मोदी म्हणाले- देशात नक्षलवाद अखेरच्या घटका मोजत आहे:आज जे संविधान हातात घेतात; त्यांचे हात नक्षलवादी हिंसा शिगेला पोहोचली असताना थरथरत होते
पंतप्रधान मोदींनी देशात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या नक्षलवादी हिंसेवरून काँग्रेसवर हल्ला चढवला. त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता म्हटले की, जे लोक आता संविधान दाखवत आहेत, त्यांचे हात तेव्हा थरथरत होते, जेव्हा नक्षलवादी हिंसाचार शिगेला पोहोचला होता. रिपब्लिक भारत न्यूज चॅनलच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी सोमवारी सांगितले की, मागील काँग्रेस सरकारांनी नक्षलग्रस्त भागांना मागासलेला प्रदेश…