Headlines

Admin

महावितरणचा वर्धापन दिन:प्रभावी नियोजनामुळे ग्राहकांना अखंडित व स्वस्त वीज देण्यात महावितरण यशस्वी – सीएमडी लोकेश चंद्र

महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर उर्जीकरण तसेच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती व वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य झाले. आगामी काळात विजेची वाढती मागणी तसेच शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना अखंडित…

Read More

सोया ढेप आयातीमुळे शेतकऱ्यांना ₹700 नुकसानीचा धोका:विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, आयात थांबवण्याची मागणी

केंद्र सरकारने १५ लाख टन सोया ढेप आयात करण्यास मंजुरी दिल्यास देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२६-२७ च्या खरीप हंगामात प्रति क्विंटल ७०० रुपयांपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही आयात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. जावंधिया यांनी कृषी…

Read More

Gold & Silver Prices Plummet in Maharashtra; Gold Down ₹3470, Silver ₹15,748

Marathi News Business Gold & Silver Prices Plummet In Maharashtra; Gold Down ₹3470, Silver ₹15,748 नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आज म्हणजेच 8 जून रोजी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 3,470 रुपयांनी घसरून 1.51 लाख रुपये झाला….

Read More

पावसाळ्यात 46% कचरा नद्यांद्वारे समुद्रात; धोका वाढला:FSIने 'कॅचमेंट-टू-कोस्ट' धोरण जाहीर केले, महाराष्ट्राचे किनारे 'अति-घाण'

वैज्ञानिक आकडेवारीनुसार, भारतातील मान्सून (पावसाळा) हा समुद्रातील प्लास्टिक आणि कचरा वाढवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. पावसाळ्यातील पूर आणि मुसळधार पावसामुळे शहरांमधील कचरा नद्यांद्वारे थेट समुद्रात वाहून जातो, ज्यामुळे सागरी प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. देशातील एकूण वार्षिक सागरी कचऱ्यापैकी तब्बल ४६% कचरा हा केवळ पावसाळ्यात नद्या आणि सागरी किनाऱ्यांवरील ८० चिन्हांकित मार्गांद्वारे समुद्रात पोहोचतो. गंगा-ब्रह्मपुत्रा…

Read More

हिमाचलमधील निगुलसरी-नाथपा येथे NH-5 आठ तास बंद:भूस्खलनाचा धोका कमी होणार, पर्यटक आणि स्थानिकांना अ‍ॅडव्हायझरी जारी

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्याला जोडणारा शिमला-किन्नौर राष्ट्रीय महामार्ग-5 30 जुलैपर्यंत आठ तास वाहनांसाठी बंद राहील. किन्नौर जिल्हा प्रशासनाने मान्सूनमध्ये होणाऱ्या भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी निगुलसरी आणि नाथपा येथे धोकादायक दगड हटवण्याचा आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेता, 8 जून 2026 ते 30 जुलै 2026 पर्यंत ही व्यवस्था प्रभावित राहील. यामुळे स्थानिक…

Read More

पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात:जितके डावलताल, तितके मनात शिरतीत – बच्चू कडू; कर्जमाफीवरूनही सरकारला दिला इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आले होते. यावर बोलताना बच्चू कउू म्हणाले, पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात आहेत. आगामी काळात विदर्भाच्या जोरावर एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक झाल्यास सरकारविरोधात…

Read More

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:महिन्यात दुसरी दिल्लीवारी; शिवसेनेची बैठक, खासदारांशी खलबतं करणार, नाना चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यांच्या या वारीमुळे मुंबई ते दिल्ली अशा दोन्ही स्तरांवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने शिंदे दिल्लीत दाखल झाले असले, तरी या दौऱ्यामागे…

Read More

Rajendra Jain Files Rajya Sabha Nomination; Prafull Patel Chanakya

महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला गेल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळ . सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना…

Read More

रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू:औरंगाबादेत काशीला जाणाऱ्या आंध्रातील 3 जणांचा मृत्यू, अरवल येथे कालव्यात कार कोसळली

बिहारमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जखमी झालेत. औरंगाबादमध्ये सोमवारी सकाळी पर्यटकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक बसली. या अपघातात आंध्र प्रदेशातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील सुमारे 40 जण धार्मिक दर्शनासाठी निघाले होते. सर्वजण रविवारी रात्री बोधगया येथून यूपीमधील काशीसाठी बसने निघाले होते. याचवेळी भवानी हॉटेलजवळ…

Read More

शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी:रासायनिक खते व बियाणांच्या कृत्रिम तुटवड्यावर तपासणीची मात्रा

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी बार्शी कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरातील विविध कृषी नि विष्ठा (खते, बियाणे व औषधे) विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

Read More