Ashish Jaiswal Statement on NEET Protest Controversy
नीट (NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आंदोलन, राज्यातील प्रस्तावित एमआयडीसी, सोयाबीन बियाणे तक्रारी आणि इतर विविध मुद्द्यांवर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही घटक जाणीवपूर्वक व्यवस . नीट परीक्षेबाबत बोलताना जयस्वाल म्हणाले की, सरकारविरोधात विनाकारण अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसदेसारख्या सर्वोच्च आणि पवित्र सभागृहात बॅरिकेड तोडून घुसणे हा…