Headlines

हैदराबादमध्ये हिंदू विद्यार्थ्याला कलमा वाचण्याचा गृहपाठ दिला:पालकांनी विरोध नोंदवला तेव्हा शिक्षिकेने माफी मागितली, VHP ने शाळेबाहेर निदर्शने केली

हैदराबादमधील एका खासगी शाळेत दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठात कलमा वाचायला सांगितल्याने वाद निर्माण झाला. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने संबंधित महिला शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकले. गुरुवारी हिंदू संघटनेच्या लोकांनी शाळेबाहेर निदर्शने केली. या प्रकरणी डीसीपी खरे किरण प्रभाकर यांनी गुरुवारी सांगितले की, हे शाळा आणि शिक्षण धोरण, या दोन्हीचे उल्लंघन आहे. बुधवारी शिक्षिकेने दुसऱ्या इयत्तेतील २५…

Read More

दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा:केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी; केजरीवाल म्हणाले- सोनम यांना देशाचे शिक्षणमंत्री बनवावे

दिल्ली उच्च न्यायालयाने जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे आणि त्याचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला त्यांच्या दररोज वैद्यकीय तपासण्या करण्याचे आणि गरज पडल्यास त्वरित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९वा दिवस…

Read More

इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटले:आदित्य ठाकरेंचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र; '100% शुद्ध पेट्रोलचा' पर्याय देण्याची मागणी

पेट्रोलमधील इथेनॉलच्या वाढत्या मिश्रणामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींवरून संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. युट्यूबर्स, सोशल मीडियावरील मिम्स आणि नेटीझन्सकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट केले जात असताना, आता या वादात राजकीय ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी…

Read More

कुंभकर्ण केवळ झोपत नव्हता, तो एक वैज्ञानिक होता- आनंदीबेन पटेल:प्रयागराजमध्ये म्हणाल्या- मुलांच्या यशामागे मातांचा खूप मोठा त्याग

प्रयागराजमध्ये राज्यपाल आनंदीबेन पटेल म्हणाल्या की, मुलांच्या यशामागे मातांचा त्याग, समर्पण आणि अथक परिश्रम दडलेला असतो. अनेक माता आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी वैयक्तिक इच्छा आणि करिअरचाही त्याग करतात. मूल झाल्यावर माता आपली नोकरी सोडतात, कारण त्यांना मुलांचे भविष्य सांभाळावे लागते. त्या म्हणाल्या की, एक आई सकाळी 4 वाजता सर्वात आधी उठते आणि रात्री सर्वात शेवटी…

Read More

अजितसृष्टीसाठी पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबवा:विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश, प्रकल्पाचा घेतला आढावा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबविण्यात यावी. मात्र, या जागेवरील रहिवाशांचे पुनर्वसन पूर्णपणे न्याय्य, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. आज विधान भवन येथील उपाध्यक्षांच्या दालनात…

Read More

Siya Goyal & Chetan Chaudhary Custody Extended

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि अत्यंत चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले . दरम्यान, पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपींच्या मोबाईल डेटा आणि वेब हिस्ट्रीमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून,…

Read More

टेक महिंद्राचा नफा 28% नी वाढून ₹1,465 कोटी:पहिल्या तिमाहीत महसूल 17.6% वाढला, कंपनीचे एकूण उत्पन्न ₹15,605 कोटी होते

टेक महिंद्राचा आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत एकत्रित नफा वार्षिक आधारावर (YoY) 28% वाढून ₹1,465 कोटी झाला. एक वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत (Q1FY26) कंपनीला ₹1,140 कोटींचा नफा झाला होता. आज (16 जुलै) रोजी कंपनीने पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले आहेत. निकालांपूर्वी टेक महिंद्राचा शेअर 1.13% वाढून 1,515 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात शेअर…

Read More

Sant Dnyaneshwar Palkhi First Ubhe Ringan In Satara

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असलेल्या जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पहिले ऐतिहासिक आणि भव्य ‘उभे रिंगण’ फलटण तालुक्यातील तरडगाव जवळील चांदोबाचा लिंब येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पा . लोणंद येथील दीड दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यामध्ये प्रवेश केला. कापडगाव येथील सरदेचा ओढा येथे फलटण…

Read More

'प्राचीन शास्त्रे किती खरी' यावर वादसभेचे आयोजन:भारतीय ज्ञानसंपदा मौखिक आणि लिखित स्वरूपात समृद्ध

‘प्राचीन शास्त्रे किती खरी’ या विषयावर पुणे येथे वादसभेचे आयोजन करण्यात आले. प्रसाद प्रकाशन आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी सभागृहात ही वादसभा पार पडली. या वादसभेत भारतीय ज्ञानसंपदेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी भारतीय ज्ञानसंपदा मौखिक आणि लिखित अशा दोन्ही…

Read More

12 गावांना सिंचन योजनेतून पाणी मिळणार:शासनाची मंजुरी, प्रहार जनशक्तीच्या पाठपुराव्याला यश

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून वगळण्यात आलेल्या १२ कोरडवाहू गावांना दिलासा मिळाला आहे. या गावांकरिता स्वतंत्र उपसा जलसिंचन योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे वऱ्हा मालधुर, धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा (बु.), शिवणगावसह एकूण १२ गावांतील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख यांनी या…

Read More