Headlines

Rishi Kapoor Interesting Facts; Amitabh Bachchan – Dimple Kapadia Affair

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक ३० एप्रिल २०२० आजपासून ६ वर्षांपूर्वी सकाळी बातमी आली की ऋषी कपूर आता नाहीत. काही दिवसांपूर्वीपर्यंत ते गंभीर अवस्थेत असूनही हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना हसवत होते, तर कधी गाणी ऐकवत होते. दैनिक भास्करशी बोलताना ऋषी कपूर यांची एकुलती एक मुलगी रिद्धिमा म्हणते, ‘सर्व काही अचानक घडले, तो खूप भयानक दिवस होता. अचानक एक…

Read More

सहा वारस असताना केवळ दोघांच्या नावे केले बक्षीसपत्र:सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण‎

प्रतिनिधी | सिल्लोड तीन मुलगे, तीन मुली असे ६ वारस असताना एक मुलगा, एक मुलगी यांच्या नावे ७० गुंठे जमिनीचे बेकायदा बक्षीसपत्र करून फेरफार घेतल्याचा आरोप आहे. हे बक्षीसपत्र व फेरफार रद्द करावा, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवार (२८ एप्रिल) दुपारी ११ वाजेपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शिंदेफळ येथील कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला…

Read More

संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख दूर होऊन स्थैर्य मिळते- राधेश्याम महाराज:आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा‎

प्रतिनिधी | आनवा कलियुगात मनुष्याला शांती आणि समाधान मिळवायचे असेल, तर संतांचा आश्रय घेणे अत्यावश्यक आहे. संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख, ताणतणाव आणि अहंकार दूर होऊन मनाला स्थैर्य लाभते, असे राधेश्याम महाराज चातुर्मास्ये यांनी सांगितले. भोकरदन तालुक्यातील ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात कीर्तनसेवा संपन्न झाली….

Read More

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर चालत्या गाडीला आग, 5 जण जिवंत जळाले:गाडीतून फक्त कोळशासारखी हाडे सापडली, सर्वजण मध्य प्रदेशचे रहिवासी

अलवरमधील मौजपूर येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर धावत्या कारला आग लागली. या अपघातात 5 लोक जिवंत जळाले. कार चालकाने आग लागताच बाहेर उडी मारली. त्याची प्रकृती गंभीर आहे. माहितीनुसार, कारमधील प्रवासी मध्य प्रदेशातील श्योपूरचे रहिवासी होते. ते वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन श्योपूरला परत येत होते. पोलिसांना शंका आहे की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. हा अपघात बुधवारी…

Read More

देवी दाक्षायणीच्या चरणी २५ लाखांची देणगी; सोन्या-चांदीचे दागिनेही दान:यात्रोत्सवादरम्यान देवीचे दर्शन घेत भाविकांनी मनोभावे वाहिली मोठी देणगी‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लासूरगावातील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाची नुकतीच सांगता झाली. यात्रेला आलेल्या भाविकांनी मंदिराच्या दोन्ही दानपेटीत टाकलेली देणगी तसेच सोन्या-चांदीच्या वाहिक वस्तूंची मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सकाळी दहा वाजता तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या उपस्थितीत तब्बल १६ तास मंदिर प्रशासनाकडून इनकॅमेरा मोजदाद करण्यात…

Read More

विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी घाटनांद्रा परिसरात जि.प. शाळेच्या गुरुजींची धडपड:विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढीचा ध्यास; जिल्हापरिषदेचा शिक्षक आपल्या दारी उपक्रम‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा सध्याच्या काळात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शाळेतील घटती पटसंख्या ही शिक्षण क्षेत्रासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांनी एक अनोखा पुढाकार हाती घेत ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक उन्हाची तिव्रता असतानाही गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पालकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांना शाळेत…

Read More

IMD Weather Heatwave Update; Rajasthan MP Loo Alert Photos

Marathi News National IMD Weather Heatwave Update; Rajasthan MP Loo Alert Photos | Odisha CG Delhi Temperature नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गेल्या २४ तासांत देशात विविध हवामान दिसून आले. उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये अनेक ठिकाणी तापमान ४० ते ४६°C दरम्यान होते. तथापि, वादळ आणि हलक्या पावसामुळे अनेक भागांमध्ये तापमान २ ते ३°C पर्यंत…

Read More

तलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी:तित्तरखेडा येथील पथकाने लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले

तलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी:तित्तरखेडा येथील पथकाने लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले Source link

Read More

आंबेडकर जयंती- आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे 17 जणांवर गुन्हे:मिरवणुकीत यंदा सर्वाधिक 132.4 डेसिबल आवाजाची नोंद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजेचे नियम उल्लंघनप्रकरणी अखेर १४ दिवसांनी १७ जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात व्यापारी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ६५ डेसिबलची असताना त्याहून जवळपास दुप्पट १३२.४ डेसिबलची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश मंडळांचा आवाज हा १०० डेसिबलच्या पार गेल्याच्या नोंदी पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. १४ एप्रिल…

Read More

नातीच्या लग्नाच्या दिवशीच आजोबांचा‎मृत्यू, दुःख बाजूला ठेवून वधूची पाठवणी‎:सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील हृदयद्रावक घटना‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा आनंद आणि उत्साहाने भरलेल्या लग्नसोहळ्याला अचानक दु:खाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना घाटनांद्रा येथे मंगळवारी घडली. येथील माधवराव रामदास तायडे यांची कन्या गायत्री हिचा विवाह मंगळवारी (२८ एप्रिल) ठरलेल्या मुहूर्तावर सायंकाळी पार पडला. मात्र याच दिवशी तिचे आजोबा रामदास तायडे (७७ ) यांचे निधन झाल्याने संपूर्ण तायडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रामदास श्रीपत…

Read More