Headlines

रुग्णवाहिका सेवा गुणवत्ता मानकांसाठी देशातील पहिला प्रशिक्षण कार्यक्रम:'बीव्हीजी'च्या सहकार्याने पुण्यात मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

भारत सरकारच्या आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषद आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका सेवांच्या गुणवत्ता मानकांसाठी देशातील पहिला ‘मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम’ पुण्यात यशस्वीरित्या पार पडला. १३ ते १५ मे दरम्यान आयोजित या तीन दिवसीय उपक्रमात देशभरातील तज्ज्ञ, प्रशिक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील रुग्णवाहिका सेवा अधिक…

Read More

‘धुरंधर 2’ ची OTT रिलीज तारीख जाहीर:5 जूनपासून जिओ-हॉटस्टारवर स्ट्रीम होईल, भारतातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट

रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केल्यानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनासाठी सज्ज आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट 5 जूनपासून जिओ-हॉटस्टारवर स्ट्रीम होईल. चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर 4 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता ठेवण्यात आला आहे. जगभरात 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून ही फ्रँचायझी भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट मालिका बनली…

Read More

खरीप आढावा बैठकीत अंबादास दानवेंचा आक्रमक पवित्रा:खतटंचाई आणि बियाणे लिंकिंगवरून प्रशासनाला इशारा; कर्जमाफीवरूनही सरकारवर टीका

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शुक्रवार, 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व तयारी आढावा संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, पीक कर्ज वितरणातील अडचणी आणि बियाण्यांच्या संभाव्य लिंकिंगप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत खरीप हंगामात खतटंचाई आणि पीक कर्जाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो…

Read More

नितीन गडकरी धमकी प्रकरण: जयेश पुजारीला 5 वर्षांचा कारावास:अफसर पाशासह दोघांना 40 हजार दंड, नागपूर न्यायालयाचा निकाल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयाला धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या प्रकरणाचा निकाल नागपूरच्या विशेष न्यायालयाने आज जाहीर केला. या प्रकरणात मुख्य आरोपी जयेश जयेशकांत शाहीर पुजारी आणि अफसर पाशा या दोघांनाही दोषी ठरवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार के. शर्मा यांनी ५ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये (एकूण…

Read More

पुणे जिल्ह्यासाठी 1472 कोटींचा निधी मंजूर:वार्षिक योजनेत 93 कोटींची वाढ, विकासाला मिळणार गती

पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (सर्वसाधारण) १४७२ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निधीमध्ये ९३ कोटी रुपयांची वाढ झाली असून, जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ग्रामीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय…

Read More

मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा:8 महीने उलटूनही सातारा गॅझेटचा जीआर न निघाल्याने संताप, मुख्यमंत्र्यांवरही टीका

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढतो असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यावर आठ महीने जाले तरी काहीही कारवाई करण्यात आली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले गेले नाहीत, अशा शब्दात जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मनोज…

Read More

हिंगोली राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी स्वाती भोर यांची नियुक्ती:5 महिन्यांपासून रिक्त असलेले पद अखेर भरले

हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या समादेशकपदी छत्रपती संभाजीनगर येथील लोहमार्गच्या पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी ता. १५ काढले आहेत. हिंगोली येथील राज्य राखी दलाचे समादेशक पद मागील सुमारे पाच महिन्यापासून रिक्त होते. तत्कालीन समादेशक पोर्णिमा गायकवाड यांच्या बदली नंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर…

Read More

मान्सून 26 मे रोजी केरळममध्ये पोहोचणार:निश्चित वेळेच्या 5 दिवस आधी; महाराष्ट्रातील 4 शहरांमध्ये पारा 45°C च्या वर, राजस्थानमधील फलोदी सर्वात उष्ण

हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, मान्सून केरळममध्ये 26 मे रोजी दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळममध्ये पोहोचतो, त्यानंतर देशाच्या इतर भागांना व्यापण्यासाठी उत्तरेकडे सरकतो. गेल्या वर्षी मान्सून 24 मे रोजी आला होता. 2025 मध्ये सामान्यपेक्षा 8% जास्त पाऊस झाला होता. 30 सप्टेंबर 2025 रोजी हवामान विभागाने (IMD) सांगितले होते की, देशभरात सामान्यपेक्षा…

Read More

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मधुमित्र-मधुसखी पुरस्कार जाहीर:20 मे रोजी होणार पुरस्कारांचे वितरण, रवींद्र साठे यांची पत्रकार परिषदेतून माहिती

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिले जाणारे 2026 सालचे ‘मधुमित्र’ व ‘मधु-सखी’ पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलीले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहिर झाले आहेत. याशिवाय निवड समितीने ठाण्याचे चंद्रकांत तरे, पुण्याचे संजय मारणे, कोल्हापूरचे दयावान पाटील आणि जळगावचे विद्यानंद आहिरे यांची विशेष सन्मानासाठी निवड केली असल्याची…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना 2 दिवस वर्क फ्रॉम होम:न्यायाधीश कार पूलिंग करून न्यायालयात जातील; मोदींच्या इंधन वाचवण्याच्या आवाहनावर निर्णय

पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कामकाजासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता न्यायालयाच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी दोन दिवस वर्क फ्रॉम होमवर असतील. सर्व न्यायाधीश कार पूल करतील. रजिस्ट्रीशी संबंधित 50 टक्के कर्मचारी देखील घरून काम करतील. सोमवार, शुक्रवार आणि मिसलेनियस डे (जे दिवस आधीपासून निश्चित नसतात) रोजी सूचीबद्ध प्रकरणांची सुनावणी केवळ…

Read More