Headlines

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चितळे व्हिजन पार्कचे उद्घाटन:निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगाला शासन सहकार्य करेल – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगाला शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चितळे बंधूंनी जागतिक ब्रँड बनण्याचा आत्मविश्वास दाखवला असून, राज्यातील खाद्य उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला उच्च…

Read More

ऊषा उत्थुप यांनी व्हायरल पोस्टवर दिले स्पष्टीकरण:गायिकेने ‘दीदी’ गाण्याला ममता बॅनर्जींच्या निवडणुकीतील पराभवाशी जोडण्याच्या दाव्यांना चुकीचे ठरवले

ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली, ज्यात त्यांच्या एका गाण्याचा संबंध ममता बॅनर्जींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवाशी जोडला गेला होता. गायिकेने हे दावे चुकीचे असल्याचे सांगितले. खरं तर, हे संपूर्ण प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा X वर एका वापरकर्त्याने उत्थुप यांचे ‘दीदी’ हे बंगाली गाणे गातानाचा व्हिडिओ…

Read More

कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील लाखो शेतकरी वंचित:अब्दुल सत्तार यांचा दावा; 31 मार्चची मुदत, सप्टेंबरची तारीख ठरतेय नुकसानीची

माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्ज न भरल्याने आता डिफॉल्टर झाले आहेत. तसेच, कर्जमाफीची अंतिम तारीख जूनऐवजी सप्टेंबर ठेवल्याने अतिवृष्टीग्रस्त लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सत्तार यांच्या मते, कर्जमाफीचे निकष अजूनही स्पष्ट…

Read More

नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा:'शीरखूर्मा'तून गुंगीचे औषध देऊन पीडितांचे लैंगिक शोषण?; तपास यंत्रणांचा संशय

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनी ‘टीसीएस’मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, पीडित तरुणींना ‘शीरखुर्मा’ सारख्या गोड पदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित…

Read More

Mumbai Train Collision Averted at CSMT Station; Motormans Quick Action Saves Lives

मुंबईच्या गजबजलेल्या उपनगरी रेल्वे सेवेत मंगळवारी दुपारी एक मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात दुपारी सुमारे 3.18 च्या सुमारास दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका च . मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी एक जलद लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी चुकीने प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर वळवण्यात…

Read More

मनपातील पराभव, गटबाजीमुळे शिंदेसेनेची कार्यकारिणी बरखास्त:संपर्क प्रमुख घेणार पदाधिकाऱ्यांच्या भेटी; नंतर नव्या नियुक्त्या‎

महापालिका निवडणुकीत झालेला दारूण पराभव, एकाच जिल्ह्यात चार जिल्हा प्रमुख नियुक्ती केल्यानंतर वाढलेली गटबाजी आदींमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लोकसभा संपर्क प्रमुखांकडून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भे . मूळ शिवसेनेसह अन्य पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त् यांनी सन २०२२मध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यापासूनच पक्षांतर्गत वाद सुरू झाले. प्रारंभी दोन जिल्हा प्रमुख, एका महानगराध्यक्षसह अन्य…

Read More

Mandana Karimi Leaves India After 16 Years, Says Doesnt Feel Like Home

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘बिग बॉस 9’ आणि ‘लॉकअप’ फेम अभिनेत्री मंदाना करीमीने अखेर भारत सोडला आहे. 16 वर्षे भारतात राहिल्यानंतर, तिने एक भावनिक व्हिडिओ शेअर करून देशाला निरोप दिला. मंदानाने भारताला आपले ‘दुसरे घर’ म्हटले होते, पण गेल्या काही काळापासून ती तिच्या सुरक्षिततेमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे सतत वाद आणि चर्चेत होती. विमानतळावरून शेअर केला भावनिक…

Read More

पुरेसा पाऊस, पूरक हवामानामुळे गव्हाच्या उत्पादनात 30% वाढ:गतवर्षी 43485 इतकी तर यंदा जिल्ह्यात एकूण 71529 इतकी पेरणी‎

. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. शेत जमिनीला वेळेत मशागत न करता आल्याने इतर पिक पेरणीला प्राधान्य न देता शेतकऱ्यांनी गहू पेरणीकडे सर्वाधिक लक्ष दिले आहे. पुरेसा पाऊस व पूरक हवामानामुळे यंदा गव्हाचा उतारा चांगला मिळत असून, उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सध्या सुरू…

Read More

महिलांना आरक्षण देणे हीच महात्मा फुलेंना खरी आदरांजली- मुख्यमंत्री:ज्योती-सावित्री जि. प. शाळेचे फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा जोतिबा फुले यांच्या स्त्रीशिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात…

Read More

उपचारांसाठी पायपीट थांबणार, ‘पीचसी’च्या हालचालींना वेग:प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी‎

तालुक्यातील वडनेर गंगाई या ग्रामीण भागातील जनतेला आता दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. गावात प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (पीचसी) जागेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पारिसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. राज्यसभा खा.डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकल्पाकडे विशेष लक्ष…

Read More