Headlines

Admin

जिरेवाडीकरांनी 300 मीटर नदीपात्राचे केले खोलीकरण:शासकीय मदतीची वाट न पाहता गावाने लोकसहभागातून अडवले पाणी‎

सततच्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी गावाने शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागाच्या बळावर जलसंधारणाचा एक नवा आणि आदर्श पॅटर्न निर्माण केला आहे. गावातील नदीवरील सिमेंट बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासोबतच तब्बल ३०० मीटर नदीपात्राचे शास्त्रोक्त पद्धतीने खोलीकरण करण्यात आले आहे. या धडक मोहिमेमुळे आगामी पावसाळ्यात गावात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढण्यास मदत…

Read More

डाबली-धांदरणे जिल्हा परिषद शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक

तालुक्यातील डाबली धांदरणे येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे, सदस्य पुना मंगळे, गजानन पाटील, भगवानसिंग गिरासे, तसेच पालक हरीश संकलेचा, अनिल कोळी, सुदाम देवरे आणि रामकृष्ण पाटील यांची प्रमुख…

Read More

जुन्या भांडणाच्या वादातून कन्नड पोलिस ठाण्यासमोर युवकाचा खून:3 जण गंभीर, रविवारी मध्यरात्री दोन गटात तुंबळ हाणामारी, सात जणांवर गुन्हा दाखल‎

Marathi News Local Maharashtra Aurangabad A Youth Was Murdered In Front Of Kannada Police Station Over An Old Dispute, Three People Are In Critical Condition, A Brawl Broke Out Between Two Groups On Sunday Midnight, A Case Was Registered Against Seven People कन्नड38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कन्नड शहर पोलिस ठाण्यासमोरच रविवारी (१४ जून) मध्यरात्री एक…

Read More

Ayodhya Ram Mandir Shrines Missing; 1250 Shilas Vanish, Claims Santosh Dubey

सचिन मुद्गल/संतोष सिंह. अयोध्या2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणग्यांची चोरी काही नवीन नाही. धर्मसेनेचे संस्थापक संतोष दुबे यांचा दावा आहे की, 1989 मध्ये गाव -गावांतून शहर – शहरांतून आणि देश – विदेशातून पूजित होऊन अयोध्येत आलेल्या सोने-चांदी, हिरे-माणिक्य आणि अष्टधातूच्या 1250 शिळा आता ‘गायब’ झाल्या आहेत. या शिळा 2002 पर्यंत कारसेवकपुरममध्ये होत्या. मातीच्या…

Read More

भाक्षीत रांगोळ्या पुष्पवृष्टी व चिमुकल्यांचे औक्षण:रंगीबेरंगी सजावट आणि विविध उपक्रमांतून शैक्षणिक प्रवासाची सुरूवात‎

भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल घेऊन त्यांना शाळेची आत्मीय ओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींसाठी हातावर मेहेंदी आणि नेलपेंटची…

Read More

मिथुनदा @76, कधी पाण्याची टाकी, कधी फुटपाथवर झोपले:एका चुकीने ऋषी कपूरचे प्राण संकटात; राजकुमार म्हणाले होते – हे कुणाला उचलून आणले

कोई शक…, तेरे नाम का कुत्ता पालूं…, हे डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचे उत्कृष्ट सदाबहार संवाद आहेत, जे आज ७६ वर्षांचे झाले आहेत. गेल्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेले मिथुन चक्रवर्ती कधीकाळी नक्षलवादी होते, पण विजेचा धक्का लागून भावाच्या मृत्यूनंतर ते कुटुंबाकडे परत आले आणि मग पुण्यातील फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे…

Read More

प्रवेशोत्सव:बैलगाडी अन् ट्रॅक्टरमधून नवागतांची मिरवणूक‎, सव्वा महिन्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

सव्वा महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (दि. १५) तालुक्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजली आणि शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. जिल्हा परिषद व खासगी अनुदानित अशा एकूण ४५६ शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. अनेक गावांमध्ये सजविलेल्या बैलगाड्या व ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर…

Read More

श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी 1 लाख भाविक:सोमवती अमावास्या, अधिक मास एकत्र आल्याने भाविकांची गर्दी; पहाटे 4 पासून घेतले दर्शन‎

सोमवती अमावास्येच्या पावन पर्वानिमित्त खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती मंदिरात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला. रविवार व सोमवार अशा दोन दिवसांत देशाच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे १ लाख भाविकांनी निद्रिस्त अवस्थेतील मारुतीरायाचे दर्शन घेतले. यंदा सोमवती अमावास्या अधिकमास (पुरुषोत्तम मास) या अत्यंत शुभ योगासह आल्याने या दर्शनाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले होते. यंदाच्या सोमवती अमावास्येचा कालावधी…

Read More

हवामान:मान्सून ‘बेपत्ता’: उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रांत भारतावरील ढग गायब, देशात 4 ते 15 जूनदरम्यान 64% कमी पावसाची नोंद

देशातील एका मोठ्या भागाच्या सॅटेलाइट छायाचित्रांमधून नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ढग गायब होऊ लागले आहेत. त्याच वेळी, दक्षिण आणि मध्य भारताच्या अनेक भागांत मान्सून दाखल झाला असला तरी देशातील मोठ्या भूभागावर पावसात मोठी घट नोंदवली गेली आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 4 ते 15 जूनदरम्यान देशात केवळ 19.2 मिमी पाऊस झाला आहे. तर या कालावधीसाठी…

Read More

आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उपसभापती अश्विनी सोनवणे यांची भेट:सभापतींनी रुग्णांच्या समस्या जाणून घेत दिल्या महत्त्वाच्या सूचना‎

ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि आरोग्य केंद्रातील अडीअडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने फुलंब्री पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे यांनी सोमवारी (१५ जून) आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या . या भेटीदरम्यान उपसभापतींनी विशेषतः महिलांचे आरोग्य आणि गरोदर मातांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांवर भर दिला. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या…

Read More