Headlines

PM मोदी आज गुजरात दौऱ्यावर:₹12,000 कोटींच्या वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे आणि दमणमधील विमानतळाचे उद्घाटन करणार

पंतप्रधान मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर आहेत. ते सुरतमध्ये 12,421 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यात वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन पॅकेजेससह इतर 4 महामार्गांचा समावेश आहे. सुरतमध्ये पोहोचल्यानंतर दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान मोदी इनडोअर स्टेडियममध्ये जाहीर सभा घेतील. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळे शहरात पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आलेले नाहीत. कार्यक्रमाला…

Read More

Aamir Khan Confirms Marriage July 5 With Girlfriend Gauri

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आमिर खानने गुरुवारी त्यांची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. बुधवारी त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्या होत्या. व्हरायटी इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले, “मी सध्या अमेरिकेत आहे. लग्नाची बातमी खरी आहे. आमचं लग्न 5 जुलै रोजी होईल.” काही महिन्यांपूर्वी आमिरने सांगितले होते की लग्न ही त्यांची प्राथमिकता नाही आणि ते…

Read More

Nifty 50 Up 23,450; Media & IT Stocks Rally

मुंबई10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज, म्हणजेच शुक्रवार, 5 जून रोजी, सेन्सेक्स 150 अंकांनी (0.23%) वाढून 74,500 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांची (0.18%) वाढ झाली असून, तो 23,450 च्या पातळीवर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात मीडिया आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात घसरण निर्देशांक पातळी अंकांमधील बदल टक्केवारीतील बदल कोस्पी (दक्षिण…

Read More

सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणांची वर्णी?:फडणवीस, सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या भेटीनंतर नवे समीकरण? चर्चांना उधाण

राज्यसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. देशभरातील 24 रिक्त राज्यसभा जागांसह काही पोटनिवडणुकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एक जागाही विशेष चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आगामी 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला…

Read More

हिम्मत असेल तर राजीनाम्याची तयारी दाखवा- संधान:कोपरगावात सत्ताधाऱ्यांनी मांडला चार महिन्यांच्या कारभाराचा लेखाजोखा; विकासकामांचा वाचला पाढा‎

कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपल्या चार महिन्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा जाहीर केला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर देत राजीनाम्याचे खुले आव्हान दिले. नगराध्यक्ष संधान म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यानंतर आरोग्य सभापती…

Read More

वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिक घेणार शपथ:‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती : लोकसहभागातून संवर्धन‎

वसुंधरेच्या रक्षणासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व नागरिक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यात ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शपथ घेणार आहेत. त्याचप्रमाणे विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ घ्यावी. पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करावा. असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा…

Read More

1200 लोकसंख्येच्या कापशीत 2800 झाडांचे ऑक्सिजन पार्क:सोशल मीडियावरील मेसेज ठरले प्रेरणादायी; गावात 3 एकरात करण्यात आली देशी झाडांची लागवड‎

. ‘भविष्यात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळणार नाही’ अशा सोशल मीडियावरील केवळ चिंताजनक चर्चांवर न थांबता, जिल्ह्यातील कापशी गावाने प्रत्यक्ष कृतीतून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. अवघी १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल २८०० देशी झाडांचा ‘ऑक्सिजन पार्क’ साकारण्यात आला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणाऱ्या कडक उन्हाळ्याच्या काळात ग्रामस्थांनी एकत्र येत…

Read More

योग, लाठी-काठी, पोवाडे, भजनांचे सादरीकरण करत जिंकली मने:दानापूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप‎

श्री गुरुदेव सेवा मंडळ व दानापूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे आयोजित होणाऱ्या या शिबिरात यंदा शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. समारोप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मंगलाचरण, संकल्पगीत, स्वागतगीत, भजन, पोवाडे सादर केले….

Read More

मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर:वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सतर्कतेचा इशारा; अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले असून राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जोरदार वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना,…

Read More

कापशीच्या निसर्गरम्य तलावाकाठी प्रकटले गणपती मंदिर:15 वर्षांपूर्वी दाट झाडीत झाला होता साक्षात्कार; आज बनले जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान‎

निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य, पाण्याचा संथ प्रवाह आणि मनाला असीम शांती देणारे वातावरण… अकोला जिल्ह्यातील कापशी गावातील ऐतिहासिक इंग्रजकालीन तलावाच्या काठावर वसलेले ‘स्वयंभू गणपती’ मंदिर हजारो भाविकांच्या भक्ती व विश्वासाचा जिवंत वारसा बनले आहे. दैनंद . सन २०११ पूर्वी या परिसरात दाट झाडी होती. तलाव परिसर शांत आणि निर्मनुष्य होता. मात्र, १ ऑक्टोबर २०११ रोजी घडलेल्या…

Read More