Headlines

Admin

'दिग्दर्शकाने आपला हात ठेवला':कुमकुम भाग्य फेम शिखा सिंहने फिल्ममेकरच्या कृत्यानंतर चित्रपटांसाठी ऑडिशन देणे सोडले

‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री शिखा सिंहने नुकताच कास्टिंग काउचशी संबंधित एक अनुभव शेअर केला. जिथे एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने तिला अस्वस्थ करत शिखाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या अंगावर हात ठेवला होता. टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत शिखा म्हणाली, “माझ्यासोबत असे फक्त एकदाच घडले होते. मी पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले होते आणि…

Read More

भारताचे पहिले AI डेटा सेंटर उभारणार रिलायन्स-मेटा:गुजरातच्या जामनगरमध्ये 168 मेगावॅट क्षमतेचा प्लांट उभारला जाईल; स्वच्छ ऊर्जेसाठीही भागीदारी

मेटा भारतात आपले पहिले एआय-सक्षम डेटा सेंटर तयार करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी करत आहे. या भागीदारी अंतर्गत गुजरातच्या जामनगरमध्ये 168 मेगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर तयार केले जाईल, जे दोन वर्षांच्या आत वितरित करण्याचे लक्ष्य आहे. या भागीदारी अंतर्गत रिलायन्स जामनगरमधील डेटा सेंटर पूर्णपणे विकसित करेल. रिलायन्स या प्रकल्पासाठी डिझाइन, बांधकाम, युटिलिटी व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा, नेटवर्क…

Read More

मोदींचा नवा विक्रम, बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा:कंगना, अनुप जलोटा व भंडारकरांनी कामाचे कौतुक केले; जलोटा म्हणाले- ते नेहमी पंतप्रधान राहोत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ते भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधान मोदींनी या बाबतीत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. पदावर 4,399 दिवस पूर्ण झाल्याच्या या प्रसंगी, राजकीय क्षेत्रासोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या व्यक्तींनी…

Read More

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट:महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण, राज्यभरातून हळहळ व्यक्त

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ग्रेनेड स्फोट झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आल्याची माहिती आहे. नवी मुंबई आणि साताऱ्यातील दोन्ही जवानांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरच्या कमलकोट भागात मंगळवारी सायंकाळी अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या दुर्घटनेत भारतीय लष्करातील दोन जवान गंभीर जखमी झाले….

Read More

मनोज जरांगेंचा फडणवीस-विखेंना थेट इशारा:आम्ही वारंवार आंदोलन करायचं आणि सरकारने हलक्यात घ्यायचं?; मराठा-ओबीसी दरी वाढवण्याचा प्रयत्न का केला जातोय?

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात निर्णय घेतले जात नाहीत, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना थेट इशारा दिला आहे. “आम्ही वारंवार आंदोलन करायचं आणि…

Read More

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आग्रही:20 जूनला दिल्लीत बेमुदत आंदोलन, अभिजीत दिपकेंचा एल्गार; लखनौ, अमृतसरमध्येही आंदोलन

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी २० जून रोजी दिल्लीत बेमुदत आंदोलन पुकारले आहे. राजीनामा न झाल्यास देशभरात आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली. नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशातील सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी…

Read More

गोदावरी पाटबंधारे कार्यालय नांदेडला हलवण्यास विरोध:मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करत 12 जूनला निघणार धडक मोर्चा

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेडला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध होत आहे. मराठवाडा बहुजन विकास आघाडीने या निर्णयाला ‘राजकीय स्वार्थापोटी’ घेतलेला आणि ‘कॅबिनेट मंजुरीविना’ केलेला मनमानी कारभार म्हटले आहे. त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या अन्यायाविरोधात १२ जून २०२६…

Read More

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिले:कागदावर दिसणारे प्रकल्प प्रत्यक्षात पाहायला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की, आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून ४ हजार ३९९ दिवस पूर्ण करत नवीन किर्तीमान स्थापित केला आहे. ४३९९ दिवस हा केवळ काळ नाहीये. हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळात लिहिला गेला, असा सुवर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींचा…

Read More

Hingoli Elect Pump Theft Arrest; Rs 2.30 Lakh Seized

आखाडा बाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून उच्छाद मांडलेल्या विद्युतपंप चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून बुधवारी ता. १० सकाळी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. . आखाडा बाळापूर परिसरात कालव्यावर तसेच कयाधू नदीवर विद्युतपंप बसवून शेती सिंचन केले जाते. मात्र रात्रीच्या वेळी चोरट्यांनी…

Read More

सावित्रीबाई फुलेंच्या मालिकेसाठी रोहित पवारांकडून 50 लाखांची मदत:म्हणाले – विचार थांबवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत

डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या १५२ भागांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. पक्षाच्या वर्धापन…

Read More