Headlines

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरण, अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्चुअली हजर होणार:न्यायालयाने समन्स पाठवले होते, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवले; एका महिलेचा मृत्यू झाला होता

हैदराबादमधील संध्या थिएटर अपघाताच्या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन सोमवारी नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, अल्लू अर्जुनच्या कायदेशीर पथकाने सांगितले की, मुंबईत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी या प्रकरणाच्या आरोपपत्रात अल्लू अर्जुनला आरोपी क्रमांक 11 बनवले आहे. डिसेंबर…

Read More

दगडूशेठ गणपतीसाठी मोफत इलेक्ट्रिक वाहन सेवा सुरू:'एका मोबिलिटी'चा पुढाकार, शनिवारवाडा ते मंदिर मार्गासाठी ट्रस्टला दिले वाहन

पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला ‘एका मोबिलिटी’ कंपनीकडून एक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले आहे. गणेशभक्तांना शनिवारवाडा ते दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी, हा यामागील उद्देश आहे. हे इलेक्ट्रिक वाहन ‘एका मोबिलिटी’चे सुधीर मेहता यांच्या कंपनीने ट्रस्टला सुपूर्द केले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी…

Read More

हातउसन्या पैशांवरून एकावर खुनी हल्ला:पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली

पुण्यात हातउसने पैशांवरून झालेल्या वादातून एकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. ही घटना ४ एप्रिल रोजी शंकरशेठ रस्त्यावरील धोबीघाट परिसरात घडली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रेहान उर्फ खिमा फिरोज शेख (वय २०), गौरव गणेश गुजर (वय २०) आणि अतिक हारून अत्तार (वय २१, तिघे रा. काशेवाडी,…

Read More

नागपुरात 'आपली बस'ला टिप्परची धडक:पंचशील चौकात अपघात, महिला वाहक गंभीर, ४ प्रवासी सुखरूप

खापरी नाका डेपोतून ‘आपली बस’ टर्मिनलकडे जाणाऱ्या ईकेए कंपनीच्या इलेक्ट्रिक बसला पंचशील चौकात आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका अज्ञात टिप्परने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील महिला वाहक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चालकही जखमी झाला आहे. सुदैवाने, अपघाताच्या वेळी बसमध्ये उपस्थित असलेले चारही प्रवासी पूर्णपणे सुखरूप आहेत….

Read More

जायकवाडीत लवकरच मत्स्यबीज सोडले जाणार:40 वर्षांपासून शासनाकडून मत्स्यबीज न सोडल्याचा मुद्दा आला ऐरणीवर‎

पैठण जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदा संवर्धन, नियमित मत्स्यबीज संचयन आणि पारंपरिक मच्छीमारांच्या शाश्वत उपजीविकेसाठी मुंबई येथील मंत्रालयात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार विलास भुमरे, जायकवाडी मच्छीमार संघटनेचे नेते तथा नगरसेवक बजरंग लिंबोरे यांच्यासह संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. बैठकीत जायकवाडी जलाशयात नियमितपणे मत्स्यबीज सोडण्यासाठी…

Read More

भारताला मागे टाकून तैवान 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला:नीलम मीना बंगालच्या नवीन मुख्य निवडणूक अधिकारी; 27 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. क्वाड देशांनी क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्कवर MoU वर स्वाक्षरी केली आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 2. तैवान जगातील 5वी सर्वात मोठा शेअर बाजार बनला 3. भारत आणि कॅनडाने ‘CEPA 2030’ लक्ष्य निश्चित केले नियुक्ती (APPOINTMENT) 4. नीलम मीणा यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती…

Read More

MP Bajarang Sonawanes Son Saurav Sonawane to be Questioned by SIT

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून (SIT) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांची . पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांचे नाव या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात…

Read More

निंबाळे गावाला द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार:‘सुशासनयुक्त गाव’ अभियानात उत्कृष्ट काम; नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान‎

चांदवड तालुक्यातील निंबाळे ग्रामपंचायतीने सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या बळावर ‘सुशासनयुक्त गाव’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार व . गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सरपंच रविना सोनवणे, उपसरपंच दीपक घुमरे आणि ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी सुरसे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारच्या…

Read More