांच्या वाढीसह 76,600 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची वाढ आहे, तो 23,950 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक सुमारे 6% पर्यंत घसरण आहे. इन्फोसिसच्या शेअरमध्ये 8%, टीसीएस 6%, टेक महिंद्रा 6% आणि एचसीएल टेक 5%…

Read More

गौडगाव येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव शिबिर:गरोदर माता, त्वचेचा आजार, महिलांची शुगर व कॅन्सर अशा विविध तपासण्या‎

गौडगाव (ता. बार्शी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ मोहीम अंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबिर सोमवारी आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये ४३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १९ गावातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता, तसेच सरहद्दीवर असलेल्या गावांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनीही या शिबिराचा लाभ घेतला….

Read More

भेसळयुक्त पनीरपाठाेपाठ बाजारातून ‘शुद्ध तूप’ गायब:गरेदार, पिवळेधम्मक, विनालेबल बरण्यांतून हाेत असे विक्री

बाजारातून पनीर गायब झाल्यानंतर आता ‘शुद्ध’ म्हणून विकले जाणारे भेसळयुक्त तूपही अचानक गायब झाले आहे. कोणतीही नोंद किंवा लेबल नसलेल्या बरण्यांमधून होणारी ही धोकादायक विक्री अचानक थांबली आहे. यामुळे आतापर्यंत शुद्ध गरेदार तुपाच्या निमित्ताने आपण नेमके कोणते विष खात होतो? असा प्रश्न जनतेला पडला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच…

Read More

हद्दवाढ भागात 7 टँकरने पाणीपुरवठा:8 ते 12 दिवसांआड येते नळाला पाणी, दररोज 22 ते 25 फेऱ्यांमधून केले जातेय नागरिकांना पाण्याचे वाटप‎

यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणातील जलसाठाही दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अकोला शहरातील शिवापूर, शिवर, न्यू तापडिया नगर, डाबकी, उमरी, मलकापूर समोरील आकृती . महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता अमोल डोईफोडे यांनी सांगितले की, सध्या शहरातील हद्दवाढ भागात सुरू असलेले सातही टँकर दररोज सरासरी ३ ते ४ फेऱ्या…

Read More

संभाजीनगरात ‘तुम्ही येथे का बसलात?’ विचारत भावा-बहिणीवर चाकूने हल्ला:कॉलेज कॅम्पसमध्ये गुंडगिरी!, सिटी चौक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बहिणीसह कॉलेजमध्ये गेलेल्या तरुणावर दोघांनी चाकू व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या छाती, पाठीवर आणि गळ्याजवळ वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (16 जून) दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास हडको कॉर्नर परिसरातील महाविद्यालय परिसरात घडली. या प्रकरणी सिटी…

Read More