Headlines

NEET UG Paper Leak Suspected; 13 Held in Rajasthan

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 3 मे रोजी देशभरात NEET UG 2026 ची परीक्षा झाली होती. परीक्षेचा पेपर आधीच फुटला असल्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे हाताने लिहिलेला गेस पेपर सापडला आहे, ज्यातील प्रश्न मूळ परीक्षेतील प्रश्नांशी जुळत आहेत. 10 मे रोजी राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत देहरादून, सीकर आणि…

Read More

सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हजर:कुणाल कामराचा व्हिडिओ शेअर करणे पडले महागात; एकनाथ शिंदेंवरील विडंबन काव्य प्रकरण

सुषमा अंधारे विधान भवनात हक्कभंग समितीसमोर हजार झाल्या आहेत. कालच रुपाली चाकणकर यांना त्यांनी चौकशीला सामोरे जावे लागल्याने टोला लगावला होता. आता आज अंधारे यांनाही चौकशीला सामोरे जावे लागले आहे. समितीसमोर सुषमा अंधारे यांची बाजू मांडणार आहेत. स्टँडअप कमेडियन कुणाल कामराने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केले होते व त्याला सुषमा अंधारे…

Read More

₹500 मध्ये नोकरी केली, टोमणे सहन केले, आता फॅशन आयकन:मेट गाला ते मायकल जॅक्सनपर्यंत; मनीष मल्होत्राच्या संघर्षाची कहाणी

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​कोणत्याही परिचयाचे मोहताज नाहीत. पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांवर मात करावी लागली आहे. सध्या मनीष ‘मेट गाला’मध्ये प्रदर्शित केलेल्या त्यांच्या विशेष पोशाखांमुळे चर्चेत आहेत. चला, त्यांच्या संघर्षातून यशापर्यंतच्या प्रवासाची कहाणी जाणून घेऊया…. मुंबईतील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात 5 डिसेंबर 1966 रोजी जन्मलेले मनीष त्यांच्या शालेय जीवनात आईसोबत केवळ साड्या…

Read More

नवसंकल्प पुणे समिटचे सीओईपी येथे उद्घाटन:तरुणांमधील व्यसनाधीनता रोखण्यास सोशल इंटर्नशिप महत्त्वाची – पोलिस उपायुक्त रावले

नवसंकल्प पुणे समिटचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात उद्घाटन झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि विद्यार्थी निधी ट्रस्टतर्फे आयोजित या समिटमध्ये सोशल इंटर्नशिपचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी यावेळी बोलताना तरुणांमधील व्यसनाधीनता संपवण्यासाठी सोशल इंटर्नशिपचा प्रयोग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. या उद्घाटन समारंभाला पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्यासह सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे…

Read More

देशहितासाठी 'कान्स' दौरा रद्द अन् बैठका ऑनलाइन होणार:पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मंत्री आशिष शेलार यांचे तीन निर्णय

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचे सावट आता भारतावरही दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या विभागासाठी तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मंत्री…

Read More

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा:९८% शेतकऱ्यांची जमिनी देण्यास संमती, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

पुणेकरांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. या विमानतळाच्या भूसंपादनासाठी तब्बल ९८ टक्के शेतकऱ्यांनी आपली संमती दर्शवली आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांच्या या सहमतीमुळे प्रकल्पाच्या मार्गातील एक प्रमुख अडथळा दूर झाला असून, विमानतळाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. यामुळे प्रकल्पाच्या पुढील…

Read More

31 वे गांधी दर्शन शिबीर पुण्यात पार:घटनादुरुस्तीवर चर्चा, भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ होईल – घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट

३१ वे गांधी दर्शन शिबीर नुकतेच कोथरूड येथील गांधी भवन येथे संपन्न झाले. यावेळी घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी ‘भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ होईल’ असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी घटनादुरुस्ती विधेयक, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आपले विचार मांडले. प्रा. बापट यांनी देशात घटनादुरुस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केले. पुण्यात १५ विधी…

Read More

PMPML भ्रष्टाचारावरून समाजवादी पार्टी आक्रमक:माहिती दडवणे, बेकायदेशीर पदोन्नतीचा आरोप, कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन

पीएमपीएमएल प्रशासनातील कथित भ्रष्टाचार, माहिती दडवणे आणि बेकायदेशीर पदोन्नती प्रकरणांवर समाजवादी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या विरोधात पुणे शहर समाजवादी पार्टीने पीएमपीएमएल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पुणे शहर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष जांबुवंत मनोहर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर गंभीर आरोप केले. माहिती अधिकारांतर्गत मागवलेली माहिती वारंवार दडवली जात आहे, अपूर्ण…

Read More

यूपीमध्ये ब्राह्मण समाज असुरक्षित:मायावती म्हणाल्या- सरकारने कायदा व सुव्यवस्था सुधारावी, तरच मंत्रिमंडळ विस्ताराचा फायदा

बसपा सुप्रीमो मायावती यांनी यूपी मंत्रिमंडळाबद्दल म्हटले की, मंत्र्यांची संख्या कमी-जास्त करणे हा सत्ताधारी पक्षाचा अंतर्गत मामला आहे. याची टीका करणे योग्य नाही, परंतु सरकारने याचा सकारात्मक परिणाम सामान्य जनता, विशेषतः गरीब, मजूर, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सुरक्षेवर दाखवला पाहिजे. अन्यथा, याला राजकीय जुळवाजुळव आणि सरकारी संसाधनांवर वाढलेला भारच मानले जाईल. ब्राह्मण केवळ उपेक्षितच नाही…

Read More

India Govt Replaces MGNREGA July 1 With VB-G RAM G

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने सोमवारी घोषणा केली की, नवीन विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) म्हणजेच VB-G RAM G, 1 जुलैपासून देशभरात लागू होईल. यासोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) रद्द करण्यात येईल. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, हा नवीन कायदा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. सरकारने…

Read More