न उगवलेल्या सोयाबीनला नुकसान भरपाई मिळणार:मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, आमदार अडसड यांच्या मागणीनंतर नियोजन
अमरावती जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी झाली असली तरी, अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, न उगवलेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. धामणगावचे आमदार प्रताप अडसड यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी जिल्ह्याचे एकूणच चित्र मुख्यमंत्र्यांसमोर…