Headlines

1 ते 15 मे स्वगणनेचा टप्पा:16 मेपासून घरोघरी जाऊन नोंदणी, मोहोळला पहिल्या टप्प्यात 200 कर्मचाऱ्यांचा सहभाग‎

१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांमार्फत स्वगणनेचा टप्पा पार पडेल. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन घरांची व इमारतींची नोंदणी करतील. या काळात नागरिकांनी अचूक व संपूर्ण माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.देशाच्या विकासासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. पायाभूत सुविधा, विविध योजना व विकासकामांसाठी ही…

Read More

भोंदू अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी:गुंगीच्या औषधांवरून कोर्टात जोरदार युक्तिवाद; त्या औषधाचे गूढ वाढलं

नाशिकमधील भोंदूगिरी आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेला अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला पुन्हा 18 एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता ऑनलाईन पद्धतीने हजर…

Read More

नवनीत राणा सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन:विजय वडेट्टीवारांची टीका; पगारापेक्षा जास्त बोलू नये म्हणत रवी राणा यांचाही पलटवार

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध आता वैयक्तिक चारित्र्यहननापर्यंत पोहोचले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणा यांच्या चित्रपट क्षेत्रातील पार्श्वभूमीवरून केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद पेटला आहे. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी वडेट्टीवारांना त्यांच्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला असून, “वायफळ बोलून स्वतःचा कचरा करू नका,” असा टोला लगावला…

Read More

रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय:मंत्र्यांच्या हॉटेलात मटण विकतात, मग बंदी कशाला?,महाराष्ट्र क्षत्रिय धर्म पाळतो, मांसाहार करणारच- संजय राऊत

महाराष्ट्राचे सरकार बळी देऊन आलेले सरकार आहे. देवळात बळी देऊन आलेले हे सरकार आहे. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापण्यात आले ती सुद्धा कुर्बाणीच आहे ना? तिच्यावर आक्षेप घेतला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेत आले ते दुसऱ्याच्या कुर्बाणीला विरोध करत आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात…

Read More

मुंबईत ड्रग्जचा महाभंडाफोड:349 किलो कोकेन जप्त; 1745 कोटींचा माल, अमित शहांचा ‘बॉटम टू टॉप’ उल्लेख, आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने 349 किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 1745 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष कौतुक करत ‘बॉटम टू टॉप’ तपासाचे हे उत्कृष्ट…

Read More

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांचे आंदोलन:मक्रणपूर पुलावर शीवरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून सत्याग्रह‎

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मक्रणपूर पुलावर शीव रस्त्यासाठी शेतकरी सोमवारपासून सत्याग्रह करत आहेत . शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध केला. यासंदर्भात किसान सभेचे कार्यकर्ते बापू गवळी यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग गट नंबर ५२ ते गट नंबर २१ अशा तीन किलोमीटर शिव रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात…

Read More

Spirit Airlines Shuts Down; CEO Cites No Money Left

वॉशिंग्टन1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक अमेरिकन एअरलाईन कंपनी स्पिरिट एअरलाईन्सने आर्थिक संकट आणि इंधनाच्या किमतीत अचानक झालेल्या वाढीमुळे आपले कामकाज पूर्णपणे बंद केले आहे. कंपनीने 2 मे 2026 रोजी अधिकृतपणे आपले सर्व ऑपरेशन्स निलंबित करण्याची घोषणा केली. सीईओ म्हणाले- आमच्याकडे पैसे उरले नव्हते स्पिरिट एअरलाईन्सचे अध्यक्ष आणि सीईओ डेव्ह डेव्हिस म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांत इंधनाच्या…

Read More

विधान परिषदेची रणधुमाळी:भाजपमध्ये अनेक जण इच्छुक; आयारामांना विरोध; 'वर्षा'वर फडणवीसांनी घेतली नेत्यांची बैठक

राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे राजकीय गणितांना वेग आला आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व दिसत असले, तरी उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली, तर त्यानंतर आता ‘वर्षा’ निवासस्थानी पुन्हा एकदा बैठकांचे…

Read More

पुण्यात शिवसेना (उबाठा) नेतृत्वात लवकरच फेरबदल:संजय राऊतांचे आवाहन: संघटना मजबूत करा, 'मिसिंग लिंक' जोडा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे शहर नेतृत्वात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षाची खरी ताकद संघटनेत असून, ती सत्तेवर अवलंबून नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची क्षमता राखतो, असा विश्वास त्यांनी दाखवला. पुण्यातील एका बैठकीत राऊत यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात संघटन मजबूत करण्याचे…

Read More

अचलपूर येथील पाटस्करांचा देहदानाचा संकल्प:पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार

अचलपूर शहरातील सरमसपूरा निवासी सुरेशराव ताराचंद पाटस्कर यांनी मरणोत्तर देहदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरले आहे. पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हा संकल्प केला असून, यामुळे समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. समाजकार्याची आवड जपणारे सुरेशराव पाटस्कर यांनी ‘मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देणं लागतं’ या भावनेतून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसह सुनबाई उपस्थित होत्या. पुण्यात…

Read More