Headlines

स्मशानभूमीच्या प्रश्नांचा आढावा घेण्याची गरज- संजय गव्हाणे:माटेगावला स्मशानभूमी प्रश्नांवरून बेबनाव‎

कन्नड तालुक्यात वर्षानुवर्ष अनेक गावांमध्ये वंचित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. त्या प्रश्नांचा आढावा घेण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी माटेगाव येथे केले. माटेगाव येथे स्मशानभूमीस रस्ता नाही. या प्रश्नी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होते. या प्रश्नी स्थळ पाहणी करण्यासाठी डॉ.गव्हाणे, भूमी अभिलेख विभागाचे भूमापक प्रभाकर ताठे, ग्राम…

Read More

Madhuri Dixit Defends Aishwarya Rai Body Shaming at Cannes 2026

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकवरून सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगवर अभिनेत्री माधुरी दीक्षितने आक्षेप घेतला आहे. न्यूज एजन्सी PTI शी बोलताना माधुरी म्हणाली की, ऐश्वर्या एक ग्लोबल स्टार आहे आणि तिने माजी मिस वर्ल्ड म्हणून देशाचे नाव उज्वल केले आहे. कोणत्याही महिलेचे यश तिच्या वजन,…

Read More

अकोट पालिकेत कचऱ्याचे राजकारण; सत्ताधारी अन् विरोधकांमध्येच जुंपली:कचरा उचलण्यावरून नगरसेविकेचा संताप; विरोधक म्हणतात स्टंट‎

शहरातील प्रभाग क्र १ च्या नगर सेविका रेशमा परवीन अजीम इनामदार यांनी प्रभागात नाले सफाई आणि कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने स्वतः हातात घमेले आणि फावडे घेऊन वॉर्डात साफसफाई करावी लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घंटागाडी प्रभागात येत न . ७ मे रोजी सोशल मीडियावर प्रभाग क्र १ च्या नगर सेविका यांना स्वतः…

Read More

Mandana Karimi Leaves India After 16 Years, Says Doesnt Feel Like Home

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘बिग बॉस 9’ आणि ‘लॉकअप’ फेम अभिनेत्री मंदाना करीमीने अखेर भारत सोडला आहे. 16 वर्षे भारतात राहिल्यानंतर, तिने एक भावनिक व्हिडिओ शेअर करून देशाला निरोप दिला. मंदानाने भारताला आपले ‘दुसरे घर’ म्हटले होते, पण गेल्या काही काळापासून ती तिच्या सुरक्षिततेमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे सतत वाद आणि चर्चेत होती. विमानतळावरून शेअर केला भावनिक…

Read More

राज्यपालांच्या हस्ते भारतीय विद्यापीठ संघाच्या महासभेचे उद्घाटन:डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 100 व्या शताब्दी परिषदेला सुरुवात

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्’ (AIU) च्या १०० व्या वार्षिक महासभेचे आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. ही परिषद २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचा मुख्य विषय “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे”…

Read More

Jr. NTR च्या नवीन चित्रपटावर वाद सुरू:बंदीची मागणी, भगवान मुरुगन यांच्यापासून प्रेरित असू शकते कथा

साउथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा नवीन चित्रपट एक पौराणिक नाटक असेल. हा अजून फ्लोरवर पोहोचलेला नाही, पण एका पोस्टरने आणि त्याच्या टॅगलाइनने याला देशभरात चर्चेचा विषय बनवले आहे. भगवान मुरुगनच्या कथित चित्रणावर आणि पोस्टरमध्ये केलेल्या ‘उत्तरेत जन्म’ संबंधी दाव्यावर तामिळनाडूमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘नाम तमिळर काची’चे प्रमुख सीमान यांनी चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याची मागणी करत…

Read More

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई:११ महिन्यांत ९४ जणांना अटक; फरासखाना पोलिसांची धडक कामगिरी

पुणे शहर पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्धची शोधमोहीम तीव्र केली आहे. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या ११ महिन्यांत एकूण ९४ बांगलादेशी नागरिकांना विविध कारवायांमध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिस…

Read More

कोल इंडियाचा नफा 11% वाढून ₹10,839 कोटी झाला:चौथ्या तिमाहीत महसूलही 5.75% वाढला; कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना ₹5.25 लाभांश देईल

कोल इंडियाचा आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) नफा वार्षिक आधारावर (YoY) 11% वाढून ₹10,839 कोटी झाला. एक वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ₹9,751 कोटी होता. कोल इंडियाने आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या एकत्रित महसुलात म्हणजेच उत्पन्नात वार्षिक आधारावर 5.75% वाढ झाली आहे….

Read More

पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून 15 वर्षाचा मुलगा ठार:एक महिला गंभीर जखमी, उपचारासाठी नांदेडला हलविले

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून एक १५ वर्षाचा मुलगा ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ता. २६ घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी येथील आनंद नागोराव जाधव (१५) व कमलबाई…

Read More

मोहोळ- वळसंग मार्गासाठी 740 कोटी मंजूर:आमदार सुभाष देशमुखांच्या 10 वर्षांच्या पाठपुराव्याला यश, दळणवळणाला मिळणार गती‎

सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणाऱ्या एनएच-४६५ अंतर्गत मोहोळ-बसवनगर (तेरा मैल)-वळसंग या ८१.३७ कि.मी. मार्गाच्या विकासासाठी ७४०.३८ कोटी रुपयांच्या निधीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी २०१४ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यावर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्कामोर्तब केले असून, त्यांच्या…

Read More