Headlines

Kedarnath Temple Opening 2026 | Kapat Opening, Rules, Bhairav Temple Update

नितीन जमलोकी, रुद्रप्रयाग1 तासापूर्वी कॉपी लिंक चारधाम यात्रेच्या चौथ्या दिवशी, बुधवारी सकाळी 8 वाजता केदारनाथ धामचे दरवाजे विधिवत उघडण्यात आले आहेत. परंपरेनुसार, सर्वप्रथम मंदिराचा पूर्वेकडील दरवाजा उघडण्यात आला आणि मुख्य पुजारी, रावळ व हक-हकूकधारकांनी आत प्रवेश करून पूजा-अर्चा सुरू केली. यावेळी, गेल्या वर्षी दरवाजे बंद करताना ज्योतिर्लिंगावर लावलेला भस्म काढून भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आली….

Read More

दहशतवाद्यांसाठी बँक खाते वापरल्याचे सांगून ज्येष्ठाची फसवणूक:सायबर चोरट्यांनी 18 लाखांना गंडा घातला; काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून आणि अटकेची भीती दाखवून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. दहशतवादी कारवाईत त्यांच्या बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगत, अटक टाळण्यासाठी…

Read More

डेटिंग ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:हॉटेलमध्ये नेऊन युवकांना घातला जात होता लाखोंचा गंडा, नागपुरातील घटना

नागपूरमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून युवकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सदर परिसरातील माऊंट रोडवरील एका हॉटेलमध्ये हा प्रकार वारंवार घडत असून, यात संबंधित हॉटेलचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट डेटिंग ॲपवरून युवकांशी ओळख केली जाते. त्यानंतर संबंधित मुलगी त्यांना सदरमधील ‘सुआ क्लब अँड रेस्ट्रो’ येथे भेटण्यासाठी बोलावते….

Read More

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?:खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण; 'मातोश्री'वरील बैठकीला अनुपस्थित

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर आणि महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटातील गळतीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. निवडणुकीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली असतानाच, आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील एक बडा नेता पक्ष सोडणार असल्याची चर्चा…

Read More

Ramakant Dayma Passes Away at 69; Chak De India, Scam 1992 Actor

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही आणि चित्रपट अभिनेते रमाकांत दायमा यांचे मंगळवार, २६ मे रोजी निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते आणि गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या सह-कलाकार अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. रमाकांत दायमा यांनी ‘चक दे इंडिया’, ‘राम सेतू’ आणि ‘स्कॅम १९९२’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट…

Read More

Part-1 Pahalgam is not the same as before; Baisran Valley, a major attraction, has been closed for a year

Marathi News National Bhaskar Series: Part 1 Pahalgam Is Not The Same As Before; Baisran Valley, A Major Attraction, Has Been Closed For A Year शायदा27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तिथे (बैसरन व्हॅली, येथे २२ एप्रिल २०२५ रोजी हत्याकांड झाले) जाण्यासाठी किमान तीन रस्ते आहेत. आम्ही एका रस्त्याकडे जाण्यापूर्वी बैसरनकडे पाहतो. येथून ६ किमी आधी हीच…

Read More

विमा नसलेल्या गाडीच्या मालक-चालकाला 44.75 लाखांचा दंड:पुणे अपघात न्यायाधिकरणाचा महत्त्वपूर्ण निकाल, कुटुंबाला 10 वर्षांनी न्याय

पुणे मोटार अपघात न्यायाधिकरणाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात विमा नसलेल्या वाहनाच्या मालक आणि चालकाला 44 लाख 75 हजार ३2३ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. शिरूर-पुणे रस्त्यावर 2015 मध्ये झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या कुटुंबाला तब्बल 10 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ही रक्कम 7 टक्के व्याजासह देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मृत…

Read More

पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी स्वच्छ करा:मनमाडला नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना‎

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदीनाले, गटारी आणि सार्वजनिक परिसरांची तातडीने स्वच्छता करावी, अशा सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२०२६ अंतर्गत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची तातडीची बैठक नगराध्यक्षांच्या दालनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील प्रमुख व सुपरवायझर यांना…

Read More

नाशिकच्या मालेगावात घटसर्प रोगामुळे दोन बालकांचा मृत्यू:नागरिकांमध्ये भीतीचे सावट, आरोग्य यंत्रणा हादरली

गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आलेल्या नाशिक जिल्ह्यातून आता आरोग्य क्षेत्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालेगाव शहरात ‘घटसर्प’ या गंभीर आजाराने दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून हा आजार जवळपास हद्दपार (कालबाह्य) झाल्याचा दावा केला जात असताना आणि लसीकरणावर मोठा निधी खर्च होत असतानाच ही घटना घडल्याने…

Read More

पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला:मनमाडमध्ये नाशिकच्या तरुणाचा, तर अमरावतीत 'रील' बनवताना 4 जणांचा बुडून मृत्यू

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूल आणि तलावांवर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच, दोन भीषण दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. मनमाडमध्ये लग्नासाठी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला, तर अमरावतीमध्ये रील बनवण्याच्या नादात चार मुला-मुलींना तलावात जलसमाधी मिळाली. मातृदिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लग्नासाठी आला अन् काळाने…

Read More