Headlines

Admin

Sonipat Engineer | From DTU to Filmaker & Content Creator

Marathi News National Sonipat Engineer | From DTU To Filmaker & Content Creator | CJP Spokesperson Vijeta Dahiya लेखक: राम सिंहमार28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. या पक्षाच्या कोअर टीममध्ये समाविष्ट असलेल्या सोनीपतच्या विजेता दहियांची कथाही खूप रंजक आहे. विजेता CJP च्या तीन प्रवक्त्यांपैकी एक आहेत. त्यांनी…

Read More

येळवण येथे पर्यावरण दिन साजरा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत येळवण येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.पर्यावरण व सेंद्रिय शेतीचे अभ्यासक जयप्रकाश पाटील मुरुमकर यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, सेंद्रिय शेतीचे फायदे तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनासोबतच उत्तम…

Read More

अकोल्यात गुरुवारपर्यंत मान्सूनचे आगमन शक्य:अर्धा मान्सून केरळमध्ये दाखल; उर्वरित वळला अंदमान निकोबारच्या दिशेने‎

मान्सून गोव्यापर्यंत पोहोचला असला तरी तो अद्याप फारसा सक्रिय झालेला नाही. सध्या राज्यात पूर्व-मोसमी पाऊस सुरू असून, महाराष्ट्रासह विदर्भातील अकोल्यात १० तारखेपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांची गती व दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्रात अपेक्षित असलेली पावसाची जोरदार झड अद्याप आलेली नाही. सध्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. ढगाळ वातावरण…

Read More

शहरात लोकसहभागाने हवेची गुणवत्ता समाधानकारक:सिंगल युज प्लास्टिक विरोधात महापालिका कठोर‎

प्रतिनिधी | अमरावती दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण, काँक्रिटचे जंगल आणि विकासकामांची घोडदौड सुरू असतानाच, महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे शहराने पर्यावरण संवर्धनात राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५’ मध्ये अमरावती शहराने देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावून मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वी २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये शहराने अनुक्रमे तृतीय, प्रथम आणि…

Read More

6 हजार पगार असलेला अभियंता कोट्यवधींचा मालक:भुवनेश्वरमध्ये चार आलिशान घरे; ओडिशात एकूण 5 इमारती, 13 भूखंड व ₹2 कोटी रोख रक्कम मिळाली

फक्त 6 हजार रुपये मासिक वेतनावर सरकारी नोकरी सुरू करणाऱ्या ओडिशाच्या बैकुंठ नाथ बेहरा यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा खुलासा झाला आहे. बैकुंठ नाथ हे कंधमाल जिल्ह्यातील बलिगुडा येथील एकात्मिक आदिवासी विकास संस्था (ITDA) चे सहाय्यक कार्यकारी अभियंता आहेत. ओडिशा दक्षता विभागाला बेहरा यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर भुवनेश्वर येथील विशेष न्यायाधीश (दक्षता)…

Read More

बोगस उडीद बियाणे घोटाळ्यातील आरोपी आठवड्यानंतरही गायबच:" कृषी''च्या भूमिकेबद्दलही संशय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह‎

एका नामांकित कंपनीच्या ब्रॅण्डचा गैरवापर करून बोगस उडीद बियाणे बाजारात विक्रीसाठी आणून शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल, फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी रत्नाकर रघुनाथ कोले यास अटक करण्यात बार्शी शहर पोलीसांना अपयश आले आहे. घटनेला १० दिवस उलटले तरी पोलीसांना अदयाप त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही हे विशेष. खरीप हंगाम जवळ आला की शेतकरी हंगामाच्या…

Read More

दीड लाख गमावल्यानंतरही हिंमत तुटली नाही:बनावट आश्वासनांवर आणि उद्योग क्षेत्रातील फसवणुकीवर 'द पिरामिड स्कीम'चे तारे बोलले

पिरामिड योजना फक्त पैसेच बुडवत नाहीत, तर नातेसंबंध आणि विश्वासही तोडून टाकतात. TVF ची नवीन वेब सिरीज ‘द पिरामिड स्कीम’ हेच सत्य दाखवते. दैनिक भास्करशी बोलताना रणवीर शौरी, अल्फिया जाफरी, परमवीर सिंग चीमा आणि क्रिएटर-दिग्दर्शक श्रेयांश पांडे यांनी आपले अनुभव शेअर केले. काहींनी मॉडेलिंगच्या नावाखाली लाखो रुपये गमावले, तर काहींना खोट्या आश्वासनांचा आणि बनावट ऑफर्सचा…

Read More

आव्हानांवरती मात देत विमान सुरक्षित उतरवणे हीच खरी कला:कॅप्टन नीलम इंगळे-लोबो यांनी उलगडले आकाशातील अनुभव‎

विमान चालवणं हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर ती एक कला आहे. हवेत हजारो फूट उंचावर असताना जेव्हा आव्हाने समोर येतात, तेव्हा तुमची प्रसंगावधानता आणि टीमवर्कच तुम्हाला सुरक्षित जमिनीवर आणू शकतं, असे प्रतिपादन कॅप्टन नीलम इंगळे-लोबो (लाईन ट्रेनिंग कॅप्टन, एअरबस ए-३५०) यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील मांडवे (सद्गुरूवाडी) येथील जगदंबा देवी मंदिर परिसरात संदीप राठोड यांच्या कल्पनेतून…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचरणात आणण्याची गरज:मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असे रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, महिलांचा सन्मान राखणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय देणे तसेच सुशासन निर्माण करण . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अहिल्यानगर मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून…

Read More

Bengal Border Verification | Migrants Returning to Bangladesh

लेखक: अजय प्रकाश17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची गर्दी जमा होत आहे. हे लोक स्वतःची ओळख सांगून बांगलादेशात परत जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. तथापि, सीमा सुरक्षा दल (BSF) त्यांना थेट सीमापार पाठवण्याऐवजी बायोमेट्रिक आणि इतर ओळखपत्रे घेऊन बंगालमध्ये तयार केलेल्या होल्डिंग सेंटरमध्ये…

Read More