पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाने घडवून आपल्यालासांगितले- डू इट युवरसेल्फ
देवाने जेव्हा माणसाला घडवले, तेव्हा त्याने माणसाला एक विशेषगोष्ट दिली. ती म्हणजे -अमर्याद क्षमता. तत्त्वज्ञानी लोक सांगतात की,प्रत्येक माणसाला घडवल्यानंतर देव त्याला पृथ्वीवर पाठवतो. तेव्हातो प्रत्येकाच्या कानात एक गोष्ट नक्की सांगतो. तो म्हणतो की, मीतुला काही गोष्टी दिल्या. त्यात सर्वाधिक ‘शक्यता” दिली आहे. पणखाली आल्यावर हे विसरून जातो. मग आपण निराश होतो किंवासंकटात सापडतो. तेव्हा…