Headlines

भाजपला सर्वसामान्य जनता नोकर वाटते:मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी केली भाजपवर खरमरीत टीका‎

“मी सत्तेसाठी खासदार झाले नाही, तर जनतेच्या सेवेसाठी खासदार झाले आहे. भाजपला जनता ही आपल्या नोकरासारखी वाटते. दमदाटी, भीती, ईडीचा दबाव आणि जाती-पातीचे गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. पण, तुमच्या आशीर्वादाने मी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत राहणार, कारण जनताच जनार्दन आहे, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला. मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी,…

Read More

आरोग्य विभागाच्या पदभरतीमधील अनियमिततेवरून पालकमंत्री झिरवाळांची नाराजी:दोषींवर कारवाईचे दिले आदेश, जिल्हा नियोजन समितीची बैठक

हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी पदभरतीमधील दिरंगाई व अनियमितता यावरून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया वादात सापडणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पध्दतीने रविवारी ता. 4 झाली. यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांच्यासह खासदार रामराव वडकुते,…

Read More

राहुरी कृषी विद्यापीठाच्या “फुले स्पेड नांगर’ यंत्राला केंद्राचे पेटंट:शेतकऱ्यांचा वेळ अन् पैसा वाचवणारे संशोधन; शेती मशागतीचा खर्च 44 टक्क्यांनी कमी होणार‎

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पांतर्गत संशोधित करण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टरचलीत स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित’ या उपयुक्त यंत्राल . विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या यंत्राच्या संशोधनात प्रकल्प प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड, डॉ. संजय भांगरे, डॉ….

Read More

तिसगाव धरणावर 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या 300 केबल्स‌ चोरीला:घटनास्थळाजवळच केबल्स‌् जाळून तांबे लंपास; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह‎

तीव्र पाणीटंचाईशी मुकाबला करणाऱ्या वणी परिसरातील शेतकऱ्यांना आता चोरांनी टार्गेट केले आहे. तांबे आणि पितळ या धातूंच्या गगनला भिडलेल्या किमतींचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिसगाव धरण परिसरात १५ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक शेतकऱ्यांच्या ३०० पेक्षा जास् . चोरट्यांनी धरणाजवळीलच एका आडमार्गावर या सर्व केबल्स‌् एकत्र केल्या. तिथेच त्या जाळून त्यातील प्लास्टिक नष्ट केले आणि…

Read More

मुंबईकरांना महागाईचा आणखी झटका! CNG दरात थेट 2 रुपयांची वाढ:वाहनचालक हैराण; सार्वजनिक वाहतुकीचं गणित बिघडणार

मुंबई आणि उपनगरातील लाखो वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ जाहीर केली असून नवीन दर 84 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. ही वाढ 13 मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीचे दर स्थिर होते, मात्र अचानक झालेल्या या दरवाढीमुळे रिक्षा,…

Read More

सुनेत्रा पवारांच्या निर्णयाची कसोटी:NCP मध्ये विधानपरिषदेसाठी रस्सीखेच; एक सीट, सहा इच्छुक, अंतर्गत स्पर्धा वाढली

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर आता राज्याचे लक्ष आगामी विधानपरिषद निवडणुकांकडे वळले आहे. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या एकूण 10 जागांसाठी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय वातावरण तापले…

Read More

पंतप्रधान मोदींवर लिहिलेल्या शिवराज यांच्या पुस्तकाचे प्रकाशन:म्हटले- मी अनुभवला त्यांचा कर्मयोगी स्वभाव; अनेक मुख्यमंत्रीही होते उपस्थित

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे त्यांचे 35 वर्षांचे अनुभव पुस्तकरूपात सादर केले आहेत. त्यांनी ‘‘अपनापन : नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव’ नावाचे पुस्तक लिहिले आहे, ज्याचे प्रकाशन आज दिल्लीतील पूसा येथील NASC कॉम्प्लेक्समध्ये सकाळी 10:30 वाजता करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन माजी…

Read More

‘मॉम, काय दिसतेस तू?’:14 वर्षीय मुलाचे बोलणे ऐकून शिल्पा शेट्टी म्हणाली- वाटले, आता खऱ्या अर्थाने आयुष्यात काहीतरी मिळवले

प्रत्येक यशाची कहाणी केवळ टाळ्या आणि प्रसिद्धीने बनत नाही. यामागे असे टप्पेही असतात जेव्हा संधी हुकतात, निर्णय चुकीचे ठरतात आणि मग स्वतःला सिद्ध करावे लागते. शिल्पा शेट्टीची कहाणीही अशीच आहे. एका फोटोतून मॉडेलिंगची सुरुवात, पहिला चित्रपट बंद पडल्याचा धक्का, करिअरमधील स्थिरता आणि नंतर पुनरागमन – तिने प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केले. याच प्रवासात मुलाच्या कौतुकाने…

Read More

भगवंत सेवेसाठी अंत:करणातील भक्तिभावाला सर्वाधिक महत्व:हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रतिपादन, भाविकांची गर्दी‎

भगवंताच्या सेवेत भाव सर्वात महत्त्वाचा असून भावपूर्वक केलेली सेवाच भगवंताला प्रिय असते, असे प्रतिपादन हभप महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासे बुद्रूक येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम येथे वद्य एकादशी व श्री पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज व सकल देवतांच्या पूजा-आरतीने झाली. त्यानंतर…

Read More

Monsoon Reaches 22 States; UP Entry Likely, Rajasthan Hottest at 43°C

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 6 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सात राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात पारा 43°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. मध्य प्रदेशात वादळ आणि पावसामुळे शनिवारी वीज कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला, तर 7 जण होरपळले. शिवपुरीक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून…

Read More