Headlines

हास्ययोग म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था:नवचैतन्य हास्ययोग परिवार गुरुपौर्णिमा सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘हास्ययोग’ म्हणजे जीवनातील आनंद आणि दुःख या दोन्ही परिस्थितीकडे समबुद्धीने पाहण्याची ‘स्थितप्रज्ञ अवस्था’ असल्याचे मत व्यक्त केले. नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि श्री सरस्वती कराड हॉस्पिटलतर्फे आयोजित गुरुपौर्णिमा – गुरु सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुण्यातील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला उपस्थित राहणार:पुण्यात 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे शहर जिल्हा मातंग समाज आणि साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ३१ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…

Read More

Savner Gas-Based Fertilizer Plant; GAIL & RCF Sign Agreement

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे १० हजार कोटी रुपयांचा गॅस-आधारित खत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ‘गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ (GAIL) आणि ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड’ (RCF) या दोन म . विशेष उद्देश कंपनी अंतर्गत साकारणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वार्षिक १.२७ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा युरिया निर्मिती कारखाना…

Read More

प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही:ॲग्रीगेटर कंपन्यांनी 1 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी; अन्यथा कठोर कारवाई – परिवहन मंत्री

राज्यातील ॲग्रीगेटर आधारित प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि नियमबद्ध करण्यासाठी राज्य शासनाने निश्चित केलेल्या ॲग्रीगेटर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात कार्यरत सर्व ॲग्रीगेटर संस्थांनी १ सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी करावी. १ सप्टेंबरनंतर विनानोंदणी अथवा नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲग्रीगेटर संस्थांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट…

Read More

कंगनाच्या 'गटर जनरेशन'च्या वक्तव्यावर भडकला सोनू सूद:म्हणाला- हे खूप लाजिरवाणे, विचारपूर्वक बोलले पाहिजे; युवकांमुळेच आपण स्टार बनतो

अभिनेता सोनू सूद यांनी देशातील विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांवर कंगना रणौतने केलेल्या टिप्पणीवर टीका केली आहे. अलीकडेच कंगनाने आंदोलन करणाऱ्या जेन-झी (Gen-Z) विद्यार्थ्यांना ‘जनरेशन गटर’ असे म्हटले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना सोनू सूद म्हणाला की, जर कंगनाने असे म्हटले असेल तर ते खूप लाजिरवाणे आहे. सोनू म्हणाला की, हेच तरुण कलाकारांना स्टार बनवतात…

Read More

'डबल द बस':संभाजीनगरच्या सक्षम सिटीबस सेवेसाठी नागरिकांच्या मतांचा कौल; ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचाचे विशेष अभियान

झपाट्याने विस्तारणाऱ्या आपल्या शहरात आज वाहतूक कोंडी, महागडा प्रवास आणि वाढते प्रदूषण या मोठ्या समस्या बनल्या आहेत. या सर्व समस्यांवर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे ‘सक्षम आणि सर्वसमावेशक शहर बस सेवा’. केंद्र सरकारच्या नियमानुसार शहरासाठी किमान 600 बसेसची गरज असताना, आज प्रत्यक्षात केवळ 100 बसेस उपलब्ध आहेत, ज्यातील अवघ्या 70 ते 80 बसेस रस्त्यावर धावतात. ही…

Read More

19 वर्षांनंतर कोलकात्यात परतल्यावर तस्लिमा म्हणाल्या-ही घरवापसी:आनंद आणि दुःख दोन्ही घेऊन परतले आहे, 1 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रम

निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन 19 वर्षांनंतर कोलकाता येथे परतल्या आहेत. त्या म्हणाल्या की, हे माझ्यासाठी माझ्या देशात परतण्यासारखे आहे. तस्लिमा 1 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात सहभागी होतील. यामध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि लेखक शीर्षेंदू मुखोपाध्याय यांच्याही सहभागी होण्याची शक्यता आहे. 2007 मध्ये शहर सोडावे लागले होते तस्लिमा 2007 नंतर प्रथमच कोलकाता येथे…

Read More

Chandrashekhar Bawankule Challenges Abhijeet Dipke Over BJP Threat Claims

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 40 दिवसांच्या आंदोलनानंतर घरी परतल्यावर भाजपवर केलेल्या आरोपांना राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याने जर त्यांना . अभिजीत दीपकेंनी नाव सांगावं, आम्ही कारवाई करू अभिजीत दीपके यांनी भाजपवर केलेल्या आरोपांचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे…

Read More

Tanaji Sawant Slams Vashi Tehsildar Over Crop Insurance Controversy

खरीप पीक विमा 2025च्या भरपाईत झालेली प्रचंड तफावत आणि मतदारसंघातील महसूल मंडळे विम्यातून वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी थेट वाशीच्या तहसीलदारांना फोन करून चांगलेच फैलावर घ . तानाजी सावंत तहसीलदारांवर का संतापले? शेजारच्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत पीक विमा मंजूर झाला…

Read More

2 शिफ्टमध्ये काम अन् सुट्ट्याही रद्द!:तुकाराम मुंढेंविरोधात 29 कर्मचाऱ्यांनी थोपटले दंड; अपुऱ्या मनुष्यबळाचा दावा, थेट मंत्र्यांकडे केली तक्रार

अन्न भेसळविरोधी धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विभागातील अंतर्गत वादामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वाढीव कामाचा ताण, दोन शिफ्टची…

Read More