Headlines

India: Zero Customs Duty On Petrochemical Imports Extended Till July 15

Marathi News Business India: Zero Customs Duty On Petrochemical Imports Extended Till July 15 | Supply Chain Relief नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारने 30 जून रोजी सुमारे 40 आवश्यक पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या आयातीवरील शून्य सीमाशुल्क 15 दिवसांसाठी वाढवले ​​आहे. आता ही सवलत 15 जुलैपर्यंत लागू राहील. पश्चिम आशियातील सध्याच्या संघर्षामुळे आणि इराण युद्धामुळे जागतिक पुरवठा…

Read More

NCP Claims CM Seat; Sunetra Pawars Name Forwarded

राज्यातील मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रिपदावर थेट दावा करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र . ‘महायुतीत राष्ट्रवादीलाही संधी मिळावी’ मोरे यांनी म्हटले की, महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष असून त्यांचे केंद्रीय नेतृत्व समंजस आहे. महायुतीमध्ये पहिल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे…

Read More

तीन कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करा:आमदारांकडून निर्देश, खते, बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी नियोजन करण्याचे आवाहन‎

जायकवाडी, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे पैठण तालुक्यात वर्षभर पाणीसाठा राहतो. बागायत शेती सुरू राहते. खतांची मागणी सातत्याने वाढते. शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने आतापासून काटेकोर नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार विलास भुमरे यांनी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात खरीप हंगाम नियोजन बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तसेच ३ कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा…

Read More

यंदा 'सरासरीपेक्षा कमी' पावसाची शक्यता:भारतीय हवामान विभागाने जारी केला पहिला अधिकृत अंदाज, मे महिन्यात दुसरा अंदाज जाहीर होणार

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसह संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे प्रमाण ‘सामान्य पेक्षा कमी’ या श्रेणीत येते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा…

Read More

मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा:लग्नसराई अन् शेतीच्या पेरणीपूर्व कामांना फटका, अंबादास दानवे यांची 'आरबीआय'कडे धाव

छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील बँकिंग क्षेत्रात सध्या ५०० रुपयांच्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे बँकांमधून रोख रक्कम काढण्यावर मोठ्या मर्यादा येत असून, ऐन लग्नसराई आणि शेतीच्या मशागतीच्या काळात सामान्य नागरिक आणि बळीराजा पुरता अडचणीत सापडला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI)…

Read More

25 वर्षांनंतरही सोयाबीन पिकाला सक्षम पर्याय मिळेना:मका, तुरीचे क्षेत्र वाढणार, खरीप पेरणीपूर्वीच अमरावतीच्या बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर‎

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचीही स्थिती काहीशी अशीच आहे. परिणामी, यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत . जिल्ह्यात गेल्या २५ ते २६ वर्षांपासून खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशी हीच दोन पिके घेतली जात आहेत. या…

Read More

लग्नात पाहुण्यांना फेट्यांऐवजी ज्ञानाची शिदोरी‎:सोनोशीच्या गिते अन् खंबाळे येथील आंधळे परिवाराकडून 700 पाहुण्यांना पुस्तकांचे वाटप‎

लग्नसमारंभ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधले जाणारे फेटे, बडेजाव.. मात्र, या परंपरेला फाटा देत खंबाळे (ता. सिन्नर) येथील आंधळे व सोनोशी (ता. संगमनेर) येथील गिते परिवाराने एका अनोख्या उपक्रमातून समाजासमोर नवा आदर्श ठेवला . सोनोशी येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गिते यांचे चिरंजीव बाळासाहेब व अनिल आंधळे यांची कन्या शुभांगी यांचा विवाह सोहळा…

Read More

प्रमोद पोकळे यांची राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी निवड:अमरावतीचे प्रतिनिधित्व करणार, १६-१७ मे रोजी नागपूरमध्ये स्पर्धा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेसाठी येथील हरहुन्नरी कलाकार प्रमोद पोकळे यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा १६ व १७ मे रोजी नागपूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रामटेक येथे होणार आहे. या निवडीसाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये स्थानिक छाबडा प्लॉट येथील ललित कला भवन येथे गटस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत प्रमोद…

Read More

मुख्यमंत्री आमच्या मागण्यांवर सकारात्मक ते प्रयत्न करतायत:…तर सरकारविरोधात लढायला पुन्हा मैदानात उतरणार, मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेणार असे आम्हाला प्रशासनाने सांगितले होते. त्या संदर्भात माहिती मागवण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या तरी कामे होऊ लागले आहेत. आता ते दमतील असे वाटत नाही ते काम करतीलच. काही जणांच्या घरात एकाला प्रमाणपत्र दिले दुसऱ्याला नाही हा विषय आम्ही प्रशासनाला सांगितले. काही जणांकडे पुरावे नाही,…

Read More

लोककलावंतांच्या मानधनात वाढ करा- दशरथ धुमाळ:अधिवेशनात मागण्या मांडण्याची आ. जगताप यांना विनंती‎

हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ धुमाळ यांनी लोककलावंतांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील लोककलावंतांच्या मागण्या आमदारांनी मांडाव्यात, अशी विनंती धुमाळ यांनी यावेळी केली. पारंपरिक लोककलावंतांची निवड इष्टांक ५०० पाचशे करावा अशी मागणी या…

Read More