Headlines

शिंदेफळ येथे आगीत दोन घरे भस्मसात:लाखोंचे नुकसान, हळद विक्रीतून आलेले पैसेही जळाले; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय

सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे दोन घरांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य, शेतीमाल तसेच हळदी विक्री करून आलेले रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी ता. ५ दुपारी घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथील विनोद लोणकर हे कुटुंबियांसह शेतात कामाला…

Read More

कात्रज हादरले!:सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; सासरा अन् दिराविरुद्ध गुन्हा दाखल

कात्रज परिसरात छळाला कंटाळून एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या सासऱ्यासह दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महिलेने अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र…

Read More

Indian Boxers Meenakshi & Jasmine World No. 1

Marathi News National Indian Boxers Meenakshi & Jasmine World No. 1 | Economist Neelkanth World Bank ED 27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. नीलकंठ मिश्रा वर्ल्ड बँकेचे कार्यकारी संचालक बनले 5 जून रोजी भारताचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ नीलकंठ मिश्रा वर्ल्ड बँकेत भारताचे नवीन…

Read More

'राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते':नूमवी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात विवेक सावंत यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या हस्ते नू.म. वि. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यावसायिक विठ्ठल मणियार आणि ज्येष्ठ उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना सावंत यांनी ‘राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते’ असे मत व्यक्त केले. सावंत म्हणाले की, आयुष्याच्या वाटचालीतील विद्यार्थी दशा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात पालक आणि गुरूजनांकडून…

Read More

सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी तरी त्यांना वाचलंय का?:सावरकरांची प्रतिमा वापरुन तेढ पसरवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंनी टोचले कान

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर बोचरी टीका केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सावरकरांच्या विचारांचा केवळ राजकीय वापर करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. सावरकरांचे हिंदुत्त्व, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि तर्कशुद्ध विचारांचा दाखला देत, “आज जे सावरकरांचा उदोउदो…

Read More

नागपुरात महिला केंद्रांमुळे वार्षिक ६९० टन कार्बन घट:कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा फायदा, नवीन अहवालाचा निष्कर्ष

नागपूर शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्थानिक पातळीवरील कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा दिलासा मिळत आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका नवीन अहवालानुसार, शहरातील केवळ चार सुका कचरा संकलन केंद्रांमुळे दरवर्षी कार्बनडायऑक्साइडच्या उत्सर्जनात तब्बल ६९० टनांची घट होत असल्याचे समोर आले आहे….

Read More

'सर्व्हिसायटिस' वंध्यत्वाचे कारण ठरू शकतो:महिलांनी सर्व्हिक्सच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, तज्ज्ञांचा इशारा

महिलांच्या आरोग्यामध्ये गर्भाशयाचे मुख म्हणजेच ‘सर्व्हिक्स’ अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा असामान्य स्त्राव, अनियमित रक्तस्त्राव किंवा ओटीपोटात होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. हे दुर्लक्ष ‘सर्व्हिसायटिस’ सारख्या गंभीर आजाराचे निमंत्रण ठरू शकते, असा इशारा प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत यांनी दिला आहे. ‘सर्व्हिसायटिस’ म्हणजे काय? सर्व्हिक्स हा योनीमार्गाला गर्भाशयाशी जोडणारा भाग आहे. या…

Read More

सुप्रिया सुळे 2 तास अडकल्या वाहतूक कोंडीत:मुंबई – पुणे महामार्गावर लोणावळा घाटात ट्रॅफिक जाम; VIDEO द्वारे कथन केला अनुभव

आज मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे विकेंड साजरा करण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही या कोंडीचा फटका बसला आहे. त्या 2 तासांपासून या कोंडीत अडकल्यात. त्यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या कोंडीची व्यथा बोलून…

Read More

राजकारण तापले:राज्यामध्ये अमराठी रिक्षाचालकांना साहित्यिक देणार आता मराठीचे धडे, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी अनिवार्य

महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आता मराठी भाषेचा डंका वाजणार आहे. १ मेपासून रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर आणि ई-बाइक चालवणाऱ्या अमराठी चालकांना आता प्रवाशांशी मराठीतच संवाद साधावा लागणार आहे. विशेष म्हणजे ही भाषा शिकवण्यासाठी राज्यातील दिग्गज साहित्यिक आणि संस्थांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच चालकांसाठी खास मराठी कार्यशाळा सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली….

Read More

काळा कोट घालून कोलकाता HCत पोहोचल्या ममता:निवडणूक हिंसेशी संबंधित प्रकरणात बाजू मांडली; बाहेर पडल्यावर आत्या चोर-भाचा चोर अशा घोषणा

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पुन्हा एकदा काळा कोट घालून न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी पोहोचल्या. ममता गुरुवारी कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुजॉय पाल यांच्यासमोर हजर झाल्या. हे प्रकरण अलीकडील राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर झालेल्या निवडणूक हिंसाचाराशी संबंधित जनहित याचिकेचे होते. सुनावणीदरम्यान ममतांनी न्यायालयाला सांगितले की, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर…

Read More