Headlines

Admin

जेवर विमानतळावरून विमानांचे उड्डाण सुरू:जमीन देणारे शेतकरी लखनऊला पोहोचून योगींना भेटले, डॉ. राशिद म्हणाल्या- तुम्ही PM व्हा

नोएडा येथील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरू झाली आहेत. सोमवारी लखनऊहून इंडिगोचे विमान पहिल्यांदा येथे उतरले. वॉटर कॅननने विमानाला सलामी देण्यात आली. हे विमान 161 प्रवाशांना घेऊन बेंगळुरूला जाईल. दुसऱ्या विमानाने, विमानतळ बांधकामासाठी आपली जमीन देणाऱ्या 20 महिलांसह 170 शेतकरी नोएडा येथून लखनौला पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली. यावेळी डॉक्टर हेरा राशिद…

Read More

PM मोदी 10 जून रोजी 4993 दिवसांचा विक्रम करणार:विकसित भारताचा पाया 12 वर्षांत रचला गेला- मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० जून २०२६ रोजी सलग ४९९३ दिवस पदावर राहण्याचा विक्रम पूर्ण करतील. त्यांच्या मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचा पाया रचला गेला आहे, असेही मोहोळ म्हणाले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला…

Read More

ओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेतील कोंडी आणि कोट्यात झालेल्या कपातीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी मोर्चाने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या न्यायालयीन मर्यादेमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप मोर्चाने केला आहे. निवडणूक आयोगाच्या…

Read More

Khan Sir Vs Raushan Anand LIVE Updates; Patna KGS Coaching Firing Case

Marathi News National Khan Sir Vs Raushan Anand LIVE Updates; Patna KGS Coaching Firing Case | Gyan Bindu पाटणा13 तासांपूर्वी कॉपी लिंक पाटणा येथील ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांनी फैजल खान उर्फ खान सर यांच्यावर भावाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. रोशन आनंद यांनी सोमवारी सांगितले की, खान सर आणि किसान कोल्ड स्टोअरचे…

Read More

इंद्रायणी नदीत उडी घेतलेल्या विवाहितेचे वाचले प्राण:देहू येथे पीएमआरडीएच्या ‘पीडीआरएफ’ पथकाने वाचवले, उपचार सुरू

देहू येथील भैरवनाथ चौक पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विवाहितेचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश आपत्कालीन प्रतिसाद दल (पीडीआरएफ) आणि पोलिसांना यश आले. ही घटना सोमवारी (दि. १५) सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. पुष्पा सुरेश गाडे (रा. चव्हाणनगर, देहूगाव) असे या विवाहितेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात…

Read More

अभिनेते झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवानेता' पुरस्कार:22 जून रोजी 98 व्या जयंतीनिमित्त पुण्यात होणार प्रदान

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना जाहीर करण्यात आला आहे. भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य आणि आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉ. नितीन केतकर…

Read More

पुणे येथे 'इग्नाईट-2026' आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन:केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि आयईईई पुणे सेक्शनद्वारे संयुक्त आयोजन

पुणे येथे केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स संचालित केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) पुणे सेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इग्नाईट-२०२६’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १७ ते १९ जून २०२६ या कालावधीत होणार असून, यात आंतरराष्ट्रीय संशोधक आणि उद्योगतज्ज्ञ सहभागी होणार आहेत….

Read More

NEET पुनर्परीक्षेपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणारे लॉकडाउनमध्ये राहतील:अनोळखी ठिकाणी मोबाईलशिवाय राहतील, कोणालाही भेटू दिले जाणार नाही

नीट परीक्षेचे आयोजन 21 जून रोजी पुन्हा केले जात आहे. परीक्षा दुपारी 2 ते 5:15 या वेळेत पेन आणि पेपर मोडमध्ये होईल. परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्सना एका अज्ञात ठिकाणी लॉकडाऊनमध्ये ठेवले जाईल. या काळात त्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागेल. नीटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की पेपरफुटीच्या शक्यतेपासून वाचण्यासाठी पेपर सेटर्ससाठी कठोर पाऊल उचलण्यात…

Read More

जयपूरमध्ये अभिजीत दीपके यांना मारहाण:सुषमा अंधारे व विश्वंभर चौधरींकडून घटनेचा तीव्र निषेध, प्रशासनाने सुरक्षा पुरवायला हवी- अंधारे

नीट पेपरफुटी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था आणि बेरोजगारी यांसारख्या तरुणांच्या प्रश्नांवर जयपूर येथील ‘शहीद स्मारका’वर आयोजित मोठ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी थप्पड मारल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या सीजेपीच्या समर्थकांनी त्या दोन्ही तरुणांना पकडून मारहाण केली. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. या…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:18 जूनला मतदान, प्रशासनाची तयारी पूर्ण

महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली मतदारसंघात निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता…

Read More