Headlines

'महिलांच्या हक्कांवर कॉंग्रेसचा घाव':शिवसेना शिंदे गटाचा एल्गार, संजय निरुपम यांच्या नेतृत्वात वर्सोव्यात निदर्शने

लोकसभेत शुक्रवारी (दि.17 एप्रिल) महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करणारे विधेयक (131 वी घटनादुरुस्ती) मतदानानंतर नामंजूर झाली. या मतदानात एनडीए दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरली. या विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर 230 मते विरोधात पडली. त्यानंतर महिला आरक्षण विधेयकावरून सरकारने विरोधकांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. 18 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील…

Read More

'राजा शिवाजी' चित्रपटात सलमान खानची एंट्री कन्फर्म:रितेश देशमुखने बिग बॉस मराठीमध्ये केला खुलासा, भूमिकेवरील सस्पेन्स कायम

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखने त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटात सलमानच्या एंट्रीची पुष्टी केली आहे. रितेश देशमुखने ही घोषणा नुकतीच ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ दरम्यान केली. त्याने स्पष्टपणे सांगितले की, सलमान खान या चित्रपटात एक मोठी आणि महत्त्वाची भूमिका…

Read More

भेंडवळच्या घटमांडणीला अंनिसचे आव्हान:श्याम मानव म्हणाले – 10 कुंडल्यांचे 90% अचून भविष्य वर्तवा अन् 80 लाख घ्या

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भेंडवळच्या पाऊस व हवामानाविषयी अंदाज वर्तवणाऱ्या घटमांडणीला आव्हान दिले आहे. आम्ही 10 कुंडल्या व सध्याची माहिती देऊ. घटमांडणी करणाऱ्यांनी त्याची 90 टक्क्यांहून अधिक अचूक भविष्यवाणी करून दाखवावी. असे केले तर त्यांना 80 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे ते म्हणालेत. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी…

Read More

भोंदू बाबांचे प्रस्थ सरकार पुरस्कृतच:'अंनिस'च्या श्याम मानव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा

सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. प्रदीप मिश्रा, धिरेंद्र शास्त्री, बागेश्वर यांच्या सारखे बुवा बाबांचे मोठं प्रस्थ वाढत आहे. अशोक खरातवर कारवाई करण्यात आली ते योग्यच झाले. पण धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही? असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी उपस्थित केला. राज्यात बुवा बाबांचे…

Read More

राळेगावच्या बेपत्ता 34 मुलींचे गूढ कायम:कुरेशी दाम्पत्याचा घटनेशी संबंध नाही, धर्मांतर अन् शोषणाचीही तक्रार नाही – SP कुमार चिंता

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हिंदुत्वादी संघटनांनी आज राळेगाव बंदची हाक दिली आहे. यामुळे वातावरण तंग झाले असताना जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणातील संशयित कुरेशी दाम्पत्याचा या घटनांशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेषतः या प्रकरणी अद्याप धर्मांतर व शोषणाची तक्रार प्राप्त झाली…

Read More

राजस्थानमधील पचपदरा रिफायनरीला आग:कर्मचाऱ्यांना बाहेर काढले, उद्या पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

बालोतरा येथील पचपदरा रिफायनरीमध्ये उद्घाटनाच्या एक दिवस आधी आग लागली. सोमवारी दुपारी 2 वाजता रिफायनरीच्या क्रूड डिस्टिलेशन युनिट (CDU) मध्ये आग लागली. धुराचे लोट उठू लागताच कर्मचाऱ्यांनी फायर सेफ्टी सिस्टिम सुरू केली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सुरक्षा कारणांमुळे संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित…

Read More

एकनाथ शिंदेंना आव्हान देणारे 'मातीमोल' झाले:उदय सामंत यांचा विरोधकांना इशारा; शिंदेंनी शून्यातू विश्व निर्माण केल्याचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील सभेपूर्वी शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. “एकनाथ शिंदे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यांना आव्हान देणारे कसे मातीमोल झाले, हे सर्वांना माहीत आहे,” असे सामंत म्हणाले. पुणे दौऱ्यावर असलेल्या उदय सामंत यांनी सोमवारी कोथरूड आणि…

Read More

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. मुजुमदार म्हणाले, 'भारताची प्रतिभा' कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्त्वाचा मिलाप

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. यावेळी पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत, त्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप असल्याचे म्हटले. धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही, तसेच आपली राज्यघटना धर्मग्रंथाप्रमाणे मानायला हवी, असे विचार प्रतिभाताई…

Read More

महिलांच्या नावाखाली डिलिमिटेशन बिल आणण्याच प्रयत्न:मोदी आणि शाह यांची स्ट्रॅटेजी यंदा फेल गेली; प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका

लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) संबंधीचे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या वादात आता सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “हे महिला आरक्षण विधेयक नसून देशाला उत्तर आणि दक्षिण भागात विभागण्याचे ‘डिलिमिटेशन’ बिल…

Read More

शेतकऱ्यांना २ लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरच:मुख्यमंत्री याविषयी अत्यंत सकारात्मक, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती

राज्य सरकार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा दिलासा देण्याच्या भूमिकेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयाविषयी सकारात्मक आहेत. त्याअनुषंगाने आवश्यक माहिती गोळा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी गरजेपोटी पीक कर्ज किंवा इतर कर्ज घेतात. नवीन घेतलेल्या कर्जाचा भरणा शेतकरी करत असले तरी, त्यांच्या…

Read More