Headlines

एकात्मिक रोग व्यवस्थापनाने वाढणार कापसाचे उत्पादन:बऱ्हाणपुरात शेतकरी चर्चासत्र, कृषिकन्यांच्या शास्त्राधारित मार्गदर्शनाने शेतकरी समाधानी‎

सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बऱ्हाणपूर येथे शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. प्रा. गणपत चव्हाण यांच्या वस्तीवरील प्रांगणात “कापूस पिकातील एकात्मिक कीड व र . या चर्चासत्रात कपाशीवरील कीड व रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढीसाठी शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला. कीटकशास्त्र विभागाचे प्रा. सोमनाथ…

Read More

Class 12th result 90.14 percent; 5.86% increase; Girls win

गतवर्षीच्या तुलनेने यंदा बारावीचा निकाल ५.८६ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे नवा पॅटर्न राबवण्यात आला. प्रसंगी फौजदारी कार्यवाहीची तरतूद होती. त्यामुळे यंदा प्रामुख्याने यशस्वी होण्यासाठी अभ्यासा . प्रतिनिधी | अकोला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे रोजी…

Read More

विनायक पाटलांसह 25000 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश!:विरोधकांनी येऊन हा महासोहळा पाहावा, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सणसणीत टोला

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट मेळाव्यात एक लक्षवेधी पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल 25 हजार कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची राजकीय ताकद आता कैक पटींनी वाढली आहे. लातूरमध्ये…

Read More

भरधाव कारने दुचाकीला चिरडले, एकाचा मृत्यू:करमाळा- कोर्टी रस्त्यावरील भीषण अपघात‎

प्रवासात साधी चूक किंवा दुसऱ्याचा निष्काळजीपणा किती जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय देणारी घटना करमाळा तालुक्यात घडली. कोर्टी- करमाळा रस्त्यावरील वीट हद्दीत एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात उमरड येथील शेतकरी दत्तात्रय भीमराव बंडगर (वय ४६) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने उमरड परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि….

Read More

जयपूर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक बंदोबस्त:'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनासाठी पोलीस सतर्क

नीट पेपरफुटीविरोधात जयपूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झाला होता. या घटनेनंतर नागपुरात १६ जून रोजी होणाऱ्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. सोमवारी जयपूरमधील शहीद स्मारकावर आंदोलन सुरू असताना गर्दीतील काही तरुणांनी अभिजित दिपके यांच्यावर…

Read More

संभाजीनगरात लघुउद्योजकांचे 30 कोटी रुपयांचे 20 करार:राज्यातील 220 उद्योजक, 27 आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी घेतला सहभाग

छत्रपती संभाजीनगर शहरात लघु उद्योजकांसाठी आयोजित ५ व्या आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीटमध्ये ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे २० व्यावसायिक करार झाले. यामुळे शहरासह राज्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली झाली आहेत. केंद्र शासनाच्या रॅम्प योजनेंतर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि ईईपीसी इंडियातर्फे १६ व १७ जून रोजी या…

Read More

विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा मोठा विजय:काँग्रेसला धक्का, पोतदार, ब्राह्मणकर, पोटे पाटील विजयी

विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, नागपूर, अमरावती आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय संपादन केला. नागपूर मतदारसंघात भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. डॉ. पोतदार यांना ६८२ मते मिळाली, तर लोंढे…

Read More

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह:हजारो शिवभक्तांची उपस्थिती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडावर दाखल

“प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय…” च्या जयघोषात आज किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली असून, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा केला. दोन दिवसांचा ऐतिहासिक सोहळा शिवराज्याभिषेक दिनोत्सव उत्सव समिती आणि…

Read More

पुणे गुन्हेगारी वाढली:गृह खात्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे पोलिस महासंचालकांना निवेदन

पुणे शहर आणि उपनगरांमधील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे केली आहे. गृह खात्याने या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी, असे या शिष्टमंडळाने म्हटले. शुक्रवारी दाते यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात पुण्यातील महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, अमली पदार्थांची विक्री,…

Read More

पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट' आणि 'सरचार्ज' रद्द करा:दरात सवलत देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्या, जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आता या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीवरून सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा व्हॅट (VAT) आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात,…

Read More