Headlines

Admin

फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान:पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक…

Read More

CM Fadnavis Reverses Shinde Govts 11 Lake Project Decision; Environment Dept Order

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. सरकारने शिंदेंच्या काळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करून या कामांसाठी आतापर्यंत वितरित केलेला 91 . राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाने 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. या प्रकल्पांत एकनाथ शिंदे…

Read More

जगातील अर्धे गुंतवणूकदार एआय कडून आर्थिक सल्ला घेत आहेत:सर्वेक्षण-14 ते 45 वयोगटातील तरुणांना एआय साधनांवर विश्वास

बचत असो वा गुंतवणूक – आता निर्णय घेण्यापूर्वी लोक बँक किंवा सल्लागाराऐवजी एआयचा सल्ला घेऊ लागले आहेत. ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी ईवायच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, एक धक्कादायक ट्रेंड समोर आला आहे. जगभरातील सुमारे अर्धे लोक गुंतवणुकीचे निर्णय एआयच्या मदतीने घेत आहेत. 23 देशांमधील 18,000 लोकांवर केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत 49% ग्राहकांनी बचत आणि गुंतवणुकीशी…

Read More

केईएम रुग्णालयाच्या नामांतरावर प्रशासनाकडून हिरवा कंदील:ठाकरे गटाच्या विरोधानंतरही प्रक्रिया पूर्ण, मंत्री लोढांच्या मागणीला यश

मुंबई महानगरपालिकेच्या ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) या ब्रिटीशकालीन रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला आता पालिका प्रशासनाने अधिकृतपणे हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेला हा प्रस्ताव आरोग्य समितीच्या मंजुरीनंतर पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी याला संमती दर्शवल्यामुळे आता हे रुग्णालय ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ या नावाने ओळखले जाईल. रुग्णालयाचे नाव…

Read More

5 दिवस रेड लाईट एरियामध्ये महिला रिपोर्टर:एजंट्सनी 3 वेळा विकले; मुलींचे ब्रेनवॉश कसे केले जाते, साठगांठ उघड

‘मुलगी तर एकदम हॉट आहे. बघणारा वेडा होईल. चेहरा पाहून लोक हवी ती किंमत द्यायला तयार होतील. हरियाणामधली आहे, ग्राहकाला खूश करेल. बिहारमध्ये अशी वस्तू (आयटम) मिळणार नाही. मला तर आतापर्यंत अशी नयननक्ष असलेली मुलगी मिळाली नाही… कुठून आली आहेस.. आतापर्यंत कुठे होतीस. बाजारात पहिल्यांदा तुला पाहिलं आहे. ही जागा तुझ्यासाठी योग्य नाही. माझ्यासोबत चल,…

Read More

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून संवाद:चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, कट्टर वैरी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. अशातच राजकारणातील कट्टर वैरी मानले जाणारे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती…

Read More

चंदननगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न:पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुण्यातील चंदननगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास चंदननगर भागातील एका सोसायटीत घडली. महात्मा फुले पोलीस चौकीतील कर्मचारी तलवारे आणि सतीश कतारी हे त्यावेळी गस्त घालत होते….

Read More

उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज:ठाकरेंच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी दहावा उमेदवार उतरण्याची रणनिती

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होत असताना उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह वाढत असतानाच, शिंदे गटाकडून मोठा राजकीय डाव टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम…

Read More

मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकरी आत्महत्या:सरकारला अजून किती बळी हवेत? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यात अवघ्या 3 महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या सरकारला आणखी किती बळी हवेत, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या…

Read More

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू:मृतांत चिमुकली, आई, आजोबांचा समावेश, वडील जखमी; वरुड ते मोर्शी मार्गावरील घटना

वरुड ते मोर्शी मार्गावरील हिवरखेडजवळ मंगळवारी (दि. २८) सकाळी एका भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजोबांचा समावेश आहे, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील रहिवासी असून, लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात समाधान नान्ने (६२), किरण…

Read More