Headlines

महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनणे काळाची गरज:प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांचे मत‎

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसवण्यासाठी आणि स्वसंरक्षण करण्यासाठी महिलांना दुर्गा बनणे काळाची गरज आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, भ्रमणध्वनीच्या अति वापरापासून स्वतः आणि आपल्या पाल्यांना देखील दूर ठेवा. अनोळखी व्यक्तीला सामाजिक माध्यमांवर मित्र बनवू नका, असे आवाहन सुप्रसिद्ध प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख…

Read More

जयपूर-भोपाळसह 19 शहरांमध्ये हीट ॲक्शन प्लॅन अपूर्ण:20 शहरांमध्ये फक्त अहमदाबादमध्ये लागू; 2025 मध्ये 40 हजार प्रकरणे, 110 मृत्यू

शहरांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी तयार केलेला हीट ॲक्शन प्लॅन बहुतेक शहरांमध्ये पाणपोई लावणे, सल्लागार सूचना जारी करणे आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यापुरता मर्यादित आहे. 2016 मध्ये सरकारने पहिल्या टप्प्यात दिल्ली, अहमदाबाद, इंदूर, भोपाळ, जयपूर आणि चेन्नईसह 20 शहरांसाठी ही योजना सुरू केली होती. उष्णतेच्या लाटेचा (लू) प्रभाव कमी करणे आणि उन्हाळ्यात सामान्य कामकाज सुरू ठेवणे हा…

Read More

कुमकुमची आंतरराष्ट्रीयस्तरावर सुवर्ण झेप:वर्ल्ड आर्चरी स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने वाजवला डंका‎

चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण विजेत्या महिला संघात येथील मणीबाई गुजराती हायस्कुलच्या कुमकुम अनिल मोहोडचाही समावेश आहे. कुमकुमच्या या उल्लेखनीय यशामुळे अमरावती शहरासह शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमकुम मोहोड ही मणीबाई गुजराती हायस्कूल आणि जुनियर…

Read More

10 कोटीतून ‘हत्ती तलावा’ला येणार नयनरम्य पर्यटन केंद्राचे रूपडं:संगीतमय कारंजे, बोटिंग, स्वच्छता आणि नयनरम्य उद्यानामुळे अक्कलकोटच्या वैभवात पडणार भर‎

. अक्कलकोट संस्थानाच्या काळातील हत्तीखाना व तलावाचे ऐतिहासिक महत्त्व पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अक्कलकोटमधील ऐतिहासिक हत्ती तलावाच्या मजबुतीकरण आणि सुशोभीकरणासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, ज्यामुळे हे स्थळ आकर्षक पर्यटन केंद्र बनेल. या प्रकल्पात संगीत कारंजे, स्वच्छता आणि परिसराचा विकास या कामांचा समावेश आहे. अक्कलकोटकरांच्या आणि स्वामीभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ऐतिहासिक…

Read More

करमाळ्यात पारंपरिक मिरवणुकीत मावळ्यांचा सहभाग ठरला लक्षवेधी:तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी‎

करमाळा शहर व तालुका उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. स्वराज्याचा विस्तार करत स्वाभिमान जपणाऱ्या योद्ध्याला अभिवादन करण्यासाठी करमाळकरांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. . सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण जयंतीचे औचित्य साधून सकाळी पारंपरिक विधी व पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवसभर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे…

Read More

त्रिवेंद्रम-दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या B-1 डब्याला लागली आग:गार्डने लोको पायलटला माहिती दिली, 15 मिनिटांत 68 प्रवाशांना बाहेर काढले; सर्व सुरक्षित

कोटा मंडळात त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (12431) च्या एसी कोचला आग लागली. हा अपघात रविवारी सकाळी सुमारे 5.15 वाजता कोटा मंडळातील लूणीरीछा-विक्रमगड आलोट (मध्य प्रदेश) स्थानकांदरम्यान झाला. आग ट्रेनच्या कोच क्रमांक B-1 मध्ये लागली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कोटा जंक्शनवर हूटर वाजू लागले. मदत आणि बचाव पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ…

Read More

अक्कलकोट येथे श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेला झाली सुरुवात:पारंपरिक ढोल-ताशांचा कडकडाट, हलगीच्या कडक आवाजात मिरवणूक‎

‘श्री चौडेश्वरी माता की जय’ च्या जयजयकाराने व पारंपरिक पद्धतीने ढोल- ताशांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही येथील ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीच्या तीन दिवसीय यात्रा महोत्सवास शनिवारी प्रारंभ झाला. हा यात्रोत्सव श्री ष.ब्र. जयग . चतुर्दशीनिमित्त सकाळी कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी मंदिर ते श्री शांतलिंगेश्वर हिरेमठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मुख्य मंदिरात सुहासिनींना अत्यंत…

Read More

“पडावं स्वतःच्या प्रेमात अन् पाहावं देवानं काय दिलंय…’:अनघा तांबोळींच्या काव्याने रंगले वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प‎

“साहित्य, कथा, कादंबरी आणि काव्य हे दुसरं काही नसून आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा आणि समाजमनाचा आरसा असते,” असा सूर वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पातून उमटला. “कविता ऐकताना माणूस त्यात पूर्णपणे हरवून जातो; त्यातील आनंद, दुःख, प्रेम आणि . केवळ कौतुक आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कवयित्री तांबोळी यांनी त्यांच्या रचनांमधून आजच्या सामाजिक वास्तवातील विदारकता आणि मध्यमवर्गीयांचे…

Read More

कुर्डुवाडी नगरपालिकेवर ‘हलगी मोर्चा’:दलित वस्तीत विकासकामे रखडल्याने रिपाइं (आ) कडून निदर्शने‎

दलित वस्तीमधील विकासकामे रखडल्याच्या निषेधार्थ रिपाइं (आठवले) गटाच्या वतीने कुर्डुवाडी नगरपालिकेवर ‘हलगी मोर्चा’ काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. रिपाइं (आ) माढा तालुका युवाध्यक्ष आकाश जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र, नगरपालिकेत निवेदन स्वीकारण्यासाठी सक्षम अधिकारी हजर नसल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त करत आपला मोर्चा पोलिस ठाण्याकडे वळवला. ​ ​कुर्डुवाडी शहरातील दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सोयी-…

Read More

भाडेकरूने घरमालकाकडून पत्नी-मुलीवर बलात्कार करवला:₹2000 भाडे देऊ शकत नव्हता; आजोबांनी तक्रार दाखल केली, 2 आरोपींना अटक

गुजरातच्या मोरबीमध्ये, भाडे देऊ न शकल्याने एका भाडेकरूने घरमालकाला आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची परवानगी दिली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी भाडेकरू आणि घरमालकाला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, हे कुटुंब सुमारे सहा महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात मोरबीला आले होते. त्यांनी महिन्याला २,००० रुपये भाड्याने घर घेतले होते. आर्थिक अडचणींमुळे हे कुटुंब नियमितपणे भाडे देऊ…

Read More