Headlines

Mumbai Yuvak Congress Protest Outside Dada Bhuses Bungalow; Paper Chor Gaddi Chhod

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आता कमालीचे तापले आहे. या परीक्षा घोटाळ्याचे तीव्र पडसाद आज मुंबईत उमटले. मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने थेट शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आ . मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज सकाळी अचानक मंत्रालय आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय…

Read More

भोंदू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी:सरकारी वकिलावर भोंदूबाबाचे वकील पडले भारी, सुनावणीवेळी कोर्टात काय घडले?

महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी घेरलेला भोंदू बाबा अशोक खरात याला आज न्यायालयाने दिलासा दिला आहे. तपास यंत्रणेने ८ व्या गुन्ह्यात खरातच्या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, आरोपीच्या वकिलांचा आक्रमक युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती बी. एन. ईचपुराणी यांनी त्याला १२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे. खरातचा रवानगी आता पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन…

Read More

सियाचा चेतनसोबतचा नवीन VIDEO आला समोर:क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते; केतनच्या कुटुंबीयांनी कॅन्डल मार्च काढला

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात आरोपी सिया गोयल तिचा प्रियकर चेतन चौधरीसोबत महाराष्ट्र क्रिकेट लीगचा सामना पाहताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये कॅन्डल मार्च काढला. यावेळी त्यांनी केतनला…

Read More

Indias Operation Amistad for Venezuela Earthquake Victims; June 27 Current Affairs

Marathi News National Indias Operation Amistad For Venezuela Earthquake Victims; June 27 Current Affairs 3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. ज्येष्ठ IPS अधिकारी महेश दीक्षित इंटेलिजेंस ब्युरोचे संचालक असतील 25 जून रोजी केंद्र सरकारने आयपीएस अधिकारी महेश दीक्षित यांची इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक…

Read More

काही लोक माझा पाठलाग करतायत, प्लीज मदत करा!:अविनाश जाधवांना भेटून युट्यूबर प्रसाद वेदपाठकने मांडली आपबिती, प्रसादच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी- जाधव

मुंबईतील घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये जैन साध्वींसाठी रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता थेट मनसेच्या दरबारी पोहोचला आहे. या मुद्द्यावर समाजमाध्यमांवर आवाज उठवणारा युट्यूबर प्रसाद वेदपाठक याने मनसेचे बडे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रसादने आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला असून, काही अज्ञात व्यक्ती आपला सतत पाठलाग करत असल्याचे…

Read More

शहरातील इंधनाचा 20 टक्के पुरवठा बाधित; पेट्रोल-डिझेलची रेशनिंग सुरू:जिल्ह्यातील शेकडो पेट्रोलपंपांना मनमाडमधून आणावे लागतेय इंधन‎

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्रमार्गे होणारा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) पुरवठा कमालीचा विस्कळीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींची थेट झळ आता बसू लागली आहे. पेट्रोल पंपांना होणारा पुरवठा सुमारे २० टक् . पुरवठा घटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप कोरडे पडले असून ते बंद ठेवावे लागत आहेत. शहरात २० तर जिल्ह्यात सुमारे १२५…

Read More

सोनईत एसटीच्या फलाटावर चक्क अवैध वाहनांचा वावर:ग्रामस्थ अन् विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप, नगरपर्यंत शटल बससेवेची मागणी‎

सोनई, शिंगणापूर, घोडेगाव ते अहिल्यानगर या मार्गावरील बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी सोनई व परिसरातील ग्रामस्थांनी नेवासा आगार व्यवस्थापकांकडे केली. मात्र, चालक, वाहक आणि गाड्यांच्या तुटवड्याचे रडगाणे पुढे करत महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी या मार्गावर बस सुरू करण्यास तूर्तास नकार दिला आहे. तर बसस्थानकातील फलाटावर अवैध खासगी वाहने प्रवासी…

Read More

हरिनाम स्मरणातूनच जीवनाचे सार्थक:ठाणगावातील श्री स्वामी चरित्र संगीतमय चरित्रकथेत संतोष जाधव यांचे निरुपण‎

एकच धर्म मानव धर्म आणि एकच जात मानव जात आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, तर अधर्माला स्थानच उरणार नाही. आदर्श जीवन जगल्यास दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नाही, असे प्रतिपादन संतोष जाधव यांनी केले. ठाणगाव (ता. सिन्नर) येथील श्री स्व . मराठी अस्मिता आणि हिंदू संस्कृती जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबव्यवस्थेतील…

Read More

वेरूळचा विकास म्हणजे स्वच्छता व पुनर्वसन:जिल्हाधिकारी विनय गौडा यांची ग्वाही; पिंपरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट

जगप्रसिद्ध वेरूळ येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विकास म्हणजे केवळ मोठमोठ्या इमारती व लक्झरी घरे नव्हे, तर स्वच्छ परिसर, शुद्ध वातावरण आणि मन प्रसन्न करणारे शहर म्हणजे खरा विकास होय, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज वेरूळ येथे मांडली. नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी गौडा यांनी वेरूळला भेट देऊन स्थानिक दुकानदारांसोबत बैठक घेतली….

Read More

‘ऑपरेशन सिंदूर हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार',

प्रतिनिधी | अहिल्यानगर स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर राष्ट्ररक्षण, विज्ञाननिष्ठता आणि भारताच्या आधुनिक युद्धनीतीचा दूरदृष्टीने विचार करणारे युगपुरुष होते. त्यांनी मांडलेले ‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हे विचार आजच्या सशक्त आणि शस्त्रसज्ज भारताच्या रूपाने प्रत्यक्षात साकार होत आहेत. भारताने अलीकडे यशस्वीरित्या पार पडलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार आहे, असे प्रतिपादन…

Read More