Headlines

शिबिरातून चांगले संस्कार, विचार ग्रहण करावेत- बाबाराव पाटील:दानापूर येथे श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिरास प्रारंभ‎

कोवळ्या कळ्यांमध्ये भविष्यातील ज्ञानेश्वर, शिवाजी महाराजांसारखे विचारवंत व महापुरुष दडलेले आहेत. आज समाजातील परिस्थिती ढासळत आहे. तरुण पिढी भरकटत आहे. अशा वेळी मुलांना योग्य संस्कार मिळण्यासाठी बालसंस्कार शिबिरांची आवश्यकता आहे. शिबिरातून चांगले संस्कार व विचार ग्रहण करा. आपले जीवन उज्ज्वल करा. असे मोलाचे मार्गदर्शन बाबाराव पाटील यांनी केले. येथील जिल्हा परिषद शाळेत श्री गुरुदेव सेवा…

Read More

India Sugar Export Ban Extended Till September 2026

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर (एक्सपोर्ट) बंदी घातली आहे. ही बंदी देशात साखरेची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आली आहे. १३ मे पासून लागू केलेली ही बंदी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. आता…

Read More

NEET Paper Leak Mastermind Lokhande & Cyber Engineer Arrested in Pune

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘युजी नीट’ (NEET UG) पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट पुण्यातील वाघोली आणि बिबवेवाडी भागापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजस्थानच्या ‘एसओजी’ कडून हा तपास आता के . पुण्यातील फुरसुंगी भागातून शेषराव सोळंकी या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शेषराव…

Read More

उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एससींचे आरक्षण संपवण्याचा डाव:अशोक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींचे आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करत अशोक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटना, पॅक्टोने (फुले- शाहू- आंबेडकर शिक्षक संघटना) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. उपवर्गीकरणाचा हा निर्णय थेट संविधानावर आघात करणारा असल्याचा घणाघाती आरोप निवेदनात करण्यात आला…

Read More

Girls perform better than boys in CBSE Class 12th exams

बहुतेक शाळांचा ९८ टक्क्यांवर निकाल . प्रतिनिधी । अमरावती सीबीएसई १२ वीचा निकाल बुधवारी १३ मे रोजी दुपारी घोषित झाला. शहरातील विविध सीबीएसई शाळांनी त्यांची ९८ टक्क्यांवर गुणांची परंपरा यंदाही कायम राखली. टायटन स्कूलच्या शेख हातिम शेख इब्राहिम मन्सुरीने ९७.४० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेचा एकूण निकालही उत्तम लागला आहे. पी.आर.पोटे…

Read More

अधिकाऱ्यांचे आश्वासन; कोणार्कच्या कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला:10 दिवसांत थकित वेतनासह ईपीएफचा लाभ देण्याचे कंपनीचे आश्वासन‎

शहराच्या स्वच्छतेचे मध्यवर्ती कंत्राट घेणारी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीच्या ८० कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचे थकित वेतन, ईपीएफ व ईएसआयसीचा लाभ मिळत नसल्याने मंगळवारी १२ मे रोजी अजानक कामबंद आंदोलन सुरू केल्यानंतर शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला. कारण, घंटागाडी चालक, स्वच्छता कर्मचारी, टिप्पर चालक, पर्यवेक्षक असे बरेच कर्मचारी संपावर गेले होते. उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती उर्वरित….

Read More

राष्ट्रवादीत पवार कुटुंबाचे वर्चस्व!:पक्षाच्या तिजोरीवर आता पार्थ, जय आणि सुनेत्रा पवारांचे नियंत्रण; तटकरे-पटेलांचा पत्ता कट?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांना मोठा धक्का देत, अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी पक्षाच्या सर्व आर्थिक आणि धोरणात्मक सूत्रांवर आपली पकड मजबूत केली आहे. २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या…

Read More

मोबाइलच्या युगात देश-धर्म-संस्कृतीचे संरक्षण होणे आवश्यक- प्रमोद पोकळे:दासटेकडी येथील सुसंस्कार शिबिरात भजनातून प्रबोधन, मान्यवरांचे मार्गदर्शन‎

“मुलांच्या हातात मोबाइल नाही तर शिस्त द्या आणि गेम नाही तर सुसंस्कार द्या’ या विचाराला अनुसरून तालुक्यातील गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथील श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक शिक्षणच नव्हे तर जीवन जगण्याची सुयोग्य दिशा व वळण देणारे शास्त्रशुद्ध सुसंस्कार दिले जात आहेत. आज सुसंस्कारांची अत्यंत गरज असून नवपिढीमध्ये सुसंस्कारांसोबतच अध्यात्म, नैतिक…

Read More

शेतकऱ्यांच्या निधीत वाढ; कृषी धोरणात बदल करण्याची मागणी, भारत कृषक समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक‎

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापीत केलेल्या अराजकीय भारत कृषक समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गुजरातच्या अहमदाबाद येथे राष्ट्रीय अध्यक्ष अजय वीर जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देशातील सर्व राज्यांतील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते. बैठकीत अध्यक्षांनी मागील वर्षातील उपक्रम, यश आणि या वर्षाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, कृषी धोरण आणि देशातील…

Read More

भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर 95.74 वर पोहोचला:एन. रंगासामी यांनी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; 14 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. एन. रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री बनले 13 मे रोजी नटेसन कृष्णासामी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री बनले. उप-राज्यपाल कैलाश नाथन यांनी लोक भवनात त्यांना शपथ दिली. 2. तामिळनाडूमध्ये विजय सरकारने विधानसभेतील फ्लोअर टेस्ट जिंकली अभिनेत्यातून राजकारणी बनलेल्या सी. जोसेफ विजय यांच्या…

Read More