Headlines

‘महाराजस्व’ मधून प्रलंबित दाखल्यांचे वाटप‎:पंढरपूर, मंगळवेढा, वैराग, नाझरे महसूल मंडळ विभागात‘महाराजस्व’च्या माध्यमातून सेवेत गतीमानता‎

शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान २०२६’ अंतर्गत वैराग येथे शुक्रवारी विशेष शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी सोलापूर य . या शिबिरास वैराग मंडळातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी महसूल विभागाच्या विविध सेवा, प्रमाणपत्रे, नोंदी…

Read More

दुहेरी मार्गावरून 1 जूनपासून प्रथमच 110किमीच्या वेगाने धावणार 27 रेल्वे:30 मे ला विसापूर ते सारोळादरम्यान होणार शेवटची चाचणी; प्रवाशांचा वाचणार वेळ‎

. दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता टप्प्यात पोहोचले आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सोमवारी (१८ मे) अकोळनेर ते निंबळक या विभागातील १८.२१ किमी अंतरावर ताशी १३० किमी या वेगाने हायस्पीड इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३० मे रोजी या रेल्वे दुहेरीकरणाचा अंतिम टप्पा असलेल्या विसापूर ते सारोळा दरम्यान १६ किमी अंतरावर रेल्वेची…

Read More

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखीत 100 फिरती शौचालये:शुद्ध पाणी अन् आरोग्य सुविधा, शासनमान्यतेनंतर सोहळ्याला नवे वैभव मिळणार, वारकऱ्यांत आनंदोत्सव‎

संतभूमी नेवासा येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या “ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळ्या’चा अखेर राज्य शासनाच्या अधिकृत पालखी सोहळ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ऐतिहासिक शासनमान्यतेमुळे यंदाच्या पालखी सोहळ्याचे संपूर्ण रूप पा . मागील वर्षी सुरु झालेल्या या सोहळ्यात पहिल्याच वर्षी २७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. मार्गावर त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज आणि आळंदीची ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची…

Read More

श्री अगस्ति ऋषी आश्रमात उद्यापासून महिनाभर अधिकमास कीर्तन महोत्सव:ग्रंथपारायण, अन्नदान‎आणि दिग्गज‎कीर्तनकारांची मांदियाळी‎

अकोले तालुक्याचे आराध्यदैवत श्री अगस्ति ऋषी आश्रमात वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार रविवारपासून (१७ मे) पुरुषोत्तम (अधिक) मासानिमित्त अखंड महिनाभर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.के.डी.धुमाळ यांनी . महोत्सवाचा शुभारंभ रविवारी सकाळी ८:३० वाजता आमदार डॉ. किरण लहामटे, हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, ज्येष्ठ विश्वस्त बद्रिनाथशेठ मुंदडा व अध्यक्ष धुमाळ यांच्या…

Read More

नवउद्योजकांसाठी तब्बल 60 कोटींच्या कर्जास मंजुरी:सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे "एमएसएमई क्रेडिट आऊटरीच'' मेळावा‎

देशातील पहिली स्वदेशी राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या अहिल्यानगर विभागातर्फे आयोजित भव्य ‘एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम’ व उद्यमिता मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील नवउद्योजकांसाठी तब्बल ६० कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. एमआयडीसी परिसरात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन क्षेत्रीय प्रबंधक नरेशकुमार दुबे आणि ‘आमी’चे अध्यक्ष जयरथ खकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी…

Read More

खुलताबाद येथील दोन शीवरस्ते अतिक्रमणमुक्त:खिर्डी-नांद्राबाद व कागजीपुरा-मावसाळा मार्ग मोकळे‎

तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या दोन प्रमुख शिवरस्त्यांवरील अतिक्रमणावर महसूल प्रशासनाने अखेर हातोडा फिरवला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत खिर्डी ते नांद्राबाद आणि कागजीपुरा ते मावसाळा या दोन मार्गांवरील अतिक्रमणे हटवून हे रस्ते नागरिक व शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागल्याने…

Read More

सरकारने म्हटले – निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमध्ये न्यायाधीश आवश्यक नाहीत:संविधानात अशी तरतूद नाही, न्यायाधीशांचा समावेश करणे संसदेचा निर्णय

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, निवडणूक आयोगाच्या (EC) मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायाधीशाची उपस्थिती आवश्यक नाही. संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही. केंद्राने म्हटले की, एखाद्या न्यायाधीशाला निवड समितीत समाविष्ट करणे हा संसदेचा निर्णय असू शकतो, परंतु याला संवैधानिक बंधन मानले जाऊ शकत नाही. ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक…

Read More

शेतकरी देतायत सेंद्रिय शेतीला पसंती; शेणखतावर अधिक भर:लासूर स्टेशन येथे शेणखताला मागणी; सहा हजारांत ट्रॉलीभर खत‎

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. दूध व्यवसायातून मिळणाऱ्या शेणाचा शेतीसाठी खत म्हणून वापर केला जातो. शेतीतील पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतील पोषक घटक नाहीसे होत आहेत. त्यामुळे आता खत वापरूनही उत्पादनात वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ…

Read More

कांद्याच्या हमीभावासाठी पंतप्रधानांची भेट घेणार:ताहाराबाद येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन‎

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि कांद्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार आहोत. कांद्याला कमीतकमी १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळावा, यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ताहाराबाद (ता. बागलाण)…

Read More

वरदडी येथील शनि मंदिरामध्ये पहाटे अभिषेक:जन्मोत्सव, सायंकाळी आरती, ‘शनी महाराज की जय’च्या घोषाने परिसर दुमदूमला‎

चांदवड शनैश्वर जयंती शनी अमावास्येनिमित्त तालुक्यातील वरदडी येथील पुरातन शनी मंदिरात शनिवारी (दि. १६) हजारो भाविकांनी शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ओम श्री शनैश्चराय नमः, शनी महाराज की जयच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला. पहाटे पाच वाजेपासून भा . उज्जैनचा राजा विक्रमादित्य यांना साडेसाती लागली होती. त्या काळात विक्रमादित्य राजाने याच ठिकाणी शनिदेवाची तपश्चर्या करून त्यास…

Read More