Headlines

फ्लॉपची भीती, अक्षयने घेतला भोजपुरीचा आधार:अश्लील गाण्याचे बोल- 'रगडके नहला देब साबुन से', अशाच गाण्यामुळे नोरा-संजय अडकले

‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटातील ‘घिस घिस घिस’ हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. हे एक भोजपुरी गाणे आहे, ज्यात अक्षय कुमार भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहसोबत अश्लील आणि दुहेरी अर्थाच्या गीतांवर थिरकताना दिसत आहे. अर्थात, सतत फ्लॉप चित्रपट देणारा अक्षय कुमार आता या नवीन रणनीतीसह भोजपुरी प्रेक्षकांना लक्ष्य करत भोजपुरी कलाकारांचा आधार घेत आहेत. अक्षय…

Read More

महाराणी सईबाई म्हणजे स्वराज्यास लाभलेली प्रेमळ सावली- निर्मळ:शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन‎

सतराव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचा विवाह म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची महत्त्वपूर्ण राजकीय आणि सामाजिक पायाभरणी होती. महाराणी सईबाई निंबाळकर म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्याला लाभलेल्या एक प्रेमळ आणि खंबीर सावली होत्या असे प्रतिपादन बबनराव निर्मळ यांनी केले. पुणे येथील ऐतिहासिक लाल महालामध्ये १६ मे १६४० रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि…

Read More

आरक्षणातील निर्णयामुळे गुणवंत मागासवर्गीयांच्या संधीवर घाला:वंचित बहुजन युवा आघाडीने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे पाठवली तक्रार‎

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारने आता ‘गुणवत्ता’ आणि “सवलत’ यांची सीमारेषा स्पष्ट केल्यानंतर या निर्णयाचे शुक्रवारी पडसाद उमटण्यास प्रारंभ झाला. मंत्रिमंडळाने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत घेतलेला नवा न . नव्या निर्णयानुसार, ज्या उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवात आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता गुणवत्तेच्या जोरावर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही….

Read More

बिहारमधील सासाराममध्ये ट्रेनच्या जनरल डब्याला आग:सर्व प्रवासी सुरक्षित; काल त्रिवेंद्रम-दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागली होती

बिहारमधील सासाराममध्ये भभुआ-सासाराम-पाटणा इंटरसिटी एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 53212) मध्ये सोमवारी अचानक आग लागली. आग ट्रेनच्या जनरल बोगी D3 मध्ये लागली होती. त्यानंतर बोगीमधून धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्या. घटनेच्या वेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती. आग लागताच प्रवाशांमध्ये पळापळ सुरू झाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी घाईघाईने ट्रेनमधून उतरू लागले. अनेक प्रवाशांनी आपले सामान सोडून प्लॅटफॉर्मकडे…

Read More

माणसे बदलल्याने पक्ष मजबूत होणार नाही:विचारांतील बदलामुळेच शिवसेनेवर मरणअवकळा, रावसाहेब दानवेंची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत फेरबदलांच्या हालचाली सुरू असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर लवकरच ‘कार्याध्यक्ष’ पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य नेतृत्व बदलावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. “केवळ माणसं बदलून पक्ष वाढत नसतो, तुम्ही विचारांना मुठमाती दिली…

Read More

तीन कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करा:आमदारांकडून निर्देश, खते, बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी नियोजन करण्याचे आवाहन‎

जायकवाडी, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे पैठण तालुक्यात वर्षभर पाणीसाठा राहतो. बागायत शेती सुरू राहते. खतांची मागणी सातत्याने वाढते. शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने आतापासून काटेकोर नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार विलास भुमरे यांनी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात खरीप हंगाम नियोजन बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तसेच ३ कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा…

Read More

वादळ-पावसात ताजमहालाचे दगड तुटून पडत आहेत:भिंतींना तडे, रॉयल गेटचीही दुर्दशा; माजी इंचार्ज म्हणाले- आता ASI ठेकेदारांच्या भरवशावर

ताजमहालला सुमारे 373 वर्षे झाली आहेत. जगातील सर्वात सुंदर इमारतींपैकी एक असलेल्या या स्मारकाच्या रॉयल गेट (शाही दरवाजा) च्या दगडांना आता तडा पडण्यास सुरुवात झाली आहे. दरवाजाच्या भिंतींना अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. काही दगड त्यांच्या जागेवरून सरकले आहेत. शाही गेट आता वादळ आणि पाऊसही सहन करू शकत नाहीये. गेल्या महिन्यात वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे…

Read More

भारताची 65 टक्के लोकसंख्या 27 वर्षांखालील:शिक्षण, कौशल्य विकासच भविष्याची गुरुकिल्ली: कौस्तुभ धवसे

भारताची 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 27 वर्षांखालील आहे. या निर्णायक टप्प्यावर शिक्षण, कौशल्य विकास आणि योग्य धोरणे भारताच्या आर्थिक व जागतिक भविष्याला दिशा देतील, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक आणि धोरण विभागाचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी म्हटले आहे. 2029 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाचा उल्लेख करत, आज घेतलेले निर्णय भविष्यातील सक्षम मनुष्यबळ घडवण्यासाठी…

Read More

इम्तियाज यांच्यासह तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल:कचरा हस्तांतरण केंद्रावरील काम रोखणे भोवले

एन-१२ भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर काम थांबवल्याच्या कारणावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर अब्दुल साजीद आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मनपा मार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या वेस्टर्न इमर्जनरी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी विशाल विलासराव कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या…

Read More

विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल:ठाणे ते नागपूरपर्यंत रंगणार मोठा राजकीय रणसंग्राम; निवडणुकीत कोणाची बाजी?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतीमान झाली आहे. यासोबतच, विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार असल्याने त्या जागांसाठीही पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात…

Read More