Headlines

नीरा नदीने गाठला तळ; बळीराजाचा टाहो:नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरी आटल्या; कळंबोलीसह माळशिरस- इंदापूर तालुक्यात पिके धोक्यात‎

कडाक्याच्या उन्हाने माळशिरस आणि इंदापूर तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदीचे पात्र आता पूर्णपणे कोरडे पडले आहे. नदीत पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने काठच्या गावांमध्ये शेती, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला . नीरा नदीकाठचा हा भाग प्रामुख्याने ऊस, केळी आणि फळबागांसाठी ओळखला जातो. मात्र, नदी कोरडी पडल्याने आणि विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट…

Read More

भोंदू गुरुमाऊलीच्या पोलिस कोठडीत वाढ‎:100 सिमेंटच्या कासवांचे गौडबंगाल, 16 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायलयाचे आदेश‎

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक व अघोरी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या आढेगांव येथील भोंदूबाबा गुरूमाऊली उर्फ पांडुरंग विरकर व त्याचा भाऊ विकास विरकर यांना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर माढा न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश कुलकर्णी यांनी दिले. माढा तालुक्यातील आढेगांव येथील भोंदूबाबा गुरूमाऊली उर्फ पांडुरंग…

Read More

कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब बंदीचा आदेश मागे:2022 मध्ये बंदी घालण्यात आली होती; नवीन आदेशात कलावा, रुद्राक्ष आणि जानव्यालाही परवानगी

कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदी घालणारा 2022 चा निर्णय मागे घेतला आहे. नवीन आदेशानुसार, विद्यार्थ्यांना हिजाब व्यतिरिक्त कलावा, रुद्राक्ष आणि जानवे घालण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हे शाळेच्या शिस्त आणि नियमांनुसार असावे. कर्नाटकच्या तत्कालीन भाजप सरकारने फेब्रुवारी 2022 मध्ये एक आदेश जारी केला होता. त्यानुसार, सरकारी प्री-युनिव्हर्सिटी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना निर्धारित गणवेशाचे पालन…

Read More

युरियाचा वापर कमी करत उत्पादन वाढवणे गरजेचे:कृषी तज्ज्ञ डॉ. अशोक ढगे यांचे प्रतिपादन, शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद‎

आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे रासायनिक खतांचा संभाव्य तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे युरिया खताचा वापर कमी करूनही अधिक कार्यक्षम पद्धतीने उत्पादन वाढविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषी तज्ज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी केले. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम शिवारात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. ढगे म्हणाले, महाराष्ट्रातील…

Read More

Students of Gyan Sadhana Gurukul excel in 10th class results, more than 30 students scored more than 80 percent marks

ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था, केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस यांनी यंदाही दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये दिया कुलट हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रथमेश गारुडकर याने ९१ टक् . याशिवाय हर्षदा दळवी (९०.४०), अक्षरा पानसंबळ (९०), आदित्य शिर्के (९०), अदिती कोठावळे (९०), आयुष राऊत (८९), दिव्या…

Read More

सलग दुसऱ्या दिवशीही पारा 43 अंशावर:दिवसभराच्या तीव्र झळानंतर ढगाळ वातावरणामुळे दिलासा, मात्र रात्री पुन्हा वाढला उकाडा‎

. शहराचे तापमान बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही पारा ४३ अंशावर कायम होते. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही नगरकरांना तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. गुरुवारीदेखील तापमानाचा पारा ४३ अंशावर कायम राहण्याचा अंदाज आहे. काही भागात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यातील बहुतेक दिवस तापमान ४०-४२ अंशावर होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान…

Read More

कांदा व लसूण पिकांच्या संशोधनामध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर आवश्यक, कांदा लसूण वार्षिक बैठकीत कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे प्रतिपादन‎

राहुरीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक राहुरी महाराष्ट्रामध्ये कांदा पिकातील ७५% क्षेत्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ या वाणाखाली असून रब्बी हंगामासाठी फुले स्वामी हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. कांदा व लसूण या पिकांमधील निर्यातक्षम वाणासाठी Source link

Read More

शिवन्याची घटना:शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू‎, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आले होते गावी, अंत्यसंस्कारावेळी आक्रोश‎

सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास मेंढ्या राखण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात पडून बुधवारी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. गौरव रामदास साबळे (१२), गोपाल साबळे (१०) अशी मृतांची नावे आहेत. किन्ही फाटा येथील रामदास साबळे यांनी मेंढपाळ व्यवसायातून विश्व निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्याकडे स्वमालकीच्या ८ खंडी म्हणजेच १६०…

Read More

शेळावे आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त:सहापैकी पाच उपकेंद्रे आरोग्य सेविकेविना; रुग्णांचे होतायत हाल, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा‎

Marathi News Local Maharashtra Jalgaon Many Posts In Shelave Health Center Are Vacant, Five Out Of Six Sub centers Are Without Health Workers; Patients Are Suffering, Villagers Warn Of Agitation शेळावे13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेळावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला असून, आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. संपूर्ण केंद्राचा…

Read More

ठिबकच्या जाळ्यात अडकलेल्या दोन हरणांना जीवदान‎:पाळधी परिसरातील शेतकरी व प्राणिमित्रांनी दाखवली माणुसकी‎

जामनेर तालुक्यातील पाळधी परिसरातील माळप्रिंपी रस्त्यावर असलेल्या एका शेतात ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये शिंगे अडकून पडलेल्या दोन काळविटांना शेतकरी आणि प्राणी मित्रांच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे. अमजद अब्बास पठाण यांच्या शेतात ठिबकच्या नळ्यांमध्ये दोन काळविटांची शिंगे एकमेकांत आणि नळ्यांमध्ये घट्ट अडकली होती. सुटकेसाठी हे दोन्ही मुके प्राणी बराच वेळ तडफडत असल्याने अत्यंत थकलेल्या अवस्थेत होते. ही…

Read More