Headlines

मनपाच्या पीपीपी रस्ते कामांवर प्रश्नचिन्ह:खर्चात दुप्पट तफावत, माजी विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांना दिले निवेदन; चौकशीची मागणी

पुणे मनपाच्या पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलअंतर्गत झालेल्या रस्ते बांधकामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, क्रेडिट नोटच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर रस्ते…

Read More

संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात सावे यांच्यासह 5 आमदार उतरणार:बँकेच्या माध्यमातून 1 लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क, सहकाराचे राजकारण

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक यावर्षी रंगतदार होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 138 शाखांच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि एक लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क होतो. यापूर्वी मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढवलेल्या भाजपने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा, विधानसभेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून हक्काची ‘व्होट बँक’ मिळते….

Read More

MP-Chhattisgarh Heatwave Alert; Rajasthan Cities Above 40°C

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, यूपी, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील अनेक शहरांमध्ये रविवारी तापमान ४२°C च्या वर पोहोचले. महाराष्ट्रातील अकोला आणि वर्ध्यात सर्वाधिक ४५°C तापमान नोंदवले गेले. हे दोन्ही शहर रविवारी देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. मध्य प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये पारा ४२°C च्या वर…

Read More

AAP Leader Baltej Pannu Attacks Amit Shah; Alleges Using Raghav Chadha for MP Poaching

Marathi News National AAP Leader Baltej Pannu Attacks Amit Shah; Alleges Using Raghav Chadha For MP Poaching चंदीगड3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राघव चड्ढा यांनी ‘आप’ सोडण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदारांसह मी भाजपमध्ये सामील होत आहे. संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ‘आप’…

Read More

आनंदाचे अश्रू आणि जुन्या आठवणी; घोटवीत 24 वर्षांनंतर भरली शाळा:पाचपुते विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात, माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला मदत‎

श्रीगोंदे4 तासांपूर्वी कॉपी लिंक तालुक्यातील घोटवी येथील तुळसाई पाचपुते माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९९-२००० या प्रथम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनंतर एकत्र येत ‘स्नेहमेळावा व कृतज्ञता सोहळा’ अत्यंत भावनिक वातावरणात साजरा केला. आयुष्याच्या धावपळीत विखुरलेले हे मित्र प Source link

Read More

सरकारकडून ओबीसींच्या हक्कांना नख:राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट – विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ओबीसींच्या हक्कांना नख लावल्याचा आरोप केला आहे. राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट महायुती सरकारने केला आहे. याद्वारे सरकारने ओबीसींच्या हक्कांनाच नख लावले आहे, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवडीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार…

Read More

मोदींचे सर्व पक्षांना पत्र; महिला आरक्षणावर समर्थन मागितले:खरगे यांचा आरोप- निवडणुकीच्या फायद्यासाठी सरकार विधेयक आणत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ला पाठिंबा मागितला. पंतप्रधानांनी लिहिले की, आता वेळ आली आहे की हा कायदा संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने लागू केला जावा. त्यांनी लिहिले की, 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिलांसाठी आरक्षणासह घेतल्या जाव्यात. महिलांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व देण्याची इच्छा…

Read More

डिझेल-पेट्रोल टंचाई विरोधात शेतकरी आक्रमक:क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

डिझेल व पेट्रोलची महागाई तसेच टंचाईच्या निषेधार्थ क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी ता. १९ गोरेगाव चौफुली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महागाई कमी करून इंधन मुबलक उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्हयात मागील १५ दिवसांपासून डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हयातील ८६ डिझेल पंपासाठी दोन लाख…

Read More

कांतारा मिमिक्री वाद:कर्नाटक उच्च न्यायालयाने रणवीर सिंहचे माफीपत्र स्वीकारले, 4 आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल

कांतारा चित्रपटात दाखवलेल्या देवतेला भूत म्हटल्याने कायदेशीर अडचणीत सापडलेल्या रणवीर सिंहला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अभिनेत्याचे माफीपत्र स्वीकारले आहे, मात्र अभिनेत्याने 4 आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागावी अशी अट ठेवली आहे. 25 एप्रिल रोजी रणवीर सिंगने प्रतिज्ञापत्रात माफीपत्राचा समावेश केला होता. तेव्हा न्यायालयाने यावर विचार करण्यासाठी वेळ…

Read More

राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला:मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार- मंत्री संजय शिरसाट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. महायुतीत कोणताही वाद निर्माण होईल अशी संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करेन. एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मला ‘सुनावले’ असा त्याचा अर्थ होत…

Read More