Headlines

Admin

पाक सिंधू नदीच्या पाण्यासाठी आसुसलेला:लष्करप्रमुखांचे भारताविरोधात कट कारस्थान, नियंत्रण रेषेवर 35 ड्रोन युनिट्स तैनात

भारताने सिंधू नदीचे पाणी अडवून पाकिस्तानच्या घशाला कोरड पाडली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी अडवल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही तोंडघशी पडल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ युद्धाच्या धमक्या देत आहेत. तर, युद्धाचा मनसुबा बाळगलेले लष्करप्रमुख आसिम मुनीर कट रचण्यात गुंतले आहेत. एलओसी (नियंत्रण रेषा) वर…

Read More

जंक फूडच्या काळात नगरच्या महिलांनी दाखवली कल्पकता:‘जय आनंद महावीर’तर्फे आयोजन, प्राची थिगळे यांच्या ‘ज्वारीच्या पौष्टिक धिरड्याला’ प्रथम क्रमांक‎

प्रत्येक महिलेमध्ये उपजतच पाककलेचे गुण असतात. कुटुंबाला सकस, ताजे आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात अतिशय आपुलकीने राबत असतात. सध्याच्या जंक फूडच्या काळात मुलांना शुद्ध शाकाहारी पौष्टिक टिफीन देण्यासाठी महिला मोठी कल्पकता दाखवत आहेत. त्या . नवी पेठ येथील ‘जय आनंद महावीर युवक मंडळा’च्या वतीने महिलांसाठी आयोजित ऑनलाईन पौष्टिक शाकाहारी टिफीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या…

Read More

डंपरच्या चाकाखाली चिरडून कोल्हापूरचे दांपत्य जागीच ठार:अपघातानंतर पळणारा वसमतचा चालक पोलिसांच्या ताब्यात‎

भरधाव वेगातील रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून पती-पत्नी जागीच ठार झाले. हा हृदयद्रावक अपघात मंगळवारी (२३ जून) दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास पारनेर शिवारातील कन्हेर ओहोळ परिसरात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. भीमराव बंडू कांबळे (वय ३६) व गौरी भीमराव कांबळे (वय ३०,…

Read More

जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक बोरसे यांचा सत्कार:आमदार सुहास शिरसाठ, राजेंद्र पाथ्रीकर यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एक मोठी आणि अनपेक्षित राजकीय घडामोड समोर आली आहे. फुलंब्री तालुका मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाठ यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिल बोरसे यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. या निवडणुकीसाठी…

Read More

13 दिवसांच्या विलंबानंतर मान्सून मुंबईत:राजस्थानात सामान्यपेक्षा 41% जास्त मान्सूनपूर्व पाऊस, MP-यूपीत 3 दिवसांत पोहोचेल मान्सून

देशातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशातील 17 जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. बिहारमध्ये वीज कोसळून 3 लोकांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये 1 ते 21 जूनपर्यंत राज्यात सामान्यपेक्षा 41 टक्के जास्त पाऊस झाला आहे. या काळात सामान्य पाऊस 28MM असतो, तर या हंगामात आतापर्यंत…

Read More

शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न झाल्यास गुरेढोरे:बकऱ्या घेऊन मंत्रालयात घुसणार, खा.नीलेश लंके यांचा सरकारला इशारा,पावसातही आंदोलक ठाण मांडून‎

सरसकट कृषी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाईसह सर्व प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्यात. अन्यथा, आगामी काळात गुरे, ढोरे आणि बकऱ्यांसह थेट मंत्रालयात घुसणार, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. आज आम्ही . शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भूमिपुत्र शेतकरी संघटना, मनसे, शिवबा संघटना, संभाजी ब्रिगेड…

Read More

वाढत्या उन्हावर एकच उपाय, ‘माणसी एक झाड लावा’, वृक्षमित्र पोपटराव रसाळांच्या वृक्ष बँके”तून निघोज परिसरात 200 हून अधिक रोपांची लागवड‎

वृक्षमित्र पोपटराव रसाळ यांनी स्मशानभूमी परिसरात गेल्या सात वर्षांपासून वृक्षारोपण करून हा भाग निसर्गरम्य केला आहे. त्यांचे हे कार्य निघोजकरांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन ‘संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन’चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी के . या मोहिमेत वड, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ, करंज आणि आंबा या प्रजातींच्या जवळपास २०० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली….

Read More

लासूरगावच्या शिवना नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे तुटले:ठिकठिकाणी खड्डे, भानवाडी येथील टोलवसुली बंद करा, आमदार प्रशांत बंब यांची मागणी‎

लासूर स्टेशन ते वैजापूर जाणाऱ्या लासूरगाव जवळील शिवना नदीवरील पुलाची झालेली जर्जर अवस्था, तुटलेले संरक्षण कठडे, खड्डेमय रस्ता असताना दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भानवाडी येथील टोल वसुलीबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी नुकतीच संबंधित विभागाकडे पत्रकाद्वारे केली आहे. प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जुना…

Read More

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, काल मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट:मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा; आप, TMC, उद्धव गटाच्या MP ना संधी मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. ही बैठक महत्त्वाची आहे, कारण एक दिवस अगोदर दोन घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. मंगळवारी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राज्यसभा कार्यकाळ संपला होता आणि भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही. कुरियन हे अल्पसंख्याक कार्य मंत्रालय आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन…

Read More

9 वर्षांपासून रखडला पालखी मार्ग; 24 मीटरवरून आला 18 मीटरवर:पैठण ते पंढरपूर मार्गाची दयनीय अवस्था; वारकऱ्यांना खडतर प्रवासाची शिक्षा‎

मराठवाड्याच्या संतपरंपरेचा मानबिंदू असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गाचे काम तब्बल नऊ वर्षांपासून रखडले आहे. काही ठिकाणी भूसंपादन न झाल्याने आणि शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने प्रकल्प संथगतीने सुरू असला तरीही या रस्त्याची रुंदी आता २४ मीटरवरून १८ मीटर करण्यात आली आहे. त्यातदेखील रस्ता सोलापूर जिल्हा वगळता सर्व ठिकाणी रखडला असल्याचे नाथवंशज पालखीप्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले…

Read More