Headlines

Admin

मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया:मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका केली स्पष्ट

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. कडक उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील…

Read More

सुप्रीम कोर्टाने म्हटले- शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे अनिवार्य:31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ, म्हटले-अपात्र शिक्षक राहिले तर त्याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर होईल

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले की, शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. न्यायालयाने TET उत्तीर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2027 वरून वाढवून 31 ऑगस्ट 2028 केली. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. न्यायालयाने म्हटले की, TET पात्रता नसलेले शिक्षक सेवेत कायम राहिल्यास त्याचा…

Read More

उन्हाचे चटके, आश्वासनांचे फुगे अन् मराठा समाजाची घुसमट:आंदोलन, आश्वासन, माघार या चक्रव्यूहात अडकले मनोज जरांगे; समाजात संताप

मराठा आरक्षणाच्या लढ्याची कहाणी आता एखाद्या ठराविक पटकथेसारखी वाटू लागली आहे. पहिला अंक – मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन; दुसरा अंक – सरकारचे शिष्टमंडळ; तिसरा अंक – चर्चा व आश्वासन; चौथा अंक – आंदोलन मागे; आणि 5 वा अंक – पुन्हा तेच प्रश्न, तीच निराशा. हे चक्र इतक्या वेळा फिरले आहे की, आता मराठा समाजातील…

Read More

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूने 16 जणांचा मृत्यू:9 पोलिस, 13 उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी निलंबित

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूच्या दुर्घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी प्रशासनाने कठोर पाऊले उचलत 22 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेनंतर पुणे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ…

Read More

वासु भगनानी यांनी डेविड धवन यांच्यावर केस दाखल केला:चित्रपट ‘है जवानी तो इश्क होना है’ मधील चुनरी चुनरी गाण्यावरून वाद; प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी

चित्रपट निर्माता वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंट कंपनीने टिप्स इंडस्ट्रीज आणि चित्रपट निर्माता डेव्हिड धवन यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ४०० कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. हा वाद वरुण धवनच्या आगामी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात १९९९ च्या हिट चित्रपट ‘बीवी नंबर १’ मधील दोन गाण्यांच्या वापरावरून आहे. वासू भगनानी यांचा…

Read More

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार:गरोदर राहिल्यावर गर्भपातासाठी दबाव, विवाहित तरुणाविरुध्द हिंगोलीत गुन्हा दाखल

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केला अन महिला गरोदर राहिल्यानंतर गर्भपात न केल्यामुळे संबंध तोडणाऱ्या एका विवाहित तरुणाविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 29 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील महिलेचा पती मागील 12 वर्षापासून बेपत्ता झाला आहे. त्या…

Read More

एकनाथ शिंदे- श्रीकांत शिंदेंची संवेदनशीलता चर्चेत:हरवलेलं सर्वस्व परत मिळालं; जमीन परत मिळताच शिवसैनिकाच्या डोळ्यांत अश्रू

राजकारणात पद, सत्ता आणि स्वार्थासाठी निष्ठा बदलण्याच्या घटना नेहमी चर्चेत असतात. मात्र नांदेड जिल्ह्यातील एका शिवसैनिकाची कहाणी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षासाठी आणि निवडणुकीसाठी स्वतःची 22 गुंठे शेतजमीन विकूनही पक्षाची साथ न सोडणाऱ्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोठा दिलासा दिला आहे. या दोघांनी पुढाकार घेत संबंधित कार्यकर्त्याची…

Read More

Ranveer Singhs Pralay Film Shooting Set for August Amid FWICE Non-Cooperation

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे त्यांच्या आगामी ‘प्रलय’ चित्रपटावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉन 3 मधून अचानक बाहेर पडल्यानंतर FWICE ने 25 मे रोजी रणवीरविरोधात असहयोग प्रस्ताव (नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह) जारी केला होता. त्यानंतरच 300 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या झोम्बी थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर…

Read More

पीओकेमध्ये तिरंगा का नाही?, संघाने मोदींना सवाल करावा:राज्याला वाऱ्यावर सोडून महाराष्ट्र सरकारचे व्यवहारावर लक्ष- संजय राऊत

सरकारकडून राज्याला वाऱ्यावर सोडून व्यवहारावर लक्ष केंद्रित केले जात आहे. पण आम्ही त्यावर काही बोलणार नाही, कारण त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होईल. संघ आता मजबूत आहे त्यांनी मोदींना विचारायला हवे पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेंडा का फडकवला नाही, असा सवाल संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की,…

Read More

हिमाचलमध्ये राजस्थानच्या पर्यटकाला ₹7500 चा दंड:चालत्या गाडीच्या छतावर स्टंटबाजी करत होते, मनाली पोलिसांशी वाद

हिमाचल प्रदेशातील पर्यटन नगरी मनालीमध्ये राजस्थानच्या पर्यटकांना हुल्लडबाजी आणि स्टंटबाजी करणे महागात पडले. मनाली पोलिसांनी मोटर वाहन कायद्यांतर्गत पर्यटकांच्या गाडीला ७५०० रुपयांचा दंड ठोठावला आणि भविष्यात असे न करण्याची ताकीद दिली. खरं तर, चार ते पाच पर्यटक RJ14G-J683 क्रमांकाच्या गाडीतून गुरुवारी दुपारनंतर रोहतांगहून मनालीला परत येत होते. यावेळी काही पर्यटक गाडीच्या छतावर चढले होते. तेव्हा…

Read More