Headlines

Admin

From Amavasya Sunday onwards, the month of Adhikari ends on Monday

Marathi News Local Maharashtra Nashik From Amavasya Sunday Onwards, The Month Of Adhikari Ends On Monday Auspicious Time For Meditation, Chanting And Social Meals Throughout The Day. सोलापूर1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक सोलापूर दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला १७ मे पासून प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, भोजनावळी व जावयाला वाण देण्याच्या कार्यक्रमांची…

Read More

अमीषा पटेल@51, जन्मावेळी भेटायला पोहोचल्या इंदिरा गांधी:आजोबांच्या नावावर रस्ता, कधीकाळी भांडणात ममता कुलकर्णी म्हणाली- तुझी लायकी काय आहे

९ जून १९७५ अमीषा पटेल यांचा जन्म गुजरातचे श्रीमंत व्यावसायिक अमित पटेल आणि पंजाबी एनआरआय आई आशा यांच्या घरी झाला. आई आणि वडिलांचे नाव जोडून त्यांना अमीषा हे नाव देण्यात आले. ५ वर्षांच्या असताना त्यांना भरतनाट्यमचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे आजोबा रजनी पटेल हे प्रसिद्ध बॅरिस्टर आणि काँग्रेसचे मोठे राजकारणी होते. त्यांच्या नावावरून १९८६ मध्ये…

Read More

खेत बचाओ अभियानांतर्गत गेवराई सेमी येथे शेतकऱ्यांसाठी मेळावा:पीक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी योजनांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने वाढत असताना पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण, उत्पादन खर्चात बचत आणि शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉ. जिंतूरकर यांनी केले. त्या गेवराई सेमी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खेत बचाओ अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या….

Read More

लासूर बाजारपेठेत बियाण्यांची दुकाने ओस; व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा:पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांकडून केवळ वाणांची चौकशी‎

लासूर स्टेशन यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कापूस, मका, कांद्याला भाव नसल्याने आर्थिक अडचणीत आलेला बळीराजा बाजारपेठेत फिरकत नसल्याने बियाणे, खतांच्या दुकानावर सध्या तरी शुकशुकाट जाणवत आहे. ७ जूननंतर अधिकृत पाऊस पडल्यावरच बाजारपेठेतील मरगळ दूर होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. बाजारपेठेत सध्या शेतकरी फक्त खते बियाण्यांचे भाव व…

Read More

Monsoon will arrive in Mumbai in 48 hours; possible in Marathwada after 5 days, monsoon will move towards Mumbai after Talkonkan

Marathi News National Monsoon Will Arrive In Mumbai In 48 Hours; Possible In Marathwada After 5 Days, Monsoon Will Move Towards Mumbai After Talkonkan नवी दिल्ली27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक धाराशिवमध्ये कळंब-लातूर महामार्गावरील पुलाचा भराव असा वाहून गेला. मान्सूनने सोमवारी १३ व्या राज्यात, तेलंगणात प्रवेश केला. या आधी मान्सून पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्राच्या रत्नागिरीतील हरणाई बीच ओलांडून…

Read More

1500 आसन क्षमतेचा अत्याधुनिक डिजिटल कीर्तन हॉल अंतिम टप्प्यात:संत एकनाथ महाराज मंदिर परिसर हायटेक होणार‎

संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीतील नाथ मंदिर परिसराचा आता पूर्णपणे कायापालट होत आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येथे महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. सध्या अधिक मास निमित्ताने मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असून राज्य शासनाकडून मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या…

Read More

जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या:भोकनगाव येथे घरात कोणी नसताना घेतला गळफास‎

कन्नड तालुक्यातील भोकनगाव येथे दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहिता मयूरी सचिन खरे (२२) यांनी आपल्या राहत्या घरात सोमवार, ८ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास छताच्या लोखंडी हूकला गळफास लावून आत्महत्या केली. या संदर्भात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होतो. मृत मयूरी सचिन खरे यांचा भाऊ ऋषिकेश संतोष आढाव यांनी माहिती दिली…

Read More

मोफत वाळू देण्यासाठी जलसमाधी आंदोलन:अवैध उत्खनन तत्काळ बंद करण्याची मागणी‎

घरकुल लाभार्थींना शासनाच्या मोफत वाळू योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच वाढत्या अवैध वाळू उत्खननाविरोधात छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने सोमवारी गोदावरी नदीपात्रात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी नदीपात्रात उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. घरकुलाच्या गरीब लाभार्थींना हक्काची वाळू द्या, “वाळू माफियांना संरक्षण देणे बंद करा’ “अवैध…

Read More

केंद्र सरकारचा युक्तिवाद, गरीब कुटुंबांचा वर्षाला इतकाच गॅस सिलिंडरचा वापर:उज्ज्वला योजनेत बदल, लाभार्थींना वर्षाला फक्त 4 अनुदानित गॅस सिलिंडरच मिळणार

Marathi News National Changes In Ujjwala Yojana, Beneficiaries Will Get Only 4 Subsidized Gas Cylinders Per Year, Central Government’s Argument, Poor Families Use Only This Many Gas Cylinders Per Year नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ (पीएमयूवाय) च्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे….

Read More

संकट गडद:ममतांना धक्का, आता तृणमूलच्या 20 खासदारांनी दिला एनडीएला पाठिंबा, बंगाल विधानसभेनंतर आता संसदेपर्यंत बंडखोरी

तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांच्या पाठबळामुळे लोकसभेत आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) संख्याबळ ३१३ वर गेले आहे.परंतु तृणमूलच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचे महत्त्व कमी होणार आहे. शिंदेसेनेचे ७ खासदार असून यापूर्वी पुरेशा संख्याबळाअभावी शिंदेसेनेचे दिल्लीतही राजकीय वजन होते. त्याचा लाभ त्यांना महाराष्ट्रातही होत होता. शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय एनडीएचे संख्याबळ ३०७ असे मजबूत होते. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे…

Read More