Headlines

Admin

धनगरवाडी शिवारात शेतकऱ्याची आत्महत्या:न झालेल्या विहिरीचे पैसे भरण्याचा पोलिसांनी तगादा लावल्याचा नातेवाईकांचा आरोप

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्ायची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. शेतात विहीर नसतांनाही त्यासाठी उचलण्यात आलेले पैसे भरण्याचा तगादा पोलिसांकडून लावल्या जात असल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. धनगरवाड येथील गोरख बबन पातळे (२५) यांना धनगरवाडी…

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू:आईच्या कुशीतून ओढून नेले; भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना, १५ एप्रिल रोजी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. विर्शी शेतशिवारात ही घटना घडली. आशिका काशिनाथ मिरी (वय ५) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती छत्तीसगडमधील बलोदा (बाजार) जिल्ह्यातील सुहेला गावची रहिवासी होती आणि तिचे कुटुंब विर्शी येथे विटाभट्टीवर कामासाठी आले होते. बुधवारी…

Read More

Bikaner Deer Farewell VIDEO; Farmer Family Emotional

Marathi News National Bikaner Deer Farewell VIDEO; Farmer Family Emotional | Hanuram Meghwal Animal Lover बिकानेर4 तासांपूर्वी कॉपी लिंक बिकानेरमधील एका शेतकरी कुटुंबाने एका हरणाला मुलाप्रमाणे वाढवले. दीड वर्ष त्याची काळजी घेतली. त्याला बाटलीने दूध पाजले. मुले त्याच्यासोबत खेळत असत. हरणाच्या पिल्लाच्या आईला कुत्र्यांनी मारले होते. सोमवारी श्रीसनातन धर्मा गोसेवा मरुधर थार संस्थेची टीम हरणाच्या…

Read More

धनंजय मुंडे हे दुसरे अशोक खरात:करुणा मुंडेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – त्यांनीही खरात सारखेच महिलांवर अत्याचार केले

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजवली असतानाच, करुणा मुंडे यांनी या वादात उडी घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत घणाघाती टीका केली आहे. “महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले असून ते दुसरे ‘खरात’च आहेत,” असा खळबळजनक आरोप करत…

Read More

रामायणाच्या पहिल्या भागात राम-रावण यांचा संघर्ष होणार नाही:रावणाची भूमिका साकारणारे यश म्हणाला- पहिल्या भागात रणबीरसोबत माझा कोणताही सीन नाही

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यशने खुलासा केला आहे की, चित्रपटाच्या पहिल्या भागात त्याचा आणि राम बनलेल्या रणबीर कपूरचा कोणताही सीन एकत्र नसेल. यशने सांगितले की, पहिल्या भागात दोन्ही पात्रांना त्यांच्या-त्यांच्या राज्यांमध्ये दाखवले जाईल, त्यामुळे पडद्यावर कोणताही फेस-ऑफ (आमना-सामना) होणार नाही. रावणाचे स्वतःचे साम्राज्य असेल, रामाचे स्वतःचे अलीकडेच यश आणि चित्रपटाचे…

Read More

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क:प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण, जनजागृतीवर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने…

Read More

NHAI Directs Banks to Verify VRN for FASTag; Incorrect Tags Blacklisted

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने बुधवारी FASTag जारी करणाऱ्या बँकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सरकारने बँकांना टॅगशी संबंधित वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची (VRN) त्वरित पडताळणी करण्यास सांगितले आहे. जर एखाद्या FASTag मध्ये गाडीचा नंबर चुकीचा आढळला किंवा तो डेटाशी जुळत नसेल, तर तो त्वरित ब्लॅकलिस्ट केला जावा. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया…

Read More

खरातने सांगितले मित्र जिवंतय, पण दुसऱ्याच दिवशी मृतदेह सापडला:शिवाजी सहाणेंनी सांगितला किस्सा; दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव जाहीर केल्यानंतर माजी आमदार शिवाजी सहाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना खरातची भविष्यवाणी कशी फोल ठरली, याचा खुलासा केला आहे. आपला एक मित्र बेपत्ता असताना त्याच्या शोधासाठी आपण खरातशी संपर्क साधला होता. त्यावेळी खरातने तो मित्र सुखरूप असल्याचे सांगितले होते, मात्र दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी त्या…

Read More

गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना समन्स:राउज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी, सर्व 9 आरोपींना 16 मे रोजी हजर राहण्याचे आदेश

हरियाणातील गुरुग्राम येथील शिकोहपूर जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊज एव्हेन्यू कोर्टाने मोठे पाऊल उचलले आहे. कोर्टाने रॉबर्ट वाड्रा यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत सर्वांना समन्स बजावले आहे. कोर्टाने आदेश दिला आहे की, वाड्रा यांच्यासह सर्व आरोपींनी 16 मे रोजी न्यायालयात हजर राहावे. फेब्रुवारी 2008 मध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी…

Read More

सुषमा अंधारेंचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित:त्यांना उत्तर देण्याचे माझ्यावर कुठलेही बंधन नाही, दीपक केसरकर यांचा पलटवार

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले असून, आता शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट जुंपली आहे. “अशोक खरातचा ‘सीडीआर’ खरा असेल, तर एसआयटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावणार?” असा रोखठोक सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. यावर प्रत्युत्तर देताना, “केवळ फोटो असणे हा गुन्हा…

Read More